🔹 त्याचे मूळ नाव अली गुरशास्प होते.
🔹 हा जलालुद्दीन खिलजीचा पुतण्या व जावई होता. जलालुद्दीन खिलजीला ठार मारून गादीवर बसला.
🔹 स्वतःला सिकंदर-ए-सानी ही पदवी घेतली.
🔹 दक्षिण भारतावर स्वारी करणारा पहिला मुस्लिम शासक.
🔹 प्रशासन चालविताना बाजार किमतींचे नियंत्रण, मद्यपान बंदी, जमिनीचे मोजमाप करून कर लादणे अशा अनेक नाविन्यपूर्ण सुधारणा त्याने केल्या.
🔹 हिंदूंवर खराज, जिझिया, करी, चराई कर लादले.
🔹 मोठ्याप्रमाणात खडे सैन्य उभारले व सैन्याचा पगार रोख स्वरूपात देण्यास सुरुवात केली.
🔹 त्याने ‘चेहरा’ आणि ‘दाग’ पद्धत सुरु केली.
🔹 कुतुबमिनाराचे प्रवेशद्वार असणारा ‘अलाई दरवाजा’ त्याच्या काळात बांधण्यात आला.
🔹 त्याने "सिरी" हे आपले राजधानीचे शहर कुतुबमिनार परिसरात उभारले.
🔹 मलिक मुहंमद जायसी याच्या पद्मावत या ऐतिहासिक काव्यात राणी पद्मावतीने अल्लाउद्दीन खिलजीमुळे केलेल्या जौहरचा उल्लेख आहे.
🔹 अमीर खुस्रो हा कवी त्याच्या दरबारात होता. अल्लाउद्दीनने त्याला तुती-ए-हिंद हा किताब दिला.
अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com
No comments:
Post a Comment