25 May 2024

कलमांचा गोषवारा

कलमांचा गोषवारा 


संविधानाच्या मूळ आवृत्तींचा गोषवारा -

भाग १ -

कलम १ - संघाचे नाव आणि भूप्रदेश


कलम २ - प्रदेश किंवा नविन राज्यांची निर्मीती


( भारतीय संघाचा भाग नसलेला नविन राज्याची निर्मीती करणे )

कलम २(अ) - सिक्कीम हे संघाचे सहयोगी राज्य (रद्द केले)


कलम ३ - नवीन राज्याची स्थापना, सीमा किंवा नावे बदलणे( भारतीय संघांचा भाग असलेला नविन राज्याची निर्मीती करणे )


१ . कोणताही राज्यची सिमा बदलने , क्षेत्र बहलने , नाव बदलने , क्षेत्र वाढ करणे , दोन किवा अधिक राज्य मिळून नविन राज्य स्थापन करणे .

कलम ४ - कलम २ आणि कलम ३ अंतर्गत केलेले बदल, कलम ३६८ अनुसार घटनादुरुस्ती समजली जाणार नाही


भाग २ - कलमे ५ ते ११ नागरिकत्वकलम५ . जी व्यक्ती भारतात वास्तवस करीत असेल आणि खालील अटपूर्ण करीत असेल

। - तिचा जन्म भारतात झाला असेल किंवा ॥ - तिच्या आई - वडिलपैकी एकाचा जन्म भारतात झाला असेल किवा 3 - राज्यघटना लागू होन्यापूर्वा लगतची ५ वर्षे सामान्यणे ती भारतात वास्तव्य करीत असेल . कलम ६ - जी व्यक्ती पाकिस्तानातून भारतात स्थळातरीत असेल व तिचा जन्म भारतात झाला असेल किंव तिच्या आई - वडिल पैकी एकाचा किवा आजी - आजोबा पैकी एकाचा जन्म अविभाजित भारतात झाला असेल आणि ति व्यक्ती खालील अट पूर्ण करीम असेल १ - जर ती १९ जुलै १९४८ पूर्व भारतात स्तलांतरीत झाली असेल आणि स्थंलातरीत झाल्या पासुन सामान्य पणे भारतात वास्तव करील . असेल

भाग ३ - कलमे १२-३५ मूलभूत हक्क

कलमे १४-१८ समानतेचा हक्क,


कलमे १९-२२ स्वातंत्र्याचा हक्क,


कलमे २३-२४ शोषणाविरुद्धचा हक्क,


कलमे २५-२८ धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क,


कलमे २९-३0 सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क,


कलमे ३२-३५ सांविधानिक परिहाराचा हक्क.


भाग ४ - राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे कलमे ३६ - ५१

कलम ४० -ग्रामपंचायतीचे संघटन


कलम ४१ - काम करण्याचा, शिक्षणाचा, गरजूंना सरकारी मदत मिळण्याचा अधिकार

भाग ४(अ) कलम ५१ अ - प्रत्येक भारतीय नागरिकाची मूलभूत कर्तव्ये.


भाग ५ -

प्रकरण - कलमे ५२-७८

कलमे ५२-७३ राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्याबाबत,


कलमे ७४-७५ मंत्रीमंडळविषयक


कलम ७६ भारताचे मुख्य ॲटर्नीबाबत,


कलमे ७७-७८ सरकारच्या व्यवहाराबाबत


प्रकरण - कलमे ७९-१२२ संसदेबाबत.

कलमे ७९-८८ संसदेच्या संविधानाबाबत,


कलमे ८९-९८ संसदेच्या अधिकारांबाबत,


कलमे ९९-१००


कलमे १०१-१०४ सदस्यत्व रद्द करण्याबाबत


कलमे १०५-१०६ संसद व खासदारांचे अधिकार आणि विशेषाधिकार यांच्या बाबत,


कलमे १०७-१११ कायदे बनवण्याच्या रीतीसंबंधी


कलमे ११२-११७ आर्थिक बाबींबाबत,


कलमे ११८-१२२


प्रकरण - कलम १२३

कलम १२३ संसदेच्या विरामकाळात राष्ट्रपतींच्या आदेशाबाबत


प्रकरण - कलमे १२४-१४७

कलमे १२४-१४७ सर्वोच्च न्यायालयची रचना आणि संविधान याबाबत


प्रकरण - कलमे १४८-१५१ भारताचे कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचेबाबत.

कलमे १४८ - १५१ कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचे अधिकार व कर्तव्ये यांबाबत


भाग ६ - राज्यांबाबतची कलमे.

प्रकरण १ - कलम १५२ भारताचे राज्यांची सामान्य व्याख्या

कलम १५२ - भारताचे राज्यांची सामान्य व्याख्या - जम्मू आणि काश्मीर वगळून


प्रकरण - कलमे १५३-१६७ कार्यांबाबत

कलमे १५३-१६२ राज्यपालाच्या बाबत,


कलमे १६३-१६४ मंत्रिमंडळावर,


कलम १६५ राज्याच्या ॲडव्होकेट-जनरल यांच्याबाबत.


कलमे १६६-१६७ सरकारच्या व्यवहारिक गरजांबाबत.


प्रकरण - कलमे १६८ - २१२ राज्यांच्या शासनाशी निगडित.

कलमे १६८ - १७७ सामान्य माहिती


कलमे १७८ - १८७ राज्यांच्या शासनाचे अधिकार


कलमे १८८ - १८९ कार्यकालाविषयी


कलमे १९० - १९३ सदस्यत्व रद्द करण्याबाबत


कलमे १९४ - १९५ विधिमंडळ सदस्यांचे अधिकार, सवलती, कायदेशीर संरक्षणे


कलमे १९६ - २०१ कार्यकाविषयी


कलमे २०२ - २०७ अर्थिक विषयांसंबधी


कलमे २०८ - २१२ इतर सामान्य विषयांसंबधी


प्रकरण - कलम २१३ राज्यपालांच्या अधिकारांबाबत

कलम २१३ - राष्ट्रपती व अधिवेशन काळातील विधेयके.


प्रकरण - कलमे २१४ - २३१ राज्यांच्या उच्च न्यायालयांबाबत.

कलमे २१४ - २३१ राज्यांच्या उच्च न्यायालयांबाबत.


प्रकरण - कलमे २३३ - २३७ अधीन न्यायालयांबाबत.

कलमे २३३ - २३७ अधीन न्यायालयांच्या बाबत


भाग ७ - राज्यांच्या बाबतील कलमे.

कलम २३८ -


भाग ८ - केंद्रशासित प्रदेशांशी निगडित कलमे

कलमे २३९ - २४२ मंत्रिमंडळ रचना आणि उच्चन्यायालयांबाबत


भाग ९ - पंचायती पद्धतीबाबतची कलमे

कलमे २४३ - २४३ ओ ग्रामसभा आणि पंचायती पद्धतीबाबत


भाग ९ अ - नगरपालिकांबाबतची कलमे.


कलमे २४३पी - २४३ झेड नगरपालिकांबाबत


भाग १० -

कलमे २४४ - २४४ अ


भाग ११ - केंद्र आणि राज्यांच्या संबंधांविषयी

प्रकरण - कलमे २४५ - २५५ शासनाच्या अधिकारांच्या वितरणाविषयी

कलमे २४५ - २५५ शासनाच्या अधिकारांच्या वितरणाविषयी


प्रकरण - कलमे २५६ - २६३

कलमे २५६ - २६१ - सामान्य


कलमे २६२ - पाण्याचा विवादाबाबत.


कलमे २६३ - राज्यांचे परस्पर संबंध.


भाग १२ - संपत्ती, मालमत्ता व दिवाणी दावे यांबाबत

प्रकरण - कलमे २६४ - २९१ संपत्तीबाबत

कलमे २६४ - २६७ सामान्य


कलमे २६८ - २८१


कलमे २८२ - २९१ इतर


प्रकरण - कलमे २९२ - २९३

कलमे २९२ - २९३


प्रकरण - कलमे २९४ - ३००

कलमे २९४ - ३००


प्रकरण - कलम ३०० अ मालमत्तेच्या अधिकारांविषयक

कलम ३०० अ -


भाग १३ - भारताच्या व्यापारविषयक आणि वाणिज्यविषयक कलमे

कलमे ३०१ - ३०५


कलम ३०६ -


कलम ३०७ -


भाग १४ -

प्रकरण - कलमे ३०८ - ३१४

कलमे ३०८ - ३१३


कलम ३१४ -


प्रकरण -

कलमे ३१५ - ३२३ लोकसेवा आयोगाबाबतची कलमे


भाग १४ अ - आयोगांच्या बाबतची कलमे

कलमे ३२३ अ - ३२३ बी


भाग १५ - निवडणूकविषयक कलमे

कलमे ३२४ - ३२९ निवडणूकविषयक कलमे


कलम ३२९ अ -


भाग १६ -

कलमे ३३० -३४२


भाग १७ - अधिकृत भाषेबाबतची कलमे

प्रकरण - कलमे ३४३ - ३४४ केंद्र भाषेबाबत

कलमे ३४३ - ३४४ केंद्राच्या अधिकृत भाषेबाबत


प्रकरण - कलमे ३४५ - ३४७ प्रांतीय भाषांबाबत

कलमे ३४५ -३४७ प्रांतीय भाषांबाबत


प्रकरण - कलमे ३४८ - ३४९ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या भाषेबाबत, इत्यादी

कलमे ३४८ - ३४९ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या भाषेबाबत, इत्यादी


प्रकरण - कलमे ३५० - ३५१ विशेष निर्देश

कलम ३५० -


कलम ३५० अ -


कलम ३५०बि - भाषिक अल्पसंख्याकांविषयीचे कलम


कलम ३५१ - हिंदी भाषेविषयक कलम


भाग १८ - आणीबाणी परिस्थितीबाबतची कलमे

कलमे ३५२ - ३५९ - आणीबाणी परिस्थितीबाबतची कलमे


कलम ३५९ अ -


कलम ३६० - आर्थिक आणीबाणी


भाग १९ - इतर विषय

कलमे ३६१ - ३६१अ - इतर विषय


कलम ३६२ -


कलमे ३६३ - ३६७ - इतर


भाग २० -घटनादुरुस्ती पद्धत

कलम ३६८ -घटनादुरुस्ती


भाग २१ -

कलमे ३६९ -३७८ अ


कलमे ३७९ - ३९१ -


कलम ३९२ - आणीबाणीच्या परिस्थितीतील राष्ट्रपतींचे हक्क


भाग २२ -

कलमे ३९३ -३९५

सराव प्रश्नमालिका ( स्पेशल पोलीस भरती )


1. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मतानुसार --------- हा मूलभूत हक्क भारताच्या संविधानाचा आत्मा आहे 

समानतेचा हक्क

स्वातंत्र्याचा हक्क

घटनात्मक न्यायालयीन दाद मागण्याचा हक्क

धार्मिक स्वांत्र्याचा हक्क


● उत्तर - घटनात्मक न्यायालयीन दाद मागण्याचा हक्क


2. कोणत्या घटना दुरुतीनुसार संविधानामध्ये मुलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला?

३२ साव्या

३९ साव्या

४२ साव्या

४४ साव्या


● उत्तर - ४२ साव्या


3. राष्ट्रपतील त्याच्या पदावरून दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते?

महाभियोग

पदच्युत

अविश्र्वास ठराव

निलंबन


● उत्तर - महाभियोग


4. राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते?

३०

२५

४०

३५


● उत्तर - ३५


5. व्यक्तिस्वातंत्र्याच्या विकासाकरिता घटनेतील महत्वाची तरतूद कोणती?

मार्गदर्शक तत्वे

शिक्षण

पैसा

मुलभूत हक्क


● उत्तर - मुलभूत हक्क


6. मुलभूत हक्कावर गदा आल्यास प्रथम कोठे दाद मागता येथे?

दिवाणी न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

उच्च न्यायालय

फौजदारी न्यायालस


● उत्तर - सर्वोच्च न्यायालय


7. राष्ट्रपतीवर महाभियोग खटला कोठे चालतो?

सर्वोच्च न्यायालयात

फक्त लोकसभेत

फक्त राज्यसभेत

संसदेत


● उत्तर - फक्त राज्यसभेत


8. खालीलपैकी कोणता अधिकार लोकसभेचा महत्वाचा अधिकार मानला जातो?

अर्थविधेयक मंजूर करणे

सामान्य विधेयक मंजूर करणे

मंत्रीमंडळावर नियंत्रण ठेवणे

राष्ट्रपतीच्या निवडणूकीत भाग घेणे


● उत्तर - मंत्रीमंडळावर नियंत्रण ठेवणे


9. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे?

स्वातंत्र्य

समता

न्याय

बंधुभाव


● उत्तर - न्याय


10. महाराष्ट्रच्या विधानपरिषदेची सभासद संख्या किती आहे?

५५

६५

७८

८७


● उत्तर - ७८

______________________________________

मूलभूत हक्कांना असणारे अपवाद

मूलभूत हक्कांना असणारे अपवाद

कलम तरतूद

१२राज्याची व्याख्या.

१३मुलभूत हक्कांशी विसंगत असणारे किंवा त्यांचे न्यूनीकरण करणारे कायदे .

१४कायद्यापुढे समानता .

१५धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांमुळे भेदभाव करण्यास मनाई.

१६सार्वजनिक सेवायोजनांच्या बाबींमध्ये समान संधी.

१७अस्पृश्यता नष्ट करणे.

१८किताबे नष्ट करणे.

१९भाषणस्वातंञ्य इ. विवक्षित हक्कांचे संरक्षण.

२०अपराधाबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण.

२१जीवित व व्यक्तीगत स्वातंञ्य यांचे संरक्षण.

२१क शिक्षणाचा हक्क.

२२विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण.

२३मानवी अपव्यापार व वेठबिगारी यांना मनाई.

२४बालमजूरीस मनाई.

२५सदसदविवेकबुद्धीचे स्वातंञ्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रसार.

२६धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंञ्य.

२७एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबत स्वातंञ्य.

२८विवक्षित शैक्षणिक संस्थांत धार्मिक शिक्षण व धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंञ्य.

२९अल्पसंख्यांक वर्गाच्या हितसंबंधांचे संरक्षण.

३०शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्यांक वर्गाचा हक्क.

३१(४४ व्या घटनादुरूस्तीने निरसित).

३१असंपत्तीचे संपादन इ. करिता केलेल्या कायद्यांची व्यावृत्ती.

३१बविवक्षित विधिनियमांची व विनियमांची विधीगृाह्यता.

३१कविवक्षित निर्देशक तत्वे अंमलात आणणार्या कायद्यांची व्यावृत्ती.

३१ड(४३ व्या घटनादुरूस्तीने निरसित).

३२सांवैधानिक उपाय योजण्याचा हक्क.

३३मुलभूत हक्क सशस्ञ सेनांना लागू करताना त्यात फेरबदल करण्याचा संसदेचा अधिकार.

३४लष्करी कायदा अंमलात असताना मुलभूत हक्कांवर निर्बंध.

३५या तरतूदीची अंमलबजावणी करण्यासाठी विधिविधान.

भारतीय घटनेचे मूळ स्त्रोत

☯️ संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

☯️ मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

☯️ मूलभूत हक्क : अमेरिका

☯️ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

☯️ न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका

☯️ कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

☯️ सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

☯️ कायदा निर्मिती : इंग्लंड

☯️ लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

☯️ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

☯️ शेष अधिकार : कॅनडा

☯️ घटना दुरुस्ती : द. आफ्रिका

☯️ आणीबाणी : जर्मनी

☯️ मूलभूत कर्तव्य : रशिया

☯️ स्वातंत्र्य समता बंधुता तत्व : फ्रान्स

राज्यघटनेतील भाग (Parts)


◆ भाग पहिला – संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र

◆ भाग दूसरा – नागरिकत्व

◆ भाग तिसरा – मूलभूत हक्क

◆ भाग चौथा – मार्गदर्शक तत्वे

◆ भाग चार ‘अ’ – मूलभूत कर्तव्ये

◆ भाग पाचवा – संघ

◆ भाग सहावा – राज्य

◆ भाग सातवा – रद्द

◆ भाग आठवा – केंद्र शासित प्रदेश

◆ भाग नववा – पंचायत

◆ भाग नऊ ‘अ’ – महापालिका

◆ भाग नऊ ‘ब’ – सहकारी संस्था

◆ भाग दहावा – अनुसूचीत आणि आदिवशी क्षेत्र

◆ भाग अकरावा – संघ-राज्य संबंध

◆ भाग बारावा – वित्त, मालमत्ता, करार आणि सुट्स

◆ भाग तेरावा – भारताच्या राज्याक्षेत्रातील व्यापार आणि वाणिज्य.

◆ भाग चौदावा – संघ आणि राज्यांतर्गत सेवा

◆ भाग चौदा ‘अ’ – न्यायाधिकरणे

◆ भाग पंधरावा – निवडणुका

◆ भाग सोळावा – विशिष्ट वर्गांशी संबंधित विशेष तरतुदी

◆ भाग सतरावा – भाषा

◆ भाग आठरावा – आणीबाणी तरतुदी

◆ भाग एकोणीसवा – संकीर्ण

◆ भाग विसावा – घटनादुरूस्ती तरतुदी

◆ भाग एकविसावा – तात्पुरती, संक्रमणकालीन आणि विशेष तरतुदी

◆ भाग बाविसावा – संक्षिप्त शीर्षक, प्रारंभाची तारीख, हिंदीमधील अधिपत्र आणि मजकूर.


महत्वाचे काही प्रश्न संच


⭕️ रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?
उत्तर--------- स्वामी विवेकानंद

⭕️ आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर--------- स्वामी दयानंद सरस्वती

⭕️ प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर--------- आत्माराम पांडुरंग

⭕️ सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर----------महात्मा फुले

⭕️ दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?
उत्तर----------- बाळशास्त्री जांभेकर

⭕️ इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?उत्तर----------- न्या. रानडे

⭕️ मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर ----------- दादोबा पांडुरंग

⭕️ निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?
उत्तर ------------ महर्षी धोंडो केशव कर्वे

⭕️ महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?
उत्तर ------------- लोकमान्य टिळक

⭕️ आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ------------- पंडिता रमाबाई

⭕️ हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
उत्तर-------------- महात्मा गांधी

⭕️ भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ---------------गोपाळ कृष्ण गोखले

⭕️ गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर -------------- विनोबा भावे

⭕️ सेवासदन ची स्थापना कोणी केली?
उत्तर-------------- रमाबाई रानडे

⭕️ एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर-------------- न्या. रानडे

⭕️ परमहंस सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर------------- दादोबा पांडुरंग

⭕️ दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर------------- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

⭕️ सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर-------------- ग. वा. जोशी

⭕️ शतपत्रे कोणी लिहली?
उत्तर------------ गोपाल हरी देशमुख (लोकहितवादी)

⭕️ ग्रामगीता कोणी लिहली?
उत्तर------------- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

⭕️ सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कुणी लिहिला..
उत्तर. ---------- सावित्रीबाई फुले

⭕️ एकूण शतपत्रांची संख्या किती होती..?
उत्तर --------------  एकूण 108 होती.

लक्षात ठेवा


🔸१) महाराष्ट्रातील सहकारी तत्त्वावरील पहिला साखर कारखाना प्रवरानगर, अहमदनगर येथे उभा राहिला. कोणत्या वर्षी ?

- सन १९४८


🔹२) विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून 'जिजामाता सहकारी साखर कारखान्या'चा उल्लेख करावा लागेल. हा साखर कारखाना कोठे आहे ?

- दुसरबीड (बुलढाणा)


🔸३) मैसुरू येथील वृंदावन गार्डन व काश्मीरमधील शालिमार उद्यान यांच्या धर्तीवर रचना करण्यात आलेले पैठण येथील उद्यान कोणते ?

- ज्ञानेश्वर उद्यान


🔹४) आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे 'सागरीय उद्यान' सिंधुदुर्ग जिल्ह्यात .... परिसरात साकारले जात आहे.

- मालवण


🔸५) महाराष्ट्रातील तसेच भारतातीलही पहिला पर्यटन जिल्हा ठरण्याचा मान .... या जिल्ह्यास मिळाला आहे.

- सिंधुदुर्ग

.                


🔸6) सन १८७८ मध्ये बांधून पूर्ण झालेली मुंबई उच्च न्यायालयाची इमारत इंग्रजांच्या .... या बांधकाम शैलीचा उत्तम नमुना म्हणता येईल . 

- गॉथिक


🔹7) आता 'छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनस' म्हणून ओळखले जाणारे व्हिक्टोरिया टर्मिनस या इटालियन गॉथिक शैलीने बांधलेल्या रेल्वे स्टेशनच्या वास्तुरचनेचे श्रेय कोणास दिले जाते ?

- एफ. डब्ल्यू. स्टीव्हन्स


🔸8) मुंबई उपनगर जिल्ह्यातून जाणारा पश्चिम द्रुतगती महामार्ग (वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे) .... नावाने ओळखला जातो. 

- अली यावर जंग मार्ग


🔹9) मुंबई उपनगरातून जाणाऱ्या ..... महामार्गास  'वसंतराव नाईक महामार्ग' म्हणून ओळखले जाते. 

- पूर्व द्रुतगती महामार्ग (इस्टर्न एक्स्प्रेस हायवे )


🔸10) मुंबई येथील 'ऑगस्ट क्रांती मैदान' पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते ? 

- गवालिया टैंक मैदान


🔸१) ऋग्वेदात सतीच्या प्रथेचा उल्लेख नसल्याचे .... यानी सप्रमाण दाखवून दिले होते.

- रा. गो. भांडारकर


🔹२) 'राजकारणाचे आध्यात्मिकरण' किंवा 'Spiritualization of Politics' हा .....  यांनी मांडलेला महत्त्वाचा विचार होय. 

- गो. कृ. गोखले


🔸३) १४ जून, १८९६ रोजी पुणे येथे 'अनाथ बालिकाश्रमा' ची स्थापना केली ....

-  महर्षी धों. के. कर्वे 


🔹४) महर्षी धों. के. कर्वे यांनी पुणे येथे 'महिला विद्यालया'ची स्थापना केली ....

- ४ मार्च, १९०७


🔸५) स्त्री-उद्धार व स्त्री-उन्नती यांसाठी नि:स्वार्थी व त्यागी कार्यकर्ते तयार करण्याच्या उद्देशाने महर्षी कर्वे यांनी ४ नोव्हेंबर, १९०८ रोजी ....  या संस्थेची स्थापना केली.

- निष्काम कर्ममठ

समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स


.
1) ब्राह्मो समाज —- 1828 —— राजाराम मोहन रॉय
2) आदी ब्राह्मो समाज —— 1865 —--- देवेंद्रनाथ टागोर
3) भारतीय ब्राह्मो समाज —--- 1865 —— केशवचंद्र सेन
4) तरुण ब्राह्मो समाज —— 1923----वि.रा.शिंदे
5) प्रार्थना समाज —--- 1867 —— आत्माराम पांडुरंग तर्खडकर
6) आर्य समाज —— 1875 —— स्वामी दयानंद सरस्वती
7) आर्य समाज शाखा कोल्हापूर —--1918--- शाहू महाराज
8) आर्य महिला समाज —— 1889 —— पंडिता रमाबाई
9) सत्यशोधक समाज —-1873----महात्मा फुले
10) सत्यशोधक समाज कोल्हापूर —— 1911---- शाहू महाराज
11) सार्वजनिक समाज —— 1872----आनंदमोहन बोस
12) नवविधान समाज —--1880--- केशवचंद्र सेन
13) भारत सेवक समाज---1905---- गोपाळ कृष्ण गोखले
14) भारत कृषक समाज —--1955---- पंजाबराव देशमुख

समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 2)
15) डेक्कन एजुकेशन सोसायटी —- 1884- —--आगरकर,टिळक,चिपळूणकर
16) डेक्कन सभा —— 1893 —— न्या.म.गो.रानडे
17) डेक्कन रयत शिक्षण संस्था —-1916---- शाहू महाराज
18) रयत शिक्षण संस्था —-1919---- कर्मवीर भाऊराव पाटील
19) श्री शिवाजी शिक्षण संस्था —-1932--- पंजाबराव देशमुख
20) मनवधर्म सभा —— 1844----दादोबा पांडुरंग तर्खडकर
21) परमहंस सभा —— 1849---- दादोबा पांडुरंग /ईश्वरचंद्र विद्यासागर
22) ग्यानप्रसारक सभा —— 1848 —- दादोबा पांडुरंग
23) मद्रास महाजन सभा —— 1884 —— पी.आनंद चार्लू / सुब्रमण्यम अय्यर
24) हिंदू महासभा —- 1915 —— मदन मोहन मलविय
25) वृद्धांसाठी संगत सभा —— वि.रा.शिंदे
26) वकतरीत्वा उत्तेजक सभा —--न्या.म.गो.रानडे
27) सार्वजनिक सभा —-1870---- ग.वा.जोशी

समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 3)
28) ग्रँट मेडिकल कॉलेज —1838--जगन्नाथ शंकर सेठ
29) ग्रँट मेडिकल सोसायटी —1852--भाऊ दाजी लाड
30) बंगाल असियाटीक सोसायटी--1784 —विलीयम जोन्स
31) असियाटीक सोसायटी —1789--विलीयम जोन्स
32) बॉम्बे नेटीव स्कूल बुक सोसायटी —1822— जगन्नाथ शंकर सेठ
33) सायन्तिफिक सोसायटी — 1862— सर सय्यद अहमद खान
34) मोहमदम लिटररी सोसायटी —1863— नवाब अब्दुल लतीफ
35) ट्रॅन्स्लेशन सोसायटी — 1864— सर सय्यद अहमद खान
36) लंडन इंडियन सोसायटी — 1865— दादाभाई नवरोजी / उमेशचंद्र बॅनर्जी
37) थेओसोफिकॅल सोसायटी — 1875— मॅडम ब्लावाट्सक्यी / कर्नल अल्कोट
38) मराठा एजुकेशन सोसायटी — 1901— शाहू महाराज
39) इंडियन होमरूल सोसायटी — लंडन —1905 —श्यामजी कृष्ण वर्मा
40) पीपल्स एजुकेशन सोसायटी —1945— बाबासाहेब आंबेडकर
41) किंग एड्वर्ड मोहमद्न एजुकेशन सोसायटी —1906— शाहू महाराज

समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 4)
42) निष्काम कर्ममठ —1910— महर्षी धो.के.कर्वे
43) निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे
44) हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले
45) महारष्ट्राचे चे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील
46) हिंदुस्तान चे मार्टिन लुथर किंग — राजाराम मोहन रॉय
47) महारष्ट्रा चे मार्टिन लुथर किंग — महात्मा फुले
48) अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी) — 1923— वि.रा.शिंदे
49) पवनार आश्रम (वर्धा) —1921— विनोबा भावे
50) अनाथ बालिका आश्रम —1899— महर्षि धो.के.कर्वे
51) विक्टोरीया अनाथाश्रम —- महात्मा फुले
52) विक्टोरीया मराठा बोर्डींग —1901— शाहू महाराज
53) सेवा समिती — 1910— हृदयनाथ कुंझर
54) सेवा सदन — वि.रा.शिंदे
55) पूना सेवा सदन — रमाबाई रानडे
56) शारदा सदन मुंबई —1889 — पंडिता रमाबाई
57) मुक्ती सदन केडगाव —1898— पंडिता रमाबाई
58) कृपा सदन, प्रीती सदन —- पंडिता रमाबाई

समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 5)
59) केसरी — लोकमन्या टिळक
60) महारष्ट्र केसरी —— पंजाबराव देशमुख
61) महारष्ट्र धर्म —- विनोबा भावे
62) अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह —- पंजाबराव देशमुख
63) पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — साने गुरुजी
64) नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — बाबासाहेब आंबेडकर
65) पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —- एस.एम.जोशी
66) कुसाबाई शी पुनार्वीवाह केला (1874) —- विष्णू शास्त्री पंडित
67) गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) —- महर्षी धो.के.कर्वे
68) स्वतहाच्या मुलीचा पुनार्वीवाह करवून दिला —— रा.गो.भांडारकर
69) विधवा विवाह उत्तेजक मंडळी —- (1893) ——  महर्षी धो.के.कर्वे
70) पुनार्वीवाह उत्तेजक मंडळी (1865) —- न्या.म.गो.रानडे
71) विधवा विवाह पुस्तक —- विष्णू शास्त्री पंडित
72) विधवा विवाहाचा कायदा व पुनार्वीवाह कायदेशीर मान्यता (1917) — शाहू महाराज
73) आंतर जातीय विवाहास मान्यता कायदा (1918) — शाहू महाराज

समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 6)
74) मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी —--नाशिक —- न्या.म.गो.रानडे
75) देशी व्यापार उत्तेजक मंडळी —(1882) —- ग.वा.जोशी
76) आर्य महिला स


माज कौटुंबिक उपासना मंडळ — (1937) — वि.रा.शिंदे
77) महार मांग इत्यादी लोकास विद्या शिकॅवणारी मंडळी —- 1853--- महात्मा फुले
78) दूधगाव विद्यार्थी प्रसारक मंडळ —1910— कर्मवीर भाऊराव पाटील
79) गुरुदेव सेवा मंडळ (मोझरी) —- संत तुकडोजी महाराज
80) भिल्ल सेवा मंडळ — 1922 — ठक्कर बाप्पा
81) ग्रामोउद्धार मंडळ —- पंजाबराव देशमुख
82) महाराष्ट्र ग्रामशिक्षण मंडळ —- महर्षि धो.के.कर्वे
83) ग्रामरचना (ग्रंथ) — गो.ह.देशमुख (लोकहीतवादी)
84) ग्रामगीता (साहित्य) —- संत तुकडोजी महाराज
85) गीता प्रवचने —- विनोबा भावे

समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 7)
86) मानवी समता (मासिक) —- 1937— महर्षी धो.के.कर्वे
87) समता (वृत्तपत्र) — 1927 — बाबासाहेब आंबेडकर
88) समता संघ / मंच — 1944 — महर्षी धो.के.कर्वे
89) समाज समता संघ — 1927 — बाबासाहेब आंबेडकर
90) जाती निर्मूलन संघ — 1948 — महर्षी धो.के.कर्वे
91) शेतकरी संघ — 1927 — पंजाबराव देशमुख
92) प्राथमिक शिक्षण संघ — पंजाबराव देशमुख
93) तरुण आस्तिकांचा संघ — 1905 — वि.रा.शिंदे
94) अस्पृश्यता निवारन संघ — 1918 — वि.रा.शिंदे
95) मराठा राष्ट्रीय संघ — 1918 — वि.रा.शिंदे
96) अखिल भारतीय दलित संघ — 1956 — पंजाबराव देशमुख
97) आल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन — 1942 — बाबासाहेब आंबेडकर
98) डिप्रेसड क्लासेस मिशन — 1906 — मुंबई — वि.रा.शिंदे
99) ब्रह्म पोस्टल मिशन — वि.रा.शिंदे
100) रामकृष्ण मिशन — 1897 — स्वामी विवेकानंद

समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 8)
101) लोकहीतवादी (मासिक) — गो.ह.देशमुख
102) हितवदी (दैनिक) — गोपाळ कृष्ण गोखले
103) बहिष्कृत भारत (ग्रंथ) — वि.रा.शिंदे
104) बहिष्कृत भारत (पक्षिक)  — बाबासाहेब आंबेडकर
105) बहिष्कृत हितकारिणी सभा —1924 — बाबासाहेब आंबेडकर
106) संवाद कौमूदी — राजा राम मोहन रॉय
107) तत्व कौमूदी — साधारण ब्राह्मो समाजाचे मुखपत्र
108) तत्व बोधिनी सभा — देवेंद्रनाथ टागोर
109) यंग इंडिया - - महात्मा गांधी
110) न्यू इंडिया (साप्ताहिक) — अँनी बेज़ंट
111) गुलामगिरी (ग्रंथ) — महात्मा फुले
112) गुलामंचे राष्ट्र (पुस्तक) — गो.ग,आगरकर
113) अनटचबल इंडिया — वि.रा.शिंदे
114) द अनटचबल्स — बाबासाहेब आंबेडकर

समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 9)
115) आद्य इतिहास संशोधक — बाळशास्त्री जांभेकर
116) पहिले इतिहास  संशोधक — रा.गो.भांडारकर
117) प्राचीन इतिहासाचे संशोधक — रा.गो.भांडारकर
118) इतिहासाचार्य — वि.का.राजवाडे
119) चतु:श्लोकी भागवत — संत एकनाथ
120) चतु:श्लोकी भागवताचा अर्थ — विष्णुबुवा ब्रह्मचारी
121) शेषाद्रई प्रकरण — बाळशास्त्री जांभेकर
122) पंचहौद मिशन प्रकरण — न्या.म.गो.रानडे
123) बर्वे प्रकरण — गो.ग.आगरकर / टिळक
124) वेदोक्त प्रकरण — शाहू महारा
ज / टिळक
125) वेदोक्त धर्म प्रकाश (ग्रंथ) — विष्णुबुवा ब्रह्मचारी
126) सत्यतर्थ धर्मप्रकाश — स्वामी दयानंद सरस्वती

*थोर_समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ*
० डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महू (मध्यप्रदेश)
० राजर्षी शाहू महाराज- कोल्हापूर
० नाना शंकरशेठ- मुरबाड (ठाणे)
० कर्मवीर भाऊराव पाटील- कुंभोज(कोल्हापूर)
० बाळशास्त्री जांभेकर- पोंभुर्ले (रत्नागिरी)
० महात्मा फुले- पुणे
० महर्षी धोंडो केशव कर्वे- शेरवली (रत्नागिरी)
० गोपाळ गणेश आगरकर- टेंभू (सातारा)
० गोपाळ हरी देशमुख- पुणे
० न्या. महादेव गोविंद रानडे- निफाड (नाशिक)
० सयाजीराव गायकवाड- कवळाणे (नाशिक)
० बाळ गंगाधर टिळक- (रत्नागिरी)
० आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके-
शिरढोण (रायगड)
० आचार्य विनोबा भावे- गागोदे (रायगड)
०स्वा. विनायक दामोदर सावरकर- भगूर (नाशिक)
० सावित्रीबाई फुले- नायगांव (सातारा)
० विठ्ठल रामजी शिंदे- जमखिंडी (कर्नाटक राज्य)
० गोपाळ कृष्ण गोखले- कातलुक (रत्नागिरी)
० विष्णू भिकाजी गोखले- बावधन (सातारा)
० डॉ. पंजाबराव देशमुख- पापळ (अमरावती)
० साने गुरुजी- पालघर (रायगड)
० संत गाडगेबाबा- शेणगांव (अमरावती)
० सेनापती बापट- पारनेर (अहमदनगर)
० संत ज्ञानेश्वर- आपेगाव
०संत एकनाथ- पैठण-
० समर्थ रामदास स्वामी- जांब (जालना)
० संत तुकडोजी महाराज- यावली (अमरावती)

पलेटलेट्स म्हणजे काय?


हा प्रश्न अनेकांना पडला असेल.त्या प्रश्नाचं उत्तर या लेखात मिळेल.

हिमोग्लोबिन, प्लाझ्माप्रमाणे प्लेटलेट्स हादेखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे. रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच
रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या ‘प्लेटलेट्स’ करतात.

या प्लेटलेट्स मुळातच एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात. त्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं आहे.या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत ‘थ्रोम्बोसाइट्स’ ही संज्ञा वापरली आहे.

रक्तामध्ये प्रामुख्याने तीन पेशी असतात. लालपेशी (आरबीसी),पांढऱ्या पेशी (डब्लूबीसी)
आणि प्लेटलेट्स (तंतुकणिका). त्यापैकी रक्तामध्ये ‘प्लेटलेट्स’ची संख्या सर्वाधिक असते.प्लेटलेट्स या मोठया हाडांतील
रक्तमज्जेत (रेड बोनमॅरो) असणाऱ्या मेगा कॅरोसाइट्स या पेशींपासून तयार होतात.
त्यांचं रक्तातील आयुष्य सर्वसाधारणपणे 5-9 दिवसांचं असतं. जुन्या झालेल्या प्लेटलेट्स प्लीहा (स्टीन) आणि यकृत (लिव्हर) या मध्ये नाश पावतात.

प्लेटलेट्सचं कार्य

रक्तवाहिन्यांतून वाहणारं रक्त हे प्रवाही राहणं महत्त्वाचं असतं. ऑक्सिजन वहनाचं प्रमुख कार्य रक्तातून होतं. तसंच रक्त शरीरातील विभिन्न अवयवांचे पेशीस्तरांवर पोषण करते.
एखादी जखम झाल्यास रक्तवाहिन्यांमधून रक्त अधिक प्रमाणात वाहून गेल्यास जीवितहानी देखील होऊ शकते. अशा वेळेस जखम झालेल्या ठिकाणी प्लेटलेट्स आणि फायबर एकत्र येऊन रक्तप्रवाह खंडित करण्याचं काम करतात. त्यामुळेच प्लेटलेट्सना ‘मानवी शरीराची कवचकुंडलं’ म्हटलं जातं.

प्लेटलेट्सची संख्या

सर्वसाधारणपणे मानवी शरीरातील प्लेटलेट्सची संख्या दीड ते साडेचार लाख इतकी असते. संख्या प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास रक्ताची गुठळी होऊन, रक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक यांसारखे आजार होतात. हातापायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास,
शरीराचा तो भाग बधीर होऊन निकामी होऊ शकतो. संख्या प्रमाणापेक्षा कमी झाल्यास रक्तस्त्राव अधिक होतो. म्हणजे नाकातून, हिरडयांमधून, थुंकीतून रक्त पडतं. त्वचेवर लालसर ठिपके येतात. मासिक रज:स्रव अधिक प्रमाणात होतो. जखम झाल्यास रक्तस्रव आटोक्यात येत नाही. जास्त रक्त गेल्याने थकवा येतो.

प्लेटलेट्स कमी होण्याची कारणं

•    डेंग्यू, मलेरियाचा ताप
•    अनुवंशिक आजार
•    केमोथेरपी

संख्या कमी झाल्यास...

डेंग्यू, मलेरिया या साथीच्या तापात प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी होऊ शकते. त्यामुळे 2-3 दिवसांचा ताप आल्यास,
त्या त्या रोगांची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ल्याने त्वरित रक्ततपासणी (सीबीसी टेस्ट) करून घ्यावी. त्यानुसारच उपाययोजना करावी.

प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास लक्षात ठेवायच्या गोष्टी :

•    लसूण खाऊ नये.
•    अधिक श्रमाचे व्यायाम तसंच दगदग करु नये.
•    अ‍ॅस्प्रिन, कोल्डडॅगसारखी औषधे घेऊ नयेत.
•    दात घासताना ब्रश लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.
•    सु-या, कातरी वापरताना काळजीने वापरावे.
•    बद्धकोष्ठता होणार नाही, याची काळजी घ्यावी.
•    त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

प्लेटलेट्स कमी झाल्यास, त्या बाहेरून घ्याव्या लागतात. इतर कुठलेही उपाय अजून खात्रीशीररीत्या सिद्ध झालेले नाहीत.
प्लेटलेट्ससाठी गोळया किंवा औषधंही नाहीत.
पौष्टिक आहारातूनच प्लेटलेट्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं.
                                     
नैसर्गिकरीत्या ब्लड प्लेटलेट्स वाढवण्यात मदत करतील हे 7 पदार्थ .

जर तुम्ही शरीरात कमी होत चाललेल्या प्लेटलेट्समुळे चिंताग्रस्त असाल तर घाबरू नका कारण तुम्ही तुमचा आहारात काही पदार्थांचा समावेश करून ब्लड प्लेटलेट्स नैसर्गिक पद्धतीने वाढवू शकता.

शरीरात प्‍लेटलेट्सची संख्या कमी होण्याच्या स्थितीला थ्रोम्बोसायटोपेनिया नावाने ओळखले जाते. या निरोगी व्यक्तीच्या शरीरात सामान्य प्लेटलेट काउंट 150 हजार ते 450 हजार प्रती मायक्रोलीटर असतो. परंतु जेव्हा हा काउंट 150 हजार प्रती मायक्रोलीटरपेक्षा खाली येतो तेव्हा याला लो प्लेटलेट मानले जाते. काही विशिष्ठ प्रकरच्या औषधी, अनुवांशिक रोग, कँसर, केमोथेरपी ट्रीटमेंट, अल्कोहलचे जास्त सेवन आणि काही विशिष्ठ प्रकारचे आजार उदा. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुण्या झाल्यानंतर ब्लड प्लेटलेट्सची संख्या कमी होते.

नैसर्गिक पद्धतीने प्लेटलेट्स वाढण्व्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा....

१.पपई -

पपईचे फळ आणि झाडाची पानं दोन्हींचा उपयोग कमी असलेल्या प्लेटलेट्स थोड्याच दिवसात वाढवण्यास मदत करते. 2009 मध्ये मलेशिया येथे वैज्ञानिकांनी केलेल्या एका सर्व्हेमध्ये आढळून आले की, डेंग्यू आजारात रक्तातील कमी होणाऱ्या प्लेटलेटची संख्या पपई पानांच्या रसाचे सेवन केल्याने वाढू शकते. पपईचे पानं तुम्ही चहाप्रमाणे पाण्यात उकळून घेऊ शकता. याची चव ग्रीन टी प्रमाणे असते

२.गुळवेल

गुळवेलचे ज्यूस ब्लड प्लेटलेट वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडते. डेंग्यू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कर्वे तसेच यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दोन चमचे गुळवेल सत्व एक चमचा मधासोबत दिवसातून दोन वेळेस घ्यावे किंवा गुळवेलची काडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे. या उपायाने ब्लड प्लेटलेट वाढण्यास मदत होईल. गुळवेल सत्व आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरवर सहजपणे उपलब्ध होते.

३.आवळा

प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आवळा लोकप्रिय आयुर्वेदिक उपचार आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले व्हिटॅमिन 'सी' प्लेटलेट्स वाढवण्याचे आणि तुम्ही प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. दररोज सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी 3-4 आवळे खावेत. दोन चमचे आवळ्याच्या ज्यूसमध्ये मध टाकून तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता.

४.भोपळा

भोपळा कमी प्लेटलेट कांउटमध्ये सुधार करणारा उपयुक्त आहार आहे. भोपळा व्हिटॅमिन 'ए' ने समृद्ध असल्यामुळे प्लेटलेटचा योग्य विकास होण्यास मदत करतो. हा कोशिकांमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रोटीनला नियंत्रित करतो. यामुळे प्लेटलेट्सचा स्तर वाढवण्यास मदत होते. भोपळ्याच्या अर्धा ग्लास ज्यूसमध्ये दोन चमचे मध टाकून दिवसातून दोन वेळेस घेतल्यास रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढते.

५.पालक

पालक व्हिटॅमिन 'के'चा चांगला स्रोत असून अनेकवेळा कमी प्लेटलेट विकाराच्या उपचारामध्ये याचा उपयोग केला जातो. व्हिटॅमिन 'के' योग्य पद्धतीने होणाऱ्या ब्लड क्‍लॉटिंगसाठी आवश्यक आहे. अशाप्रकारे पालक जास्त प्रमाणात होणाऱ्या ब्लीडींगचा धोका कमी करण्यात सहाय्यक ठरतो. दोन कप पाण्यामध्ये 4  ते 5 पालकाची ताजी पानं थोडावेळ उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास टोमॅटोचा रस मिसळा. हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळेस घ्या. या व्यतिरिक्त तुम्ही पालकाचे सेवन सलाड, सूप, भाजी स्वरुपात करू शकता.

६.नारळ पाणी

शरीरात ब्लड प्लेटलेट वाढवण्यात नारळ पाणी खूप सहाय्यक ठरते. नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त हे पाणी मिनरलचा उत्तम स्रोत आहे. हे शरीरातील ब्लड प्लेटलेट्सची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त आहे.

७.बीट

बीटचे सेवन प्लेटलेट वाढवणार सर्वात लोकप्रिय आहार आहे. नैसर्गिक अँटीऑक्‍सीडेंट आणि हेमोस्टॅटिक गुणांनी भरपूर असल्यामुळे, बीट प्लेटलेट काउंट थोड्याच दिवसात वाढवण्याचे काम करते. दोन ते तीन चमचे बीट रस एक ग्लास गाजराच्या रसामध्ये मिसळून घेतल्यास ब्लड प्लेटलेट्सची संख्या जलद गतीने वाढते. यामध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्‍सीडेंट गुणामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

भारतरत्न पुरस्कार



1954✍️ सी राज गोपालाचारी
                   सर्वपल्ली राधाकृष्णन
                   चंद्रशेखर वेंकटरमन

1955✍️ भगबान दास
                   M विस्वसरैया
                   जवाहर लाल नेहरू

1957✍️ गोविन्द बल्लभ पंत

1958✍️ धोन्दो केसब कर्वे

1961✍️विपिन चंद्र रॉय
                   पुरुषोत्तम दास टंडन

1962✍️डॉक्टर राजेंद्र प्रसाद
   
1963✍️ जाकिर हुसैन
                   पाण्डुरंग काने

1966✍️ लाल बहादुर शास्त्री
                 
1971✍️इदिरा गांधी

1975✍️ वी वी गिरी

1976✍️ क कामराज

1980✍️ मदर टेरेसा

1983✍️ विनोबा भावे

1987✍️खान अब्दुल गफ्फार खा

1988✍️रामचंद्रन

1990✍️ नल्सन मंडेला
                   डॉ भीमराव अंबेडकर

1991✍️ बल्लभ भाई पटेल
                   मोरार जी देसाई
                   राजीव गांधी

1992✍️ सत्यजीत रे
                   अबुल कलाम आजाद
                   जहाँगीर रतन टाटा

1997✍️अरुणा आसफ अली
                    गुलजारी लाल नंदा
                    Apj अब्दुल कलाम

1998✍️ MS सुबुलक्ष्मी
                   C सुब्रमण्यम

1999✍️ जय प्रकाश नारायण
                   अमर्त्य सेन
                   रवि शंकर
                   गोपीनाथ वोरदोलई

2001✍️ विस्मिल्ला खान
                    लता मंगेशकर

2008✍️भीमशेन जोशी

2014✍️ CNR राव
                   सचिन तेंदुलकर

2015✍️ मदन मोहन मालवीय
                   अटल बिहारी वाजपेयी

2019 ✍️भपेन हजारिका
                    प्रणव मुखर्जी
                    नानाजी देशमुख

24 May 2024

चालू घडामोडी सराव प्रश्न    24 मे 2024

प्रश्न.1)  NS-25 मिशनच्या क्रू सदस्यांपैकी कोण पहिला भारतीय अंतराळ पर्यटक बनणार ?

उत्तर – गोपी थोटाकुरा

प्रश्न.2) आयपीएल मध्ये ८ हजार धावांचा पल्ला गाठणारा कोण पहिला फलंदाज ठरला ?

उत्तर – विराट कोहली

प्रश्न.3) जागतिक पॅरा अथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या सचिन खिलारी ने गोळा फेक मध्ये कोणते पदक जिंकले ?

उत्तर – सुवर्ण

प्रश्न.4) अलीकडेच कोणत्या राज्याने पर्यटनाला चालना देण्यासाठी माणसखंड एक्सप्रेस ही विशेष पर्यटन ट्रेन सुरू केली ?

उत्तर – उत्तराखंड

प्रश्न.5) संयुक्त राष्ट्रातर्फे 'शांततामय सहजीवन आंतरराष्ट्रीय' दिनानिमित्त कोणाची राजदूत म्हणून निवड केली ?

उत्तर – हाजी सैद सलमान चिश्त

प्रश्न.6) नुकतीच कोणत्या शहरांमध्ये पहिली फ्लाईंग कार लॉन्च करण्यात आली ?

उत्तर – टोकियो

प्रश्न.7) कोणत्या तीन देशांनी पॅलेस्टाईनला 28 मे 2024 पासून स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याची घोषणा केली ?

उत्तर – नॉर्वे, स्पेन आणि आयर्लंड

प्रश्न.8) वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या मते, भारतात गंगा नदीतील डॉल्फिनची सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर – उत्तर प्रदेशात - 2000 पेक्षा जास्त नदीत डॉल्फिन आहेत.

प्रश्न.9) 2023-24 आर्थिक वर्षासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारत सरकारला किती लाभांश देईल ?

उत्तर – 2.11 लाख कोटी रुपये

प्रश्न.10) मे 2024 मध्ये, श्रीलंकेतील भारतीय वंशाच्या तमिळांना 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ प्रसिद्ध झालेले पहिले स्टॅम्प कोणाला मिळाले ?

उत्तर – श्री रविशंकर

प्रश्न.11) कोणत्या भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला टॅलेंट डेव्हलपमेंट श्रेणीतील जगातील तिसरे सर्वोत्तम एटीडी बेस्ट अवॉर्ड्स 2024 देण्यात आले ?

उत्तर – NTPC

23 May 2024

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 23 मे 2024



🔖 *प्रश्न.1) अलीकडेच कोण अंतराळात जाणारे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरले ?*

*उत्तर* – एड डवाईट - ते ९१ वर्षाचे आहेत.


🔖 *प्रश्न.2) नुकतेच जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले ?*

*उत्तर* – दीप्ती जीवनजी


🔖 *प्रश्न.3) मीठ उत्पादनात जगात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?*

*उत्तर* – चीन -  (भारत ३ नंबरवर आहे.)


🔖 *प्रश्न.4) बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये नोंदणीकृत सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल पहिल्यांदाच किती ट्रिलियन डॉलरहून अधिक झाले ?* 

*उत्तर* – ५ ट्रिलियन डॉलर


🔖 *प्रश्न.5) कोणत्या राज्याच्या मंगळुरू शहरांमध्ये रॉक कलेचा पहिला पुरावा सापडला ?*

*उत्तर* – कर्नाटक


🔖 *प्रश्न.6) क्रोएशिया देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आली ?*

*उत्तर* – आंद्रेज प्लेकोविक


🔖 *प्रश्न.7) कोणत्या देशाच्या अंतराळ संस्था चंद्र ध्रुवीय शोध मोहीम LUPEX राबविणार येणार ?*

*उत्तर* – भारत आणि जपान


🔖 *प्रश्न.8)  अलीकडेच विप्रो कंपनीचे नवीन COO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?*

*उत्तर* – संजीव जैन


🔖 *प्रश्न.9) अलीकडेच कोणत्या राज्याने कृत्रिम बुद्धिमत्ता चालीत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली सुरू केली ?*

*उत्तर* – सिक्कीम


🔖 *प्रश्न.10) संयुक्त राष्ट्र कडून कोणता दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन म्हणून साजरा करण्यात येतो ?*

*उत्तर* – 22 मे


🔖 *प्रश्न.11) आंतरराष्ट्रीय चहा दिन कधी साजरा करण्यात येतो ?*

*उत्तर* – २१ मे

22 May 2024

चालू घडामोडी :- 21 MAY 2024

1) दरवर्षी 21 मे हा दिवस भारतात 'राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन' म्हणून साजरा केला जातो.

2) तैवानचे नेते 'लाय-चिंग-ते' देशाचे नवे राष्ट्रपती झाले आहेत.

3) दुबई येथे आर्टारा-24 ललित कला प्रदर्शन आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

4) इंग्लंडच्या एका परिषदेने 'मोहम्मद असदुइझमन' यांची ब्राइटनचे नवे महापौर म्हणून निवड केली आहे.

5) 'संजीव पुरी' भारतीय उद्योग महासंघाचे (CII) नवे अध्यक्ष बनले आहेत.

6) दीप्ती जीवनजीने जपानमधील कोबे येथे झालेल्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 400 मीटर 120 स्पर्धेत पहिले सुवर्णपदक जिंकले आहे.

7) नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल 'प्रचंड' यांनी 18 महिन्यांत चौथ्यांदा विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.

8) इंग्लंडच्या फुटबॉल क्लब 'मॅचेस्टर सिटी'ने इंग्लिश प्रीमियर लीग (ईपीएल) 2024 चे विजेतेपद पटकावले आहे.

9) डीपीआयआयटीच्या नॅशनल सिमेंट आणि बिल्डिंग मटेरियल्स कौन्सिलमध्ये इन्क्युबेशन सेंटर' चे उद्‌घाटन करण्यात आले आहे.

10) भोपाळ येथील 55 वर्षीय ज्योती अत्रे ही माऊंट एव्हरेस्ट सर करणारी सर्वात वयोवृद्ध भारतीय महिला ठरली आहे.

11) 'प्रदीप नटराजन' यांची IDFC FIRST बँकेचे नवीन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

12) नवी दिल्ली येथे भारतीय स्पर्धा आयोगाच्या (CCI) 15 व्या वार्षिक दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

13) भारताच्या मिश्र रिले संघाने 4 बाय 400 मीटर मध्ये पहिल्या आशियाई रिले चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे.

14) भारताच्या दिप्ती जीवनजी हिने पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये महिलांच्या 400 मीटर 120 शर्यतीत सुवर्ण पदक जिंकून अमेरिका देशाच्या ब्रियाना क्लार्क हिचा 55.12 सेकंद चा विश्वविक्रम मोडला आहे.

15 ) विश्व पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 जपान या देशात सूरू आहे.

16) इराण देशाचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला असून ते पदावर असताना निधन झालेले इराण देशाचे दुसरे राष्ट्रपती आहेत.

17) जागतिक दूरसंचार मानकीकरन परीषद ऑक्टोंबर महिन्यात भारत या देशात होणार आहे.

18) नेपाळ देशाचे पंतप्रधान पुष्कमल दहल यांनी संसदेत 275 पैकी सदस्यांपैकी 157 विश्वास मते जिंकली आहेत.

19) जलशक्ति मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार हर घर जल योजनेचे देशात 76 टक्के काम पूर्ण झाले आहे.

20) जलशक्ति मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार हर घर जल योजनेचे देशात 8 राज्यामध्ये 100 टक्के काम पूर्ण झाले आहे. [महाराष्ट्र 85% काम पूर्ण]

21) टो लैम यांची व्हिएतनाम या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे.

सामान्य ज्ञान

🟣अमृतसर – सुवर्णमंदिरांचे शहर.

🟣• अमेरिका – सूर्यास्ताचा देश.

🟣• आफ्रिका – काळे खंड.

🟣• आयर्लंड – पाचूंचे बेट.

🟣• इजिप्त – नाईलची देणगी.

🟣• ऑस्ट्रेलिया – कांगारूचा देश.

🟣• काश्मीर – भारताचे नंदनवन.

🟣• कॅनडा – बर्फाची भूमी.

🟣• कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश.

🟣• कॅनडा – लिलींचा देश.

🟣• कोची – अरबी समुद्राची राणी.

🟣• कोलकाता – राजवाड्यांचे शहर.

🟣• क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार.

🟣• जपान – उगवत्या सुर्याचा देश.

🟣• जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड.

🟣• जयपूर – गुलाबी शहर.

🟣• जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली.

🟣• झांझिबार – लवंगांचे बेट.

🟣• तिबेट – जगाचे छप्पर.

🟣• त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट.

🟣• थायलंड – पांढ-या हत्तींचा देश.

🟣• दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू.

🟣• नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश.

🟣• न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर.

🟣• पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश

🟣• पामीरचे पठार – जगाचे आढे.

🟣• पॅलेस्टाईन – पवित्रभूमी

🟣• प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार.

🟣• फिनलंड – हजार सरोवरांचा देश.

🟣• बंगळूर – भारताचे उद्यान.

🟣• बहरिन – मोत्यांचे बेट.

🟣• बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग.

🟣• बेलग्रेड – श्वेत शहर.

🟣• बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र.

🟣• मुंबई – भारताचे प्रवेशद्वार.

🟣• मुंबई – सात टेकड्यांचे शहर.

🟣• म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी

🟣• रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड.

🟣• शिकागो – उद्यानांचे शहर.

🟣• श्रीलंका – पाचूंचे बेट.

🟣• स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण

➗➗➗➗➗➗➗➗➗

21 May 2024

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ आईस्क्रीम मॅन ऑफ इंडिया' रघुनंदन कामथ यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन

◾️नॅचरल्स आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले
◾️कामथ यांनी नॅचरल आईस्क्रीम ची स्थापना केली
◾️एक आईस्क्रीम पार्लर आज 400 कोटी रुपयांचे आहे

◾️अझरबैजानने आर्मेनियाला शांतता कराराचा प्रस्ताव सादर केला

❇️ जपानने सुलतान अझलान शाह हॉकी ट्रॉफी 2024 जिंकली
◾️जपानने पहिल्यांदा जिंकली
◾️30 वी ट्रॉफी आहे
◾️पाकिस्तान विरुद्ध सामना होता
◾️ठिकाण : मलेशिया
◾️भारताने 5 वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे( ऑस्ट्रेलिया 10 max)

❇️ महिला FIFA वर्ल्ड कप 2027 चे आयोजन ब्राझील मध्ये होणार आहे
◾️10 वी स्पर्धा
◾️ब्राझील मध्ये होणारा हा पहिला महिला वर्ल्ड कप
◾️1991 पहिली स्पर्धा : चीन मध्ये ( अमेरिका महिला जिंकली होती)

❇️ फुटबॉल शी संबंधित दिले गेलेले काही महत्त्वाचे पुरस्कार
◾️Indian Super league 2023-24 - Mumbai city FC,
◾️संतोष ट्राफी 2023-24 - Services
◾️132nd डूरंड कप 2023 - मोहन बागण
■ SAFF U-19 Football Championship स्पर्धा :  2024 भारत आणि बांगलादेश मध्ये
◾️French Open Football League - पेरिस सेंट जर्मेन फुटबॉल क्लब ने जिंकले

--------------------------------------------

20 May 2024

भारतीय कर संरचना (Indian Tax Structure)

व्याख्या :- "जनतेच्या कल्याणासाठी शासनाला करावा लागणारा खर्च भागविण्याच्या हेतूने शासनाने लोकांकडून सक्तीने घेतलेली रक्कम म्हणजे कर होय."

• घटनेच्या कलम २६५ अंतर्गत सरकारला कर आकारण्याचा अधिकार आहे.


🔶परत्यक्ष कर :- 

प्रत्यक्ष कर म्हणजे असे कर की ज्यांच्या बाबतीत कायदेशीरपणे ज्या व्यक्तीवर कर लादलेला असतो तीच व्यक्ती कर भरत असते & करांचे ओझेही त्याच व्यक्तीला सहन करावे लागते.  प्रत्यक्ष करांचे ओझे दुस-या व्यक्तीकडे संक्रमित करता येत नाही.


🔶अप्रत्यक्ष कर :- 

अप्रत्यक्ष कर म्हणजे असे कर की ज्यांच्या बाबतीत कराचा आघात (impact of tax)  आणि करभार (incidence of tax) वेगवेगळ्या व्यक्तीवर पडत असतो.  अंतिम करभार ग्राहकावर पडत असतो.


🔶परमाणशीर कर :-

 जर दायित्व (tax-liability) उत्पन्नातील वाढीच्या सम प्रमाणात वाढत असेल तर त्या करास प्रमाणशीर कर असे म्हणतात.उदा., महामंडळ कर.


🔶परगतिशील कर :-

जर करदायित्व उत्पन्नातील वाढीच्या अधिक वेगाने वाढत असेल तर त्या करास प्रगतिशील कर असे म्हणतात.उदा., वैयक्तिक आयकर.


🔶परतिगामी कर :- 

उत्पन्न वाढत असतानाही जर कर दायित्वाचे उत्पन्नाशी असलेले प्रमाण कमी होत असेल तर त्या करास प्रतिगामी  कर असे म्हणतात.


🔶विशिष्ट आणि मुल्यानुसारी कर :- 

जर कर वस्तूंच्या किंवा आकारमानाच्या एककानुसार (per unit of weight or volume) आकारला असेल तर त्यास विशिष्ट कर असे म्हणतात.

जर कर वस्तूंच्या किंमतीच्या प्रमाणात  (as percentage of value of goods) आकारला जात असेल तर त्यास मूल्यानूसारी कर असे म्हणतात.


🔶एकमूखी & बहुमूखी कर :- 

जर कर व्यवस्थेत एकच कर आकारला जात असेल तर त्यास एकमुखी कर पध्दती म्हणतात.जर कर व्यवस्थेत अनेक कर आकारले जात असतील तर त्यास बहुमुखी कर पध्दती असे म्हणतात.


🔶महामंडळ कर/निगम कर (Corporation Tax) :- 

कंपन्यांच्या / उत्पादन संस्थाच्या उत्पन्नावर / नफ्यावर जो कर आकारला जातो त्याला महामंडळ कर असे म्हणतात.केंद्र सरकार मोठ्या तसेच लहान कंपन्यावर आकारते.सध्या (२०१२-१३) भारतीय कंपन्यासाठी महामंडळ कर त्यांच्या निव्वळ नफ्याच्या ३०% तर परकीय कंपन्यासाठी ४०% इतक्या दराने आकारला जातो.


🔶किमान पर्यायी कर (Minimum Alternate Tax : MAT ) :- 

हा कर महामंडळ कराशी संबंधित कर आहे.  ज्या कंपन्या आपल्या जमा-खर्चात मोठा नफा दाखवतात, मात्र विविध कर सवलती, कर कपात, कर प्रोत्साहने इत्यादीमुळे कराच्या जाळ्यातुन सुटतात अशा कंपन्यावर MAT आकारला जातो. 

MAT हा कर १९९६-९७ च्या अर्थसंकल्पापासून आकारण्यात येतो.

२०११-१२ च्या अर्थसंकल्पात या कराता दर १८.५% इतका करण्यात आला आहे.


अर्थसंकल्प

 🌸 समतोल अर्थसंकल्प – जेव्हा सरकारचे अंदाजित उत्पन्न व अंदाजित खर्च दोन्ही सारखे असतात तेव्हा त्या अर्थसंकल्पास समतोल अर्थसंकल्प असे म्हणतात.


🌹 शिलकीचा अर्थसंकल्प – जेव्हा सरकारचे अंदाजित उत्पन्न अंदाजित खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा त्या अर्थसंकल्पास शिलकी अर्थसंकल्प म्हणतात.


🌹तटीचा अर्थसंकल्प – जेव्हा सरकारच्या अंदाजित उत्पन्नापेक्षा अंदाजित खर्च जास्त असतो, तेव्हा त्या अर्थसंकल्पास तुटीचा अर्थसंकल्प म्हणतात.


🌹 महसुली अर्थसंकल्प – महसुली अर्थसंकल्पात महसुली/ चालू खात्यावरील जमाखर्चाचा समावेश होतो. 


🌹महसुली जमा व खर्चाचा समावेश होतो, ज्याअंतर्गत पुढील बाबींचा समावेश होतो- महसुली जमा, महसुली खर्च.

महसुली जमा याअंतर्गत 

अ) कर उत्पन्न, 

ब) करेतर उत्पन्न. करेतर उत्पन्नात 


🌹१) राजकोषीय सेवा म्हणजेच चलनी नोटा व नाण्यांमधून मिळणारा नफा


🌹 २) व्याज उत्पन्न- ज्यात घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांना दिलेल्या कर्जावरील व्याज, रेल्वे व पोस्ट सेवांवरील व्याज तसेच सार्वजनिक उद्योगांना दिलेल्या कर्जावरील व्याज यांचा समावेश होतो. याशिवाय


🌹 ३) नफा व लाभांश, ज्यात महसुली जमा याअंतर्गत आर.बी.आय., सार्वजनिक बँक, एल.आय.सी., सार्वजनिक उद्योगांचा नफा यांचा समावेश होतो.


🌹महसुली खर्चात महसुली योजना खर्च म्हणजे सामाजिक मालमत्तेच्या देखभालीवरील खर्च तसेच महसुली बिगर योजना खर्च म्हणजे

 १) घेतलेल्या कर्जावरील व्याज खर्च 

२) संरक्षणाचा महसुली खर्च

३) अनुदाने 

४) नागरी प्रशासन खर्च उदा. पगार, कार्यालयीन खर्च इ. तसेच 

५) राज्य सरकारे व केंद्रीय प्रदेशांना दिलेली अनुदाने यांचा समावेश होतो.


स्पर्धा परीक्षा महत्वपूर्ण प्रश्नसंच

Q 1 भारतीय राज्यघटनेतील तरतुदिनुसार कोणतेही समुदाय हा आधारावर अल्पसंख्याक (Minority) म्हणून घोषित केला जातो???

(१) जात आणि भाषा
(२) धर्म आणि जात
(३) भाषा आणि वंश
(४) एकतर धर्म किंवा भाषा

Q 2. 15 आगस्ट 1943 पर्यंत सुधारित भारत सरकार कायदा, 1935 अंतर्गत  भाग विभाग (कलमे) आणी परिशिष्ट होती?
(१) 15,325, 12
(2) 14,321,10
(3) 16,320,8
(4) 17,324,10

Q3 जास्तीत जास्त कीती दिवस अर्थविषयक विधेयक राज्यासभा स्वतः कडे ठेवू शकते??
(1) 7
(२) 15
(3) 16
(4) 14

Q 4  कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम 2005 मधिल कलम 18 याबत सांगते
(1) कलम 16
(2) कलम 14 
(3) कलम 13
(4) कलम 15

Q 5 अखिल भारतीय किसान सभेच्या अधिवेशच्या अध्यस्थनी होते??
(1) एन, जी , रंगा
(2) शंकर देव
(3) नरेंद्र देव
(4) श्री, अमृत डांगे

Q 6 आयतक या कामगार संगटनेशी खालीलपैकी कोणता नेता संबंधित होता???
(1) ना, म, जोशी
(2) लोकमान्य टिळक
(3) लाला लजपतराय ✍✍
( 4) महात्मा गांधी

Q 7 ई, स 1911 मधे बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा- याने केली??
(1) लॉर्ड कर्झन
(2) पंचम जॉर्ज 
(4) इंग्लड सरकार
(4) ब्रिटिश पार्लमेंट
स्पष्टीकरण:-
1911 ला इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज भारताच्या भेटीला आला होता त्यावेळेस गेट ऑफ इंडिया ची स्थापना करण्यात आली व दिल्लीवरून बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा या वर्षी करण्यात आली

Q 8 धार्मिक सलोखा राहावा म्हणून नाशिक मधील क्रांतिकारकयांनी 1906 मधे  जयंती साजरी केली??
(1) कबीर 
( 2) मुझिनी
(3) आदिलशहा
(4) अकबर

Q 9. 2011 च्या जंगणनेनुसार नंदुरबार जिल्यात किती % लोकसंख्य साक्षर आहे?????

(1) 61.6
(2) 64.4
(3) 63.3
(4)66.6

Q 10 खालील पैकी कोणती टेकडी पुर्व आणि पश्चिम घटस जोडते????
(1) बिलिगिरी
(2) निलगिरी 連連
(3) नल्लामल
(4) निमगिरी

Q 11 लु" कोरडे आणि धुलीचे वारे भारताच्या भागातून वाहणारे महिने कोणते????
(1) एप्रिल-मे
(2) मे-जून
(3) जून-जुलै
(4) ऑटोम्बर- नोव्हेंबर

Q 12 नरसिंहम समितीने अशी शिफारस केली होतिकी, वैधानिक तरळता प्रमाण (SLR) मध्ये 38.5% वरून करवी??
(1) 3२.5%
(2) 30.5%
(3) 25%☘️☘️
(4) 28%

Q 13 1950-1980 या काळातील भारताच्या अर्थव्यवस्थएच्या वृद्धी दर  होता????**
(1) 4.5%
(2) 2.5%
(3) 3.5%
(4) 4.0%

Q14 जंतुसंसर्ग झाल्यास त्यावर प्रतिक्रिया म्हणून मानावी शरिरातील कोणत्या पेशी हिस्टमाईन हे रसायन सर्वतात ??

(1) मस्ट पेशी  
(2) लाल रक्त पेशी
(3) लिंफोसाइट्स
(4) मिनोसाइट्स

Q 15 अंडी घालणारे सस्तन प्राणी हे ......... या प्राणी वर्गत मोडते???

(1) प्रोटोथेरिया(Prototheruya)
(2) थेरिया(Theria) 
(3) युथेरिया(Eutheria)
(4) मेतेथेरूया(Metatheria)

१) BCCI  चा वार्षिक पुरस्कार 2018-19 कोणत्या भारतीय क्रिकेट मधील सर्वोच्च पुरस्कार  दिला गेला? 
1) विराट कोहली
2) रोहीत शर्मा 
3) येऊर्वेद चहल
4) जसप्रित बुमरा 
  
2) आॅस्कर पुरस्कार 2020 संबधी योग्य विधाने ओळखा?
अ) यावर्षीचा 92 वा आस्कर होता
ब) पॅरासाईट या कोरियन सिनेमाला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला. 
क) सर्वोत्कृष्ट अभिनेता
जोक्वीन फिनिक्स याला जोकर साठी मिळाला. 
ड) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार बाॅग जुन हो यांना पॅरासाईट साठी मिळाला.
1) अ,ब,क
2) अ, ब, ड
3)ब,क, ड
4)अ,ब,क,ड

3) कोणत्या भारतीय अभिनेत्रीला World economic forum  चा Kristle  award  मिळाला? 

1) शबाना आझमी
2) दीपिका पादुकोण 
3)प्रियंका चोपड़ा
4) ऐश्वर्या राय

4) जागतिक पुस्तक मेळाव्या संबंधित योग्य विधाने ओळखा?
अ) यावर्षीचा 28वी आव्रूत्ती असून सुरुवात 1972ला झाली.
ब) आयोजन national book trust व India trade promotion यांच्या द्वारा केले जाते.
क) यावर्षीची थीम - गांधी लेखकांचे लेखन
1) ब, क,
2)अ,क
3) अ, ब,क
4) अ

5) संप्रिती हा भारत आणि कोणत्या देशा दरम्यानचा संयुक्त सैन्य प्रशिक्षण अभ्यास आहे?
1)नेपाळ
2) बांग्लादेश 
3)मालदिप
4)मंगोलिया

6)योग्य विधाने ओळखा.
1)अर्थसंकल्पातील बाबी सर्वसामान्यांना समजाव्या यासाठी अर्थ मंत्रालयाने सोशल मीडिया वर  अर्थशास्त्री नावाची मोहीम सुरू
२)अर्थशास्त्री या द्वारा भारतात अर्थ साक्षरता वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. 
1) फक्त अ
2) दोन्ही चूक
3)दोन्ही बरोबर 
4)फक्त ब

7) मारिया शारापोवा बद्दल योग्य विधाने निवडा. 
अ) वयाच्या 17व्या वर्षी तिने पहीले पदक मिळविले.
ब)  तिच्या कारकीर्दीत तिने एकूण 4 ग्रॅण्डस्लॅम मिळवले. 
क) वयाच्या 18व्या वर्षी अव्वल टेनिसपटू ठरली. 
ड) 2012 व्या लंडन आलिंम्पीकमध्ये तिने एकेरीत रौप्यपदक मिळवले.
1)अ, ब, ड
2)अ, क,  ड 
3) अ, ब, क, ड
4)अ, ड

8) संयुक्त राष्ट्राने नुकतेच दशकातील सर्वात प्रसिद्ध किशोरवयीन म्हणून कोणाच्या नावाची घोषणा केली. 
1) मलाला युसुफझई
2)ग्रेटा थनबर्ग
3)दोन्ही
4)दोन्ही नाही

9)  खालीलपैकी कोणी 2020 हे  वर्ष गतिशीलता वर्ष म्हणून घोषित केले?

1)भारतीय सेना
2)CRPF
3)CISF
4) BSF

10) चूक नसलेली विधाने ओळखा. 
अ)  Physics,  Chemistry,  Economicsचे  नोबेल पारितोषिक देण्याचा अधिकार The Royal sweedish Academy of science कडे आहे.
ब)  साहित्याचे नोबेल देण्याचा अधिकार The sweedish Academy कडे आहे.
1) फक्त अ
2)फक्त ब
3)दोन्ही 
4) दोन्ही नाही

11)2019 चा भौतिकशास्त्रातील नोबेल विजेते ओळखा. 
अ) जेम्स पिबल्स
ब)  मिशेल मेयर
क) दिदियर क्वेलास
ड) पिटर रेडक्लिफ
1) अ ब ड
2)ब क ड
3)अ क ड
4) अ ब क

12) ओल्गा टोकारझुक यांची पुस्तके ओळखा.
अ) flights
ब)  House of Day, House of night
क) The white Tiger
1)अ क
2)अ ब 
3) अ ब क
4) ब क

*13) योग्य विधाने ओळखा.*
अ) आर्थर अश्किन सर्वात वयोवृद्ध नोबेल विजेते आहेत. 
ब) मलाला युसुफझई ही सर्वात कमी वयाची नोबेल विजेती आहे.
1) अ ब
2)फक्त ब
3)फक्त अ
4)दोन्ही नाही

व्यापारतोल (Balance of Trade) :

व्यापारतोल (BOT) म्हणजे एका वर्षातील देशाच्या आयात वस्तूंची एकूण किंमत आणि देशाच्या निर्यात वस्तूंची एकूण किंमत फरक होय.

जर एका वर्षाची एकूण निर्यात एकूण आयतीपेक्षा अधिक असेल तर व्यापारतोल अनुकूल आहे, असे म्हणतात. त्यालाच व्यापारशेष (+/धन) असे म्हणतात.

जर एका वर्षाची एकूण आयात एकूण निर्यातीपेक्षा अधिक असेल तर व्यापारतोल प्रतिकूल आहे, असे म्हणतात. त्यालाच व्यापारतुट (-/ऋण) ए म्हणतात.



व्यवहार तोल (Balance of Payments) :

व्यवहारतोल (BOP) हे एका देशाने इतर सर्व देशांशी केलेल्या सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थित मांडलेले रेकॉर्ड (systematic record) असते. यात त्या देशाला (सरकार तसेच खाजगी व्यक्तींना) इतर सर्व देशांकडून येणारी सर्व येणी व त्यांना धावी लागणारी सर्व देणी यांचा समावेश होतो.

व्यापारतोलात फक्त वस्तूंच्या आयात-निर्यातीतून निर्माण होणार्‍या येणी व देणींचा समावेश असतो. मात्र व्यवहारतोलात व्स्तुंशिवाय सेवांच्या देवाण-घेवाणीतून तसेच कर्जे व गुंतवणुकीच्या व्यवहरांतून निर्माण होणार्‍या येणी (Receipts) आणि देणी (Payments) यांचाही समावेश होतो.



व्यवहारतोलाची रचना :

व्यवहार तोलामध्ये चालू खात्यावरील व भांडवली खात्यावरील व्याहारांचा समावेश होतो.

चालू खात्यावर वस्तु व सेवांच्या देवाण-घेवाणीच्या व्यवहारांचा तर भांडवली खात्यावर कर्जे व गुंतवणुकीचे व्यवहारांचा समावेश होतो.

वरील तक्त्यावरुन दिसून येते की, व्यवहारतोलाच्या चालू खात्यापैकी दृश्य खाते म्हणजेच व्यापारतोल होय.

व्यवहारतोलाच्या चालू खात्याचा देशाच्या जनतेच्या उत्पन्न पातळीवर हा परिणाम प्रत्यक्षपणे तसेच फारसा वेळ न लागता दिसून येतो.

भारताने वस्तु व सेवांची आयात केल्यास खर्च होणारा पैसा देशाबाहेर जातो. तेवढया प्रमाणात लोंकांची उत्पन्न पातळी कमी होते.

भारताने वस्तु व सेवांची निर्यात केल्यास निर्यातदारांना पैसा प्राप्त होतो. तेवढया प्रमाणात लोकांची उत्पन्न पातळी वाढते.

व्यवहारतोलाच्या चालू व भांडवली खात्यांमधील शेष/तुटीची तुलना – चालू खात्यावरील शेष (surplus) हा भांडवली खात्यावरील तुटी (deficit) एवढा असावा किंवा चालू खात्यावरील तूट ही भांडवली खात्यावरील शेष एवढी असावी.

उत्पन्नापेक्षा खर्च कमी असल्यास: शेष (+चिन्ह)

उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्यास: तूट (-चिन्ह)



रुपयाची परिवर्तंनियता (Convertibility of Rupee) :

अर्थ: जगातील चलने परस्परांमध्ये विनिमयक्षम (Exchangeable) असतात. म्हणजे एका चलनाची अदलाबदल इतर चलनांमध्ये करता येते.

मात्र विविध सरकारे चलनाच्या विनिमयावर विविध बंधने/नियंत्रणे/मर्यादा(Exchange Control) टाकत असतात.

मात्र जेंव्हा एखादे चलन इतर देशाच्या चलनाच्या संदर्भात मुक्तपणे विनिमयक्षम असते व अशा विनिमयासाठी कोणत्याही प्रकारची सरकारी नियंत्रणे/मर्यादा नसते तेंव्हा ते चलन परिवर्तनीय आहे असे म्हंटले जाते.

उदा.

1) विनिमय करायच्या चलनाच्या संख्येवर बंधन नसते, म्हणजेच हवे तेवढया चलनाचा विनिमय करता येऊ शकेल.

2) विनिमय दर सरकार ठरविणार नाही. तर तो दोन्ही चालनाच्या मागणी आणि पुरवठयाच्या परस्पर संयोगाने परकीय चलन बाजारात ठरेल.

3) सर्व व्यवहारांसाठी असा बाजारात ठरलेला (Market Determined) एकच दर असेल म्हणूनच या व्यवस्थेला पूर्ण परिवर्तनीय व्यवस्था (Fully-Convertible System) असे म्हणतात.


याउलट, पूर्ण परिवर्तनीय व्यवस्थेवर कोणत्याही प्रकारची नियंत्रणे/मर्यादा टाकल्यास ती अंशत: परिवर्तनीय व्यवस्था (Partially Convertible System) ठरते.

उदा.

1) चलन फक्त काही व्यवहारांसाठी मुक्तपणे परिवर्तनीय असेल. उदा. फक्त वस्तूंच्या आयाती-निर्यातीसाठी किंवा फक्त सेवांच्या देवाण-घेवाणसाठी किंवा फक्त भांडवली व्यवहारांसाठी किंवा फक्त विशिष्ट वस्तु व सेवांच्या देवाण-घेवाणीसाठी.

2) एका पेक्षा अधिक विनिमय दरांचा वापर केला असेल तर. उदा. परदेशात मौजमजा ट्रिप्ससाठी परकीय चलन हवे असल्यास विनिमयाचा अधिक दर आकाराला जाऊ शकेल, याउलट अन्नधान्याच्या आयातीसाठी कमी दर आकाराला जाईल.

3) दुहेरी विनिमय दराचा (Dual Exchange Rate) वापर केला जाऊ शकतो. म्हणजेच काही सरकारी किंवा सरकार पुरस्कृत व्यवहारांसाठी सरकारी दर (Official Rate) तर इतर बिगर-सरकारी व सरकारने नियंत्रित न केलेल्या व्यवहारांसाठी बाजार दर (Market-Rate).



परकीय विनिमय व्यवहारांवरील बंधने/मर्यादा जर खूप मोठया प्रमाणावर असतील तर त्या व्यवस्थेला अ-परिवर्तनीय व्यवस्था (Non-Convertible System) म्हंटले जाऊ शकते.

भारतातील सधस्थिती: भारतात रूपयाच्या परिवर्तंनियेबाबत पुढील टप्पे दिसून येतात.

1) भारतात 1992 पूर्वी मोठया प्रमाणात विनिमय बंधने/नियंत्रणे होती. ही विनिमय नियंत्रणे (Exchange control) FERA कायदा. 1973 अंतर्गत लादण्यात आली होती.

2) 1992-93 च्या अर्थसंकल्पात सरकारने (LERMS) (Liberalised Exchange Rate Management System) या व्यवस्थेची घोषणा केली. त्यानुसार 1 मार्च 1992 पासून दुहेरी विनिमय दर पद्धती (Dual Exchange Rate System) लागू करण्यात आली.

या व्यवस्थेअंतर्गत-

अ) सरकारने दोन दरांचा स्वीकार केला-सरकार नियंत्रित (Official rate of exchange) –

ब) वस्तु व सेवांच्या निर्यातीतून कमविलेल्या परकीय चलनाचा विनिमय पुढील प्रकारे केला जात असे-

i) निर्यात उत्पन्नाच्या 60 टक्के परकीय चलनाचा विनिमय मुक्त बाजरदराने केला जात असे. या उत्पन्नाचा वापर मुक्तपणे वस्तु व सेवांच्या आयतीसाठी करता येईल.

ii) उरलेल्या 40 टक्के परकीय चलनाचा विनिमय सरकारी दराने केला जात असे. हे चलन RBI ला अधिकृत डीलर्स (Ads) मार्फत विकावे लगेल. RBI हे चलन आवश्यक आयातीसाठी उपलब्ध करून देईल.

3) मात्र दुहेरी दरामुळे निर्यातदरांना व परदेशात काम करण्यार्‍या भारतीयांना कामावलेल्या परकीय चलनापैकी अजूनही चाळीस टक्के चलनाचा विनिमय सरकारी दराने करावा लागत होता, हो बाजार दरापेक्षा कमी असायचा (त्यामुळे कमी उत्पन्न प्राप्त व्हायचे). त्यामुळे 1993-94 मध्ये सरकारने रुपया व्यापार खात्यावर (चालू खात्यापैकी दृश्य खात्यावर) पूर्ण परिवर्तनीय केला.

4) वरील व्यवस्था यशस्वी झाल्याने 1994-95 च्या अर्थ संकल्पात तत्कालीन वित्तमंत्री, डॉ. मनमोहनसिंग यांनी रुपया चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय करण्याची घोषणा केली. ही व्यवस्था मार्च 1994 पासून सुरू झाली.

5) रुपया भांडवली खात्यावर परिवर्तनीय करण्याबाबत शिफारसी करण्यासाठी सरकारने 8 फेब्रुवारी 1997 रोजी एस.एस.तारापोर



रुपयाची परिवर्तंनियता :

1 मार्च 1992 – LERMS/दुहेरी विनिमय पद्धती लागू

1993-94 – रुपया व्यापार खात्यावर पूर्ण परिवर्तनीय

मार्च 1994 – रुपया चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय

या समितीने रुपया भांडवली खात्यावर एका टप्यात परिवर्तनीय करण्याऐवजी 1999-2000 या वर्षाअखेर तीन टप्यांमध्ये करावा अशी शिफारस केली.

मात्र, जुलै 1997 च्या पूर्व आशियाई संकटामुळे हा प्रयत्न सोडून देण्यात आला. या संकटाचे मूळ कारण होते, त्या देशांची चचने त्यांच्या भांडवली खात्यावर पूर्ण परिवर्तनीय होती.

6) मात्र सध्या परकीय चलन साठा मोठया प्रमाणावर वाढल्याने सरकारने भांडवली खात्यावरील काही व्यवहारासंबंधी परकीय चलनाच्या विनिमयावरील नियंत्रणे शिथिल केली आहे.

7) भांडवली खात्यावर रूपयाच्या पूर्ण परिवर्तनीयतेबद्दल शिफारसी करण्यासाठी RBI ने 2006 मध्ये एस.एस.तारापोर यांच्या अध्यक्षतेखाली एका दुसर्‍या समितीची स्थापना केली. या समितीने 31 जुलै 2006 रोजी आपला अहवाल RBI ला सादर केला, जो तिने 1 सप्टेंबर रोजी जाहीर केला.


भांडवली खात्यावर रुपयाची पूर्ण परिवर्तनीयता:तारापोर समिती (2006) चा अहवाल :

रूपयाच्या पूर्ण परिवर्तंनियेतेची योजना 2010-11 पर्यंत तीन टप्प्यांत लागू करण्याचा सल्ला समितीने आपल्या अहवालात दिला आहे.

समितीच्या मतानुसार पहिला टप्पा 2006-07 पासूनच लागू केला जाऊ शकतो, तर दूसरा टप्पा 2007-09 दरम्यान आणि तिसरा टप्पा 2009-11 दरम्यान पूर्ण केला जाऊ शकतो.

मात्र सरकारने या समितीच्या शिफारसींची पूर्ण अंमलबाजवणी केलेली नाही.

मे 2010 मध्ये रिझर्व्ह बँकेने विदेशी प्रवास करण्यार्याफ भारतीयांना पूर्व संमतीविना आता 3000 डॉलरपर्यंतचे विदेशी चलन परदेशात घेऊन जाण्याची संमती दिली आहे.

पूर्वी ही मर्यादा 2000 डॉलरची होती.


☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘

प्रश्नमंजुषा- महाराष्ट्र पोलिस भरती


 १) नल्लामल्ला डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात? 

१) कृष्णा व कोयना
२) कृष्णा व कावेरी💐💐
३) कृष्णा व गोदावरी
४) कृष्णा व पंचगंगा


 २) भारतीयांना शिक्षण देण्यासाठी पंचसूत्री योजना कोणी सुचविली? 

१) मेटकाफ
२) वॉर्डन
३) चार्ल्स ग्रँड💐💐
४) मेकॉले


 ३) पक्षांतर बंदी विरोधी तरतूद भारतीय राज्यघटनेत कितव्या परिशिष्टात नमूद आहे? 

१) १० वे💐💐
२) ७ वे
३) ९ वे
४) ११ वे


 ४) 'ए सेंच्युरी इज नॉट इनफ' पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 

१) सचिन तेंडुलकर
२) सौरव गांगुली💐💐
३) कपिल देव
४) राहुल द्रविड


 ५) पोलिओ लसीचा शोध कोणी लावला? 

१) एडवर्ड जेन्नर
२) जोनास साल्क💐💐
३) विल्यम हार्वी
४) हरगोविंद खुराणा


 ६) पारंपरिक नृत्य 'पाईका' कोणत्या राज्याशी संबंधित आहे? 

१) सिक्कीम
२) उत्तराखंड
३) मध्यप्रदेश
४) झारखंड💐💐


 ७) शांती स्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? 

१) विज्ञान व तंत्रज्ञान💐💐
२) खेळ
३) समाज कार्य
४) साहित्य क्षेत्र


 ८) खालील पैकी कोणत्या पंतप्रधानाने पंतप्रधान असताना संसदेत बजेट सादर केले ? 

अ) जवाहरलाल नेहरू
ब) इंदिरा गांधी
क) राजीव गांधी
ड) अटल बिहारी वाजपेयी

१) अ व ड 
२) अ, ब, क, ड
३) अ, ब, क💐💐
४) फक्त ब


 ९) शंकराचार्यांनी चार मठांची स्थापना कोठे कोठे केली होती? 

१) काशी, पुरी, रामेश्वरम, द्वारका
२) बद्रीनाथ, सोमनाथ, हरिद्वार, पुरी
३) बद्रीनाथ, पुरी, श्रुंगेरी, द्वारका💐💐
४) श्रुंगेरी, पुरी, द्वारका, ऋषिकेष


 १०) 1962 च्या भारत चीन युद्धावर आधारित चित्रपट कोणता? 

१) आक्रोश
२) हकीकत💐💐
३) L.O.C.
४) फतेह


 ११) LASER Stand for -- 

1. Light Amplification by Stimulated Emission of Radiation💐💐
2. Light Amplification by Spontaneous Emission of Radiation
3. Light Amplification by Stimulated Emission of Rays
4. Light Amplification by Stimulated Energy of Radiation


 १२)पिन कोड ची सुरवात कोणत्या वर्षी झाली? 

१) १९७१
२) १९७२💐💐
३) १९७५
४) १९८०


 १३) भारताची पहिली महिला वित्तमंत्री? 

१) इंदिरा गांधी💐💐(1969)
२) सरोजिनी नायडू
३) सुचेता कृपलानी
४) निर्मला सीतारमन


 १४) २०२०-२१ या वित्तीय वर्षासाठी किती टक्के वित्तीय तूट ठेवण्यात आली ? 

१) २.५%
२) ३.५%💐💐
३) ३.२%
४) ४.७%


 १५) कोणत्या खटल्यामध्ये मोठ्या जन स्वारस्यामुळे भारतीय सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाची कार्यवाही थेट-प्रसारित करण्याची घोषणा केली? 

१) स्वप्निल त्रिपाठी वि. भारतीय सर्वोच्च न्यायालय💐💐
२) पी यु सि एल वि. भारतीय केंद्रीय शासन
३) एम सी मेहता वि. भारतीय केंद्र शासन
४) श्याम नारायण चोकसी वि. भारतीय केंद्र शासन आणि इतर


 १६. भारताच्या कोणत्या न्यायाधीशाचे वडील हे भारताच्या एका राज्याचे मुख्यमंत्री होते? 

 उत्तर : न्यायमुर्ती रंजन गोगोई 


 १७. भारतात GST चे जनक म्हणून कोणाला ओळखल्या जाते? 

 उत्तर - अटल बिहारी वाजपेयी

रुपयाचे अवमूल्यन (Devaluation of Rupee) :

अवमूल्यनाचा अर्थ : रुपया परकीय चालनाच्या संदर्भात मागणी व पुरवठ्याच्या आधारे स्वस्त होत असल्यास आपण रुपया घसरत आहे, (Rupee is depreciating) असे म्हणतो.

अवमूल्यनामुळे सुद्धा रुपया परकीय चलनाच्या संदर्भात स्वस्त होत असतो.

मात्र अवमूल्यन सरकारने मुद्दाम घडवून आणलेले असते. अवमूल्यनाव्दारे रुपयाची किंमत परकीय चलनाच्या संदर्भात कमी करणे हा सरकारचा किंवा मध्यवर्ती बँकेचा (RBI) धोरणात्मक निर्णय असतो.


अवमूल्यनाचे परिणाम :


1) आयतीवरील परिणाम : अवमूल्यनामुळे भारत आयात करीत असलेल्या वस्तूंची किंमत भारतात वाढते. आयात महाग झाल्याने आयातदरांची आयातीची प्रवृत्ती कमी होऊन आयातीचे आकारमान कमी होण्याची परिस्थिती निर्माण होते.

2) निर्यातीवरील परिणाम : अवमूल्यनामुळे भारत निर्यात करीत असलेल्या वस्तूंची किंमत परदेशात कमी होते. भारतीय वस्तु परदेशात स्वस्त वाटायला लागल्याने परकीय आयातदार भारतीय वस्तूंची अधिक मागणी करायला लागतात. त्यामुळे भारताची निर्यात वाढण्याची परिस्थिती निर्माण होते.


अवमूल्यनाची यशस्वीतता :

अवमूल्यन यशस्वी होण्यासाठी देशाच्या आयात आणि निर्यात वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणात लवचिक (highly elastic demand) असावी.


अवमूल्यनाचे प्रयोग :

स्वातंत्र्यप्राप्तिनंतर रुपयाचे तीन वेळा अवमूल्यन घडवून आणण्यात आले होते.


पहिले अवमूल्यन, 1949 –

26 सप्टेंबर 1949 या दिवशी रुपयाचे अमेरिकन डॉलरच्या संदर्भात 30.5 टक्क्यांनी अवमूल्यन घडवून आणण्यात आले. पाउंड स्टर्लिंगच्या संदर्भात हे अवमूल्यन घडवून आणण्यात आले नाही.

अवमूल्यनामुळे एका रुपयाची डॉलरमधील किंमत 30.2 सेंटस वरुन 21 सेंटस पर्यंत कमी झाली. तसेच एका रुपयाची सोन्यातील किंमत 0268601 ग्रॅम्स वरून 0.186621 ग्रॅम्स पर्यंत कमी झाली.

अवमूल्यनामुळे भारताची व्यापार तुट कमी झाली. 1948-49 मध्ये 185.1 कोटी रुपये असलेली व्यापार तूट 1949-50 मध्ये 141.9 कोटी तर 1950-51 मध्ये 49.6 कोटी रुपये एवढी कमी झाली. मात्र हा अनुकूल परिणाम फार काळ टिकला नाही. 1951-52 मध्ये तूट वाढून 237.1 कोटी रुपये झाली.

तत्कालीन अर्थमंत्री – जॉन मथाई


दुसरे अवमूल्यन, 1966 –

6 जून 1966 रोजी रुपयाचे अवमूल्यन अमेरिकन डॉलर व इतर हार्ड यूरोपियन चलनांच्या संदर्भात 36.5 टक्क्यांनी घडवून आणण्यात आले.

या अवमूल्यनामुळे रुपयाचा विनिमय दर 4.76 रुपये प्रती डॉलर वरून 7.50 रुपये प्रती डॉलर असा कमी झाला.

तसेच एका रुपयाची सोन्यातील किंमत 0.186621 ग्रॅम्स वरून 0.118489 ग्रॅम्स पर्यंत कमी झाली.

या अवमूल्यनाची उद्दिष्टे –

1) भारताची हार्ड चलन देशांकडून होणारी आयात कमी करणे.

2) भारताची निर्यात वाढविणे.

3) भारताचा व्यापारतोल कमी करणे.

अवमूल्यनामुळे भारताची निर्यात वाढली मात्र दुष्काळी वर्षामुळे अन्नधान्याची आयात करावी लागल्याने व्यापार तूट अपेक्षेप्रमाणे कमी झाली नाही.

तत्कालीन अर्थमंत्री – सचिव चौधरी



तिसरे अवमूल्यन, 1991 –

जुलै 1991 मध्ये रुपयाचे अवमूल्यन तीन टप्प्यांमध्ये जगातील महत्वाच्या चलनांच्या संदर्भात (डॉलर, पाउंड, मार्क, येन, फ्रँक इ.) घडवून आणण्यात आले.

i) 1 जुलैला 9.5 टक्क्यांनी.

ii) 3 जुलैला 10 ते 10.78 टक्क्यांनी.

iii) 15 जुलैला 2 टक्क्यांनी. तिन्ही टप्पे मिळून रुपयाचे अवमूल्यन सुमारे 20 टक्क्यांनी झाले.

तत्कालीन वित्तमंत्री – डॉ. मनमोहनसिंग.


☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘

भारताची_राष्ट्रीय_प्रतिके

♻️ राष्ट्रध्वज : तिरंगा  


♻️ राष्ट्रीय मुद्रा : रुपया


♻️ राष्ट्रचिन्ह : राजमुद्रा

  

ब्रीदवाक्य  सत्यमेव जयते (सत्याचा विजय होवो)


Q : भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?

उत्तर: वाघ


Q : भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?

उत्तरः मोर 


Q : भारतातील राष्ट्रीय जलचर जीव कोणता आहे?

उत्तरः गंगा डॉल्फिन


Q : भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे?

उत्तरः आंबा


Q :भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे?

उत्तर: कमळ


Q :  भारताचे राष्ट्रीय झाड कोणते आहे?

उत्तर: वटवृक्ष (दिर्घायूचे प्रतिक)


Q : भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?

उत्तरः हॉकी


Q : भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची लांबी आणि रुंदी यांच्यातील गुणोत्तर किती आहे?

उत्तर - 3 : 2


Q :भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले?

उत्तर - रवींद्रनाथ टागोर


Q : भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे?

उत्तरः वंदे मातरम्

GK One Liner


1) प्लासीचे युद्ध कोणत्या वर्षी झाले ?

👉 1757


2) आत्मीय सभेची स्थापना कोणी केली ?

👉 राजा राममोहन रॉय


3) वेदाकडे परत चला असा उपदेश कोणी दिला ?

👉 स्वा. दयानंद सरस्वती


4) प. रमाबाईंच्या शारदा सदन ची स्थापना कधी केली ?

👉 ११ मार्च १८८९


5) SNDT विद्यापीठ मुंबई ची स्थापना कोणी केली ?

👉 म. कर्वे


6) कामगार संघटनेचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते ?

👉 नारायण मेघाजी लोखंडे


7) डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली ?

👉 विठ्ठल रामजी शिंदे


8) विटाळ विध्वंसक हे पुस्तक कोणाचे आहे ?

👉 गोपाळबुवा वलंगकर


9) डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा कुठे केली ?

👉 येवला


10) इ. स. 1920 मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या संघटनेची स्थापना कोणी केली ?

👉 मानवेंद्रनाथ रॉय


11) भारतात पहिला फॅक्टरी ॲक्ट कधी जाहीर झाला ?

👉 1881


12) इंग्रजांच्या कोणत्या कायद्याच्या विरोधात स. पटेल यांनी बार्डोली सत्याग्रह केला ?

👉 सेटलमेंट ॲक्ट


13) भारतातून शिक्षणासाठी परदेशात जाणारी महिला कोण ?

👉 अन्नपूर्णा


14) लोकहितवादी म्हणून कोणत्या समाजसुधारकास ओलखले जाते ?

👉 गोपाळ हरी देशमुख


15) मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले ?

👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर


16) गांधी - आयर्विन करार कोणत्या दिवशी झाला ?

👉 5 मार्च 1931


17) मुस्लिम लीग ची स्थापना कोणत्या शहरात करण्यात आली होती ?

👉 ढाका


18) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?

👉 नागपुर


19) सुभाष चंद्र बोस यांना देशनायक म्हणून कोणी संबोधले ?

👉 रवींद्रनाथ टागोर


20) म. गांधीजींचे पूर्ण नाव काय आहे ?

👉 मोहनदास करमचंद गांधी

भारतातील सर्वात उंच, सर्वात मोठे


१. सर्वोच्च पुरस्कार - भारतरत्न

२. सर्वोच्च शौर्य पुरस्कार - परमवीर चक्र

३. सर्वात लांब नदी - गंगा (२५२५ किमी)

४. सर्वात मोठी उपनदी - यमुना (१३७६ किमी)

५. सर्वात मोठा तलाव - वुलर तलाव (कश्मीर)खारट पाण्याचा 

६. सर्वात मोठा तलाव - चिल्का (ओरिसा)

७. सर्वात मोठा मानवनिर्मित तलाव - गोविंद वल्लभपंत सागर (रिहंद धरण)

८. सर्वात उंच शिखर - काराकोरम (८६११ मी)

९. सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर - मुंबई आकाराने 

१०. सर्वात मोठे राज्य - राजस्थान

१०. सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य - उत्तरप्रदेश

११. सर्वात उंच धबधबा - कुंचिकल धबधबा (४५५ मी, शिगोमा कर्नाटक)

१२. सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश - सुंदरबन (पश्चिम बंगाल)त्रिभुज प्रदेश नसणारी

१३. सर्वात मोठी नदी - नर्मदा आणि तापीनदीवरील 

१४. सर्वात मोठा पूल - महात्मा गांधी सेतू, पटना (५५७५ मी)

१५. सर्वात मोठे गुहा मंदिर - एल्लोरा

१६. सर्वात लांब रोड - ग्रांड ट्रंक रोड   

१७. सर्वात उंचीवरील रोड - खारदुंगला मधील रोड (लेह-मनाली भागामध्ये)

१८. सर्वात मोठी मस्जिद - जामा मस्जिद (दिल्ली)

१९. सर्वात उंच दरवाजा - बुलंद दरवाजा, 

२०. ५३. मी (फत्तेहपुर सिक्री)

२१. सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक - भारतीय स्टेट बँक

२२. सर्वात लांब कनाल - इंदिरा गांधी कनाल (राजस्थान)

२३. सर्वात मोठा घुमट - गोल घुमट (बीजापुर)

२४. सर्वात मोठे प्राणी संग्रहालय- झूलॉजिकल गार्डन (अलीपुर, कोलकाता)

२५. सर्वात मोठे म्यूजियम - इंडिया म्यूजियम (कोलकाता)

२६. सर्वात उंच धरण - तेहरी धरण,२६० मी

२६. सर्वात मोठे वाळवंट - थार वाळवंट (राजस्थान)

२८. सर्वात मोठा जिल्हा - कुच्छ (गुजरात)

२९. सर्वात जलद ट्रैन - शताब्दी एक्सप्रेस (दिल्ली-भोपाळ)

३०. सर्वात जास्त समुद्र किनारा असणारे राज्य - गुजरात, १६६० किमी

३१. सर्वात जास्त समुद्र किनारा असणारे दक्षिण भारतातील राज्य - आंध्र प्रदेश, ९७२ किमी

३२.सर्वात लांब रेल्वे मार्ग - आसाम ते कन्याकुमारी, ४२७२ किमी

३३.सर्वात मोठा प्लॅटफॉर्म - खरगपुर,८३३ मी (पश्चिम बंगाल)

३४.सर्वात उंचीवरील रेल्वे स्थानक - घूम (पश्चिम बंगाल)

३५. क्यूबा – जगातील साखरेचे कोठार.

३६. क्रांतीसिंह– नाना पाटील यांची उपाधी.

३७. क्लोरोफिल – झाडाची पाने या घटकामूळे हिरवी असतात.

३८. क्षत्रिय – हिंदूंच्या चार वर्णांपैकी दुसरा वर्ण.

३९. क्षय – बीसीजी लस ही या रोगाच्या प्रतिबंधतेसाठी वापरतात.

४०. खंडी – २० मणाचे माप.

४१. खंडेदाअमृत – गुरु गोविंदसिंग यांनी सुरु केलेला शीख दीक्षाविधी.

४२. खंबायत – भारतात सर्वप्रथम क्रिकेट येथे खेळले गेले.

४३. खडकवासला – नॅशनल डिफेन्स अकॅडमी येथे आहे.

४४. खालसा – गुरु गोविंदसिंग यांनी स्थापन केलेला पंथ.

४५. खैर – या झाडापासून कात मिळतो.

४६. खोपोली – महाराष्ट्रातील पहिले जलविद्युतकेंद्र.

४७. खोरासान – मध्ययुगात अफगाणिस्तानला या नावाने ओळखलं जाई.

४८. ख्रिश्चन – सर्वाधिक लोकसंख्या असलेला धर्म.

४९. गंगटोक – सिक्कीमची राजधानी.

५०. गंगा – गंगोत्री येथे उगम स्थान असणारी हि नदी उ.प्रदेश, बिहार, प.बंगाल या राज्यातून एकुण २५१० किमी चा प्रवास करत बंगालच्या उपसागराला मिळते.

५१. गंगा – भारताची राष्ट्रीय नदी.

५२. गंगा – भारतातील सर्वात लांब नदी.

५३. गंगाखेड – परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठी असलेले संत जनाबाईचे समाधी स्थळ.

५४. गंगापूर – महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण.

५५. गंगोत्री – गंगा नदीचे उगम स्थान.

५६. गणेश – महाभारत लिहीणारा व्यासांचा लेखणिक.

५७. गतिशास्त्र – गती व प्रेरणा यांचा अभ्यास करणारी भौतिकशास्त्राचीएक उपशाखा.

५८. गरमसूर – वर्धा जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर.

५९. गरूड – पक्ष्यांचा राजा, विष्णुचे वाहन.

६०. गलगंड – आयोडीन या घटका अभावी होणारा रोग.

६१. गांडिव – महाभारतातील अर्जुनाचे धनुष्य.

६२. गांधार – कौरवांचा मामा शकुनी हा य़ा देशाचा राजकुमार होता.

६३. गागोदे – आचार्य विनोबा भावे यांचे रायगड जिल्ह्यातील जन्मगाव.

६४. गाडगेबाबा –डेबूजी झिंगराज जाणोरकर यांचे टोपण नाव.

६५. गिजुभाई बधेका – भारतातील पहिल्या पूर्व प्राथमिक प्रशिक्षण महाविद्यालयाचे संस्थापक.

६६. गिरसप्पा – कर्नाटकातील प्रसिद्ध धबधबा.

६७. गीतगोविंद – जागतीक रसकाव्यातील पहिलं रसकाव्य.

६८. गीतांजली – रवींद्रनाथ टागोर यांना या काव्यसंग्रहासाठी नोबेल पारितोषिक मिळाले.

६९. गुगामल – मेळघाट (अमरावती) येथील राष्ट्रीय उद्यान.

७०. गुजरात – हे राज्य भारतातील सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले राज्य आहे.

७१. गुरु – या ग्रहाला स्वतःभोवती फिरण्यास १० तास लागतात.

७२. गुरु – लाल रक्तरंजी ठिपका या ग्रहावर आहे.

७३. गुरु – सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह.

७४. गुरुग्रंथ साहेब – शिखांचा पवित्र आद्यग्रंथ.

७५. गुरुनानक – शिखांचे पहिले गुरु.