🥇🥇🥇 सुवर्ण पदके 🥇🥇🥇
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
1) मीराबाई चानू - (49 Kg गट) — वेटलिफ्टींग - ( मणिपूर )
2) जे. लालरिनुंगा - (67 Kg गट) - वेटलिफ्टींग -( मिझोरम )
3) अंचिता शेउली - (73 Kg गट) - वेटलिफ्टींग - (प. बंगाल)
4) चौघांना सांघिक — लॉन बाऊल
5) चौघांना सांघिक — टेबल टेनिस
6) सुधीर लाठ - पॅरा पावरलिफ्टिंग हेविवेट
7) बजरंग पुनिया - (65 Kg गट) - कुस्ती - (हरियाणा)
8) साक्षी मलिक - (62 Kg गट) - कुस्ती - (हरियाणा)
9) दीपक पुनिया - (86 Kg गट) - कुस्ती - (हरियाणा)
10) रवी दहिया - (57 Kg गट) - कुस्ती -
11) विनेष फोगट - (53 Kg गट) - कुस्ती -
12) नवीन - ( 74 Kg गट) - कुस्ती
13) भविना पटेल (CL -3-5) पॅरा टेबल टेनिस
14) एल्डेश पौल (ट्रिपल जम्प)
15) अमित पांघाल (51 Kg गट) - बॉक्सिंग
16) नीतू घांघस (48 Kg गट) - बॉक्सिंग
17) स्रीजा & शारथ - (मिश्र दुहेरी) - टेबल टेनिस
18) सात्विक & चिराग - (पुरुष दुहेरी) - टेबल टेनिस
19) लक्ष्य सेन - (पुरुष एकेरी) - बॅडमिंटन
20) शरथ कमल - (पुरुष एकेरी) - टेबल टेनिस
21) पी. व्ही. सिंधू - (महिला एकेरी) - बॅडमिंटन
22) नीखत झरीन - (50 Kg गट) - बॉक्सिंग
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🥈🥈🥈 रजत पदके 🥈🥈🥈
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
1) संकेत सरगर - (55 Kg गट) — वेटलिफ्टींग - ( महाराष्ट्र )
2) बिंदीयाराणी देवी - (55 Kg गट) - वेटलिफ्टींग - (मणिपूर)
3) शूशीला देवी - (48 Kg गट) — ज्युडो - ( मणिपूर )
4) विकास ठाकूर - (96 Kg गट)- वेटलिफ्टिंग - (हिम. प्रदेश)
5) भारतीय बॅडमिंटन संघ — रजत पदक
6) तूलिका मान - (78 Kg गट) - ज्युडो - (दिल्ली)
7) मुरली श्रीशंकर - (8.08 मी.) - लांब उडी
8) अंशू मलिक - (57 Kg गट) - महिला कुस्ती (हरियाणा)
9) प्रियंका गोस्वामी - (10 Km) चालणे - (उत्तरप्रदेश)
10) अविनाश साबळे - (3000मी) स्टीपलचेस - (महाराष्ट्र)
11) सांघिक स्वरूपात - लॉन बॉल मध्ये
12) ए. अबूबक्कर - (ट्रिपल जंप)
13) सागर - (92 Kg गट) - बॉक्सिंग
14) शरथ कमल & साठीयान - (पुरुष दुहेरी) - टेबल टेनिस
15) महिला संघ - क्रिकेट
16) पुरुष संघ - हॉकी ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🥉🥉🥉 कांस्य पदके 🥉🥉🥉
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
1) गुरुराज पुजारी - (61 Kg गट) - वेटलिफ्टींग - (कर्नाटक)
2) विजय कुमार - (60 Kg गट) — ज्युडो - ( उत्तरप्रदेश )
3) हरिजिंदर कौर - (71 Kg गट) — वेटलिफ्टिंग ( पंजाब )
4) लवप्रीत सिंग - (109 Kg गट) - वेटलिफ्टिंग ( पंजाब )
5) सौरव घोषाल - (पुरुष एकेरी) स्कॉश — (प. बंगाल)
6) तेजस्विन शंकर - उंच उडी - (दिल्ली)
7) गुरुदिप सिंग - (109 Kg गट) - वेटलिफ्टिंग - (पंजाब)
8) मोहित ग्रेवाल - (125 Kg गट) - कुस्ती
9) दिव्या काकर - (68 Kg गट) - कुस्ती
10) जैस्मिन लंबोरीया - (60 Kg गट) - बॉक्सिंग
11) पूजा गेहलोत - (50 Kg गट) - कुस्ती
12) पूजा सिहाग - (76 Kg गट) - कुस्ती -
13) दीपक नेहरा - (97 Kg गट) - कुस्ती
14) हुसामुद्दम - (57 Kg गट) - बॉक्सिंग
15) रोहित टोकस - (67 Kg गट) - बॉक्सिंग
16) अन्नू राणी ( मी.) - भालाफेक
17) संदीप कुमार (10 Km) - चालणे
18) महीला संघ - हॉकी
19) साथियान ज्ञानसेकरन - (पुरूष एकेरी) - टेबल टेनिस
20) त्रिसा & गायत्री - (महिला दुहेरी) - बॅडमिंटन
21) किदांबी श्रीकांत - (पुरुष एकेरी) - बॅडमिंटन
22) दीपिका & सौरव - (मिश्र दुहेरी) - स्क्वॉश
23) सोनलबेन पटेल - (-3-5) - पॅरा टेबल टेनिस
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
Ads
07 January 2023
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 - 61 पदके
06 January 2023
भारत व अधिकारी याबद्दल ऐतिहासिक प्रसिद्ध वक्तव्ये/ मते
♦️मरियट:-
◾️डपले ने यशाची किल्ली मद्रास मध्ये शोधण्याचा निष्फळ प्रयत्न केले.क्लाइव्ह ने ही किल्ली बंगाल मध्ये यशस्वी शोधली.
♦️जॉर्ज बारलो:-
◾️कोणतेही भारतीय राज्य असे राहू नये जे इंग्रज सत्तेवर अवलंबून नाही.
♦️मलेसन:-
◾️पलासीच्या लढाई इतकी इतिहास ला प्रभावित करणारी लढाई दुसरी कोणती झाली नसेल.
♦️ज आर सिली:-
◾️राष्ट्रीय ऐक्याची भावना नसलेला भौगोलिक प्रदेश म्हणजे भारत.
♦️पी ई रोबर्ट्स:-
◾️लॉर्ड लिटन यास जितक्या कठोर टिकेस तोंड द्यावे लागले तितकी कठोर टीका आधुनिक काळातील कोणत्याही व्हॉइसरॉय वर झाली नाही.
♦️लॉर्ड कर्झन:-
◾️भारत म्हणजे आशिया खंडातील राजकीय स्तंभ होय.
राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप पद्धत
📌 उत्पादन किंवा मूल्यवर्धित पद्धत
🔘 बाजारभावला मोजले जाते
🔘 वस्तू उत्पादक क्षेत्र साठी वापर
🔘 परत्यक्ष पद्धत आहे
📌 उत्पन्न पद्धत
🔘 घटक किंमती ला मोजले जाते
🔘 सवा क्षेत्र साठी वापर
🔘 अप्रत्यक्ष पद्धत आहे
📌 खर्च पद्धत
🔘 वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी च्या खर्च ची मोजणी
🔘 गरामीण बांधकाम क्षेत्र साठी मोजले जाते
अंतरराज्यीय व्यापार, वाणिज्य आणि संचार :
तरतूद :- भाग १२ मधील कलम ३०१ ते ३०७
०१. कलम ३०१ अन्वये भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र व्यापार, वाणिज्य आणि संचार यांचे स्वातंत्र्य असेल. हे मुक्त असे स्वातंत्र्य आहे मात्र या स्वातंत्र्यावर कलम ३०२ ते ३०५ अन्वये काही बंधने घालण्यात आलेली आहेत.
०२. कलम ३०२ अन्वये संसदेला कायद्याद्वारे राज्याराज्यातील किंवा देशातील राज्यांतर्गत व्यापार, वाणिज्य किंवा संचार यांच्या स्वातंत्र्यावर सार्वजनिक हितार्थ आवश्यक असतील असे निर्बंध घालता येतील. मात्र संसद एका राज्याला दुसऱ्यापेक्षा अग्रक्रम देऊ शकत नाही किंवा त्यात भेदभाव करू शकत नाही. मात्र एखाद्या भागातील टंचाईच्या परिस्थितीचा त्याला अपवाद आहे. उदा. संसदेने १९५५ साली पारित केलेला 'अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५'.
०३. कलम ३०३ अन्वये संसद किंवा राज्य विधीमंडळाला ७ व्या परिशिष्टातील कोणत्याही व्यापार किंवा वाणिज्याशी संबंधित विषयाच्या आधारे, एका राज्याला दुसऱ्यापेक्षा अग्रक्रम देणारा किंवा राज्याराज्यात भेदभाव करणारा किंवा तसे प्राधिकृत करणारा कायदा करता येणार नाही. मात्र माल टंचाईतून उद्भवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक असल्यास असा भेदभावपूर्ण कायदा संसदेस करता येईल.
०४. कलम ३०४ अन्वये राज्य विधीमंडळाला
---१--- अन्य राज्यातून आयात केलेल्या मालावर, राज्यात उत्पादित केलेल्या मालावर लावण्यात येणाऱ्या करासारखे आणि त्याइतके कर लावता येईल.
---२--- राज्यांतर्गत व्यापार, वाणिज्य किंवा संचार यांच्या स्वातंत्र्यावर सार्वजनिक हितार्थ आवश्यक असतील असे निर्बंध घालू शकते मात्र विधानसभेत हे विधेयक राष्ट्रपतींच्या संमतीने मांडावे लागते.
०४. कलम ३०५ (राज्य मक्तेदारीची तरतूद). यानुसार संसद किंवा राज्य विधीमंडळ नागरिकांना पूर्णतः किंवा अंशतः वगळून स्वतःच एखादा व्यापार, धंदा, उद्योग किंवा सेवा चालविण्यासाठी कायदा करू शकते.
'पृथ्वीचे अंतरंग'
🎆 'पृथ्वीचे अंतरंग' या भूगोलाच्या घटकावर राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर-१ मध्ये किमान २ प्रश्न विचारले जातात. पृथ्वीच्या आंतरांगावरच पृथ्वीच्या पृष्ठभागाची रचना अवलंबून असते. म्हणून पृथ्वीच्या आंतरांगाचा अभ्यास महत्वाचा ठरतो.
🎆 पथ्वीच्या अंतरंगाचे गूढ अजूनही मानवास उलगडलेले नाही. पृथ्वीच्या आंतरांगाच्या अभ्यासात प्रमुख दोन अडचणी आहेत.
🎆 पष्ठभागावरील खडक हा कठीण व अपारदर्शक आहे. पृथ्वीच्या अंतर्गत भागात तापमान वृद्धी होत जाते. साधारणपणे ३० मी खोलीवर 1°C तापमान वाढत जाते.
🎆 अतरंगाची माहिती मिळवण्यासाठी भूकंपशास्त्राची मदत होते.
🎆 भकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास "सेस्मोग्राफ" अथवा "सेस्मॉमीटर" असे नाव आहे. तसेच भूकंपाची ’महत्ता’ मोजण्यासाठी "रिश्टर स्केल" ह्या एककाचा वापर केला जातो. जेव्हा भूकंप होतो तेव्हा सेस्मॉमीटरवर तीन प्रकारच्या लहरींची नोंद होते.
प्राथमिक लहरी (P Waves)
दुय्यम लहरी (S Waves)
पृष्ठीय लहरी (L Waves)
या लहरींच्या अभ्यासावरून पृथ्वीच्या अंतरंगाची माहिती भूगर्भशास्त्रज्ञांना मिळते.
✅ पराथमिक लहरींची वैशिष्ट्ये:
🎆 भकंप यंत्रावर या लहरींची नोंद सर्वप्रथम होते, याचा आर्थ या लहरींचा वेग सर्वात जास्त असतो.
🎆 पराथमिक लहरींमुळे वस्तूकणांची हालचाल ही पुढे-मागे होते. प्राथमिक लहरी या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून बऱ्याच खोलपर्यंत प्रवास करतात.
🎆 पराथमिक लहरी या घन तसेच द्रव माध्यमातून प्रवास करतात. परंतु मध्यम बदलले की या लहरी वाक्रीभूत होतात.
✅ दय्यम लहरींची वैशिष्ट्ये:
🎆 पराथमिक लहारीनंतर या लहरींची नोंद होते. प्राथमिक लहरींपेक्षा वेग कमी.वस्तूकणांची हालचाल लहरींच्या काटकोनामध्ये होते. पृष्ठभागापासून २८८०km पर्यंतच प्रवास करतात.
🎆 दय्यम लहरी फक्त घन माध्यमातूनच प्रवास करतात. माध्यम बदलले की या लहरी परावर्तीत होतात.
✅ पष्ठीय लहरींची वैशिष्ट्ये:
🎆 पथ्वीच्या कवचामध्येच या लहरी प्रवास करतात. या लहरींचा वेग कमी असतो. या लहरींमुळे वस्तूकणांची हालचाल विविध दिशांनी होते. या लहरी अतिशय विध्वंसख असतात.
🌍 पथ्वीच्या आंतरांगासंबंधी निष्कर्ष :-
🎆 पथ्वीचा केंद्रभाग द्रवरूप:- पृथ्वीचे अंतरंग पूर्णतः घनरूप असते तर 'P' व 'S' लहरी गाभ्यातून आरपार गेल्या असत्या व भूकंप झालेल्या ठिकाणच्या विरुद्ध बाजूसदेखील भूकंपाची नोंद झाली असती. परंतु भूकंप लहरींच्या निरीक्षणावरून असे आढळते की, विरुद्ध बाजूस फक्त 'P' लहरींची नोंद होते. 'S' लहरी फक्त घन भागातून प्रवास करतात. यावरून केंद्रभाग द्रवरूप असावा असा निष्कर्ष काढता येतो.
🎆 भगर्भातील गाभ्याचा व्यास ६९४२ km :- भूकंपाच्या उगमस्थानापासून १०३° चा कोण करून लहरी वळतात. १०३° ते १४२° प्रदेशात P व S लहरींची नोंद होत नाही; यामुळे या प्रदेशाला भूकंप छाया प्रदेश असे म्हणतात. यावरून भूगार्भाच्या गाभ्याचा व्यास ६९४२ km आहे असे निश्चित झाले.
🎆 बाह्यर्गाभा द्रवरूप:- गाभ्याच्या बाह्य अवरनाजवळ 'P' लहरींचा वेग एकदम कमी होतो. या गाभ्याचा बाह्य भाग द्रवरूप आहे असा निष्कर्ष काढता येतो.
🎆 कठीण घन पदार्थाचा आंतर्गाभा:- अंतर्गाभ्यात 'P' लहरींचा वेग वाढतो. यावरून असे अनुमान काढले जाते की, कठीण अशा घन पदार्थाचा आंतर्गाभा बनला असावा. कठीण घन पदार्थाचे प्रावरण:- 'P' व 'S' लहरींचा वेग प्रवारानातून प्रवास करताना इतका प्रचंड असतो की, अशा लहरी फक्त अति कठीण व घन पदार्थातूनच प्रवास करतात.
वाचा :- महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे
प्र.१ हवामान बदल कमी करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावण्याच्या उद्देशाने राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाचे नाव बदलून 'पर्यावरण व हवामान बदल मंत्रालय' ठेवण्याच्या प्रस्तावाला कोणत्या राज्याने नुकतेच मान्यता दिली?
1.महाराष्ट्र ✔️
2.उत्तर प्रदेश
3.गुजरात
4.मध्य प्रदेश
प्र.२ हवामान, पाऊस, पूर यावर वास्तविक-वेळ माहिती आणि सतर्कतेसाठी कोणत्या राज्याने मेघासंदेश अॅप व वरुणमित्र वेब पोर्टल सुरू केले?
१.मध्य प्रदेश
२.कर्नाटक ✔️
३.ओडिशा
४. पश्चिम बंगाल
प्र३. संरक्षण मंत्रालयाने "मेक इन इंडिया" उपक्रमाला चालना देण्यासाठी स्थानिक पुरवठादारांकडून किती वस्तू खरेदी करण्यास मान्यता दिली?
१.12
२.16
३.26 ✔️
४. 22
प्र.४ नेव्हीमध्ये महिला अधिकार्यांना सेवानिवृत्तीसाठी किती महिन्यांत कायमस्वरूपी कमिशन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत?
१.8 महिने
२.3 महिने ✔️
३.6 महिने
४.12 महिने
प्र.५ ड्रायव्हिंग लायसन्स अॅपला नाव द्या, जे सरकारने नुकतेच सादर केले आहे?
१.जी-यात्रा
२.सारथी ✔️
३.स्पॉटिफाई
४.मी-परिवाहन
प्र.६ जपानच्या मदतीने पूर्ण केलेला पैठण (जयकवाडी) जलविद्युत प्रकल्प नदीवर आहे ?
१. गंगा
२. कावेरी
३.नर्मदा
४.गोदावरी ✔️
प्र.७ रेडक्लिफ लाइन ही एक सीमा आहे ?
१.भारत आणि पाकिस्तान ✔️
२.भारत आणि चीन
३.भारत आणि म्यानमार
४.भारत आणि अफगाणिस्तान
प्र.८. त्रिपिताक ही पवित्र पुस्तके आहेत ?
१.बौद्ध ✔️
२.हिंदू
३.जैन
४.वरीलपैकी नहीं
प्र.९ तुलसीदास, रामचरितमानस यांचे लेखक खालील पैकी कोणत्या शासकाचे समकालीन होते?
१.अकबर ✔️
२.हुमायूं
३.शाहजहां
४. शेरशाह सुरी
प्र. १० हसणारा गॅस म्हणजे काय?
१. नायट्रस ऑक्साईड ✔️
२.कार्बन मोनॉक्साईड
३.सल्फर डाय ऑक्साईड ४.हायड्रोजन पेरोक्साइड
प्र.११ सिनेमाच्या विकासातल्या सेवांसाठी सर्वोच्च पुरस्कार कोणाच्या नावावर दिला जातो?
१.राज कपूर
२.दादा साहेब ✔️
३.मीना कुमारी
४.अमिताभ बच्चन
स्पष्टीकरण:- 1969 या वर्षीपासून या पुरस्काराला सुरुवात झाली आहे. पहिलं पुरस्कार देवकी राणी यांना देण्यात आले आहे
प्र.१२जगातील पहिला बायनरी अंक संगणक कोणी बनविला: झेड 1 ...?
१.कोनराड झुसे ✔️
२.केन थॉम्पसन
३.लन ट्यूरिंग
४.जॉर्ज बुले
प्र.१३ खालीलपैकी कोणती जागा चिकनकारी कार्यासाठी प्रसिद्ध आहे, जी भरतकामाची पारंपारिक कला आहे?
१.लखनौ ✔️
२.हैदराबाद
३.जयपूर
४.म्हैसूर
प्र.१४ पुढीलपैकी कोणता इंग्रजी चित्रपट हिंदीमध्ये डब केला गेला?
१.अलादीन ✔️
२.युनिव्हर्सल सोल्जर
३.वेग
४.लोह माणूस
कोकणातील विविध प्रकृतीक भुरुपे
🔹1. खाडी : भारतीचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत आत शिरते त्या भागाला खाडी म्हणतात.
ठाणे : दाटीवरे, डहाणू, वसई, मनोरी, व ठाणे
मुंबई उपनगर : मालाड, माहीम
मुंबई : माहीम
रायगड : पनवे, उरण, धरमतर, रोहा, राजापुरी, बाणकोट
रत्नागिरी : दाभोळ, जयगड, विजयदुर्ग
सिंधुदुर्ग : देवगड, कालवली, कर्ली, तेरेखोल
🔹2. पुळनी : समुद्र किनार्याजवळ सागरी लाटांच्या संचयन कार्यामुळे उथळ कींनार्यावर तयार होणार्या वाळूच्या पट्टयाना ‘पुळन’ असे म्हणतात.
मुंबई उपनगर : जिहू बीच
मुंबई शहर
दादर, गिरगाव
रत्नागिरी : गणपतीपुळे, हर्न, गुहागर
सिंधुदुर्ग : मालवनजवळ तरकर्ली, शिरोड, दापोली, उमादा
रायगड : अलिबाग, मुरुड-जंजिरा, श्रीवर्धन
🔹3. वाळूचे दांडे : सागरी लाटांमुळे उथळ कींनार्यावर ‘वाळूचे दांडे’ तयार होतात.
खरदांडा(रायगड)
🔹4. बेटे : मुंबई : मुंबई बेट
रायगड : धारपूरी (एलिफंटा केव्ह)
अलिबाग : खांदेरी, उंदेरी
सिंधुदुर्ग : कुरटे (सिंधुदुर्ग किल्ला)
मुंबई उपनगर : साष्टी, अंजदिव
🔹5. बंदरे : महाराष्ट्राच्या किनारपट्टीला लहानमोठे 49 बंदरे आहेत.
मुंबई = मुंबई, ठाणे = अलिबाग, न्हावाशेवा(JNPT),
रत्नागिरी = हर्न, जयगड = रत्नागिरी ,
सिंधुदुर्ग = मालवण, वेंगुले, रेड्डी
🔹6. खनिजे : बॉक्साईट = ठाणे,
म्यंगेणीज = सिंधदुर्ग,
क्रोंमाईत = सिंधुदुर्ग, रत्नागिरी, लोह व
जिप्सम = रत्नागिरी
🔹7. नद्या : ठाणे : दमनगंगा, सूर्या, तानसा, वैतरणा, काळू, पिंजाल, भारसाई, उल्हास, मुरबाडी,
मध्य प्रदेश : पताळगंगा, आंबा, कुंडलिका, काळ, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री
दक्षिण कोकण : काजवी, मुचकुंदी, वाघोटने, शुक, गड, कर्ली, तेरेखोल.
जास्त लांबी- वैतरणा, व उल्हास मुखाजवळ प्रवाह किनार्यास समांतर. कारण, ‘डोंगरांच्या रांगा’
🔹8. किल्ले : जिल्हे डोंगरी किल्ले व सागरी किल्ले
ठाणे वसूली, माहुली, भंडारगड, पळसगड अर्नाळा
रायगड कर्नाळा, शिवथर, माळांगगड, रायगड जंजिरा
रत्नागिरी जयगड, फत्तेगड, पुर्नगड, कानकदुर्ग सुवर्नदुर्ग
सिंधुदुर्ग रांगना, देवगड, भगवंतगड, मनोहारगड, सिंधुदुर्ग विजयदुर्ग
भारतगड, पधगड सजैकोत
संयुगांची निर्मिती
व्याख्या:- ज्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षा अपूर्ण असतात. अशी मूलद्रव्ये रासायनिक अभिक्रिया करून स्थिर इलेक्ट्रॉन संरुपण प्राप्त करतात म्हणजेच बाह्यतम कक्षा पूर्ण करतात. त्या रासायनिक अभिक्रिया दोन प्रकारे घडून येतात.
1) इलेक्ट्रॉन ची देवाणघेवाण 2) इलेक्ट्रॉनची भागीदारी
1) इलेक्ट्रॉन ची देवाणघेवाण
इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण धातू आणि अधातू यामध्ये होते.
धातूंच्या बाह्यतम कक्षेत 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन गमावतात आणि अधातूंच्या बाह्यतम कक्षेत 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन कमावतात
2) इलेक्ट्रॉनची भागीदारी
समान किंवा भिन्न अधातूमध्येच इलेक्ट्रॉनची भागीदारी होते. समांतर धातूमध्ये भागीदारी झाल्यास रेणू तयार होतात तर भिन्न अधातूमध्ये भागीदारी झाल्यास संयुगे तयार होतात.
अधातूमध्ये भागीदारी होताना त्यांच्या बाह्यतम कक्षा जोडल्या जातात. त्यानंतर प्रत्येक अधातू बाह्यतम कक्षा पूर्ण करण्यासाठी लागणारे इलेक्ट्रॉंन भागीदारीमध्ये वापरतात आणि ते इलेक्ट्रॉन दोन्ही मूलद्रव्यासाठी सामाईक असतात.
04 January 2023
लहान आतडे
🔹अन्नलिकेचा सर्वात लांब भाग
🔸वयासाने मोठ्या आतडे पेक्षा कमी
🔹लांबी : 5 ते 6 मीटर
🔸3 मुख्य भाग :-
1)अध्यात्र
2)मध्यांत्र
3)शेषांत्र
🔹संबंधित ग्रंथी :-
- स्वादुपिंड
- स्वादुरस स्त्रावते
🔸3 प्रमुख विकर असतात
🔘आमयलेज :-कर्बोदके पचन ग्लुकोज मध्ये
🔘ट्रिपसिन :-प्रथिन पचन अमिनो अम्ल मध्ये
🔘लायपेज :-मेद पचन मेदाम्ले मध्ये
गांधी युगातील महत्वाच्या घटना :
🔶गांधी युगाचा उदय :
सत्याग्रह या तंत्राचा वापर त्यांनी प्रथम आफ्रिकेत ब्रिटीशांविरुद्ध केला.
आफ्रिकेतील ब्रिटिश शासन व गांधीजी यांच्यात तडजोड करण्यासाठी सन 1912 मध्ये नामदार गोखले यांनी आफ्रिकेला भेट दिली. त्यावेळी त्यांना गांधीजीच्या सत्याग्रहांच्या तंत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
जगातील कोणत्याही शक्तिपुढे न झुकणारे ब्रिटिश शासन गांधीजीच्या सत्याग्रहापुढे हतबल झाले होते. या भेटीत गोखल्यांनी गांधीजींना स्वातंत्र्याच्या लढ्याकरिता भारतात येण्याची विनंती केली. ही विनंती प्रमाण मानून गांधीजी भारतात परत आले.
जानेवारी 1915 मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आग्रहावरून गांधीजी भारतात परतले होते. ते गोखले यांना गुरुस्थानी मानत असत.
1. भारतातील चळवळी :
भारतात आल्यानंतर गांधीजींनी खालील चळवळी सुरू केल्या.
चंपारण्य सत्याग्रह (सन 1917) –
चंपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्या गरीब शेतकर्यांवर यूरोपियन मळेवाल्याव्दारे होणारा अन्याय दूर करण्याकरिता गांधीजींनी चंपारण्य चळवळ सुरू केली.
साराबंधी चळवळ (सन 1918) –
1918 गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडून मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे पिके बुडाली असतांना ब्रिटिश अधिकारी शेतकर्याकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल करीत असत.
गांधीजींनी शासनाच्या या कृती विरुद्ध खेडा येथे साराबंदी चळवळ सुरू केली.
शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळग्रस्त भागात जमीन महसूल वसुलीला स्ग्थगिती देण्याचा निर्णय घेतला.
हा गांधीजीचा दूसरा विजय होता.
रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा सत्याग्रह (सन 1919) –
भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीवरून अनार्काकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला.
या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तिला विना चौकशी अटक करण्याचा व त्याच्यावर तात्काळ खटला चालविण्याचा अधिकार शासनाला प्राप्त झाला होता.
या रौलॅक्ट कायद्याबद्दल निषेध करण्याकरिता 6 एप्रिल 1919 हा दिवस संपूर्ण भारतभर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
हा काँग्रेसमार्फत पाळण्यात आलेला पहिला अखिल भारतीय बंद होय.
13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा बोलाविण्यात आली.
या सभेवर जनरल डायर नावाच्या अधिकार्याने नीरपराध लोकांवर गोळीबार केला.
2. असहकार आंदोलन :
डिसेंबर 1920 मध्ये नागपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये असहकार चळवळीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.
सतत दोन वर्षे भारतात अहिंसक मार्गाने असहकार आंदोलन सुरू झाले.
फेब्रुवारी 1922 मध्ये उत्तरप्रदेशातील चौरीचौरा येथे एका हिंसक जमावाने पोलिस स्टेशनला आग लावली.
या आगीत पोलिस अधिकार्यासह 21 जन मृत्यूमुखी पडले.
या घटनेमुळे गांधीजींनी व्यथित होऊन अहसहकार आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.
3. स्वराज्य पक्षाची स्थापना :
सन 1919 च्या कायदेमंडळाच्या कायद्यानुसार सन 1923 मध्ये निवडणूका होणार होत्या.
असहकार आंदोलन ठरावातील विधीमंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे धोरण मागे घेऊन विधिमंडळाच्या निवडणुकीत भाग घ्यावा आणि तेथे शासनाची अडवणूक करण्याच्या उद्देशाने चित्तरंजनदास व मोतीलाल नेहरू यांनी सन 1923 मध्ये अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली.
काँग्रेसमधील फुट टळावी म्हणून गांधीजींनी स्वराज्य पक्षाला मान्यता दिली व त्यांना विधीमंडळाच्या निवडणुकीत भाग घेण्यास मान्यता दिली.
4. सायमन कमिशन (1928) :
भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी डिसेंबर 1927 मध्ये भारतीयांना पुढील राजकीय सुधरणा देण्याच्या उद्देशाने अहवाल तयार करण्याकरिता सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमले.
या कमिशनमधील सातही सदस्य इंग्रज होते.
या कमिशनमध्ये एकही भारतीय नेत्यांस स्थान देण्यात आले नव्हते.
या घटनेमुळे राष्ट्रीय काँग्रेसने सायमन बहिष्कार टाकला.
5. नेहरू रिपोर्ट (1928) :
भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी सर्व पक्षांना मान्य असेल अशी राज्यघटना कोंग्रेसने तयार करावी असे आव्हान केले.
राष्ट्रीय कोंग्रेसने हे आव्हान स्विकारून फेब्रुवारी 1928 मध्ये घटनेचा मसुदा तयार करण्याकरिता मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती स्थापन करण्यात आली.
नेहरू समितीने तयार केलेला अहवाल भारताच्या इतिहासामध्ये नेहरू रिपोर्ट म्हणून ओळखला जातो.
मान्सूनचे स्वरूप
*अ) मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल*
*ब) पर्जन्यक्षमप्रणाली व मान्सूनच्या पावसाचे वितरण*
*क) मान्सूनचा खंड*
*ड) मान्सूनचे निर्गमन*
*🚺अ) मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल*
या घटकाची माहिती आपण भाग 2 मध्ये बघितली आहे आता समोरची माहिती 👇 👇 👇 👇
*🚺ब) पर्जन्यक्षमप्रणाली व मान्सूनच्या पावसाचे वितरण*
*1) आर्द काल व शुष्क काल*
👉 सर्वसामान्य माणसाच्याया दृष्टीने मान्सून म्हणजे पाऊस असाच निगडित आहे.
अर्थात मान्सूनचा पाऊस कधीच सातत्याने पडत नाही तर तो अधून मधून पडतो .
आर्द कालाच्या पाठोपाठ शुष्क काल येतो
*2 पाऊसचे वितरण*
👉बगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या उष्ण कठीबंधीय आवरतामूळे भारतीय मैदानी प्रदेशात पाऊस पडतो .
नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या अरबी समुद्राच्या शाखेमुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीला पाऊस मिळतो .
👉 पश्चिम घाटांमुळें पडणारा हा पाऊस प्रतिरोध पर्जन्याचा असतो . पश्चिम किनारपट्टीजवळींल विषुववृत्तीय जेट स्ट्रीमच्या स्थानावर पश्चिम किनारपट्टीवरील पाऊस अवलंबून असतो .
*3) मान्सून द्रोणी व आवर्ताचा संबंध*
👉बगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या उष्ण कटिबंधीय अवरताची वारंवारिता दरवर्षी बदलत असते .आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभावन पट्याच्या स्थानावर आवर्ताचा मार्ग अवलंबून असते ;
*👉 याला भारतीय मौसम science मध्ये `मान्सून द्रोणी' ( mansoon trough) म्हणतात . ज्याप्रामाने मान्सून द्रोणीचा आस आंदोलीत होत जातो त्याप्रमाने आवर्ताचा मार्गही बदलतो . त्यामुळे पाऊसाची तीव्रता दरवर्षी पडणार्या वितरणामध्ये फरक असतो.*
👉 पश्चिम किनारपट्टीपासून पूर्व व ईशान्यकडे तर भारतीय मैदानावर व द्विकल्पाच्या उत्तर भागात वायव्येकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी-कमी होत जाते.
*🚺क) मान्सूनचा खंड*
*👉 नऋत्य मान्सूनच्या काळात पाऊसात साधारणपणे खंड पडतो. हा खंड बऱ्याच वेळा एक वा दोन आठवडे किंवा आणखी काही आठ्वडेही असू शकतो .यालाच मान्सूनमधील खंड असे म्हणतात*
पाऊस न पडण्याचे अनेक करणे पुढीलप्रमाणे ....
🔹 पाऊस घेऊन येणारे *उष्ण काठिबंधीय आवार्ते वारंवार निर्माणन न झाल्याने* अश्या प्रकारचा खण्ड पडतो .
🔹उत्तर भारतात *मान्सून द्रोणीच्या स्थानामुळे* पाऊस पडत नाही.
🔹भारताच्या *पश्चिम किनारपट्टीला समांतर वारे वाहत असतील* तर पश्चिम किनारपट्टीवर पाऊस येत नाही.
*🔹पश्चिम राजस्थानात वातावरणाच्या भिन्न स्तरावर तापिय परिस्तितीमुळे*
पाऊस पडत नाही .
तापमानाच्या विपरीततमुळे घेऊन जाणार्या वाऱ्याना उंचीवर जाता येत नाही .
*🚺ड) मान्सूनचे निर्गमन*
👉 वायव्य भरतामधून सप्टेंबरमध्ये मान्सूनचे निर्गमन होते . द्विकल्पाच्या दक्षिण भागमधून मध्य ऑक्टोबरला मान्सूनचे निर्गमन होते . *मान्सूनचे निर्गमन होत असताना बंगालच्या उपसगरावरून वारे वाहतात .बाष्प गोळा व ईशान्य मान्सून वारे म्हणून तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पाऊस देतात.
जगाविषयी सामान्य ज्ञान
💠 भारत जगातील सर्वात जास्त भाषा बोलणारा देश.
💠 भारत मोठय़ा संख्येत मतदार असणारा लोकशाही देश.
💠भारत जगातील सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश.
💠 भारतात जगात सर्वाधिक पाऊस पडतो.
💠 शरीलंकेत वर्षभर पाऊस पडतो.
💠 नपाळ हे जगातील एकमेव हिंदू राष्ट्र आहे.
💠 जगात ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या सर्वात जास्त आहे.
💠 यशू ख्रिस्ताची जन्मभूमी बेथलहेम पॅलेस्टाईन देशात आहे.
💠जरुसलेम हे पवित्र शहर म्हणून प्रसिद्ध आहे.
💠 अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला.
💠 फिनलंड जगातील सर्वात जास्त सरोवरे असलेला देश.
💠 वहॅटीकन सिटी सर्वात कमी प्रादेशिक क्षेत्र असलेले राष्ट्र.
💠बर्मुडा ट्रँगल हे उत्तर अलटान्टिक महासागरातील भौगोलिक ठिकाण.
💠 इग्लंडमध्ये जगातील पहिला तुरुंग (जेल) स्थापन केला.
💠लडनमध्ये सर्वात पहिली भुयारी रेल्वे सुरू.
💠 नॉर्वे हा जगातील सर्वाधिक कर असलेला देश.
💠 चीन हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश.
💠 सवित्र्झलड हा जगातील सर्वात कमी बेकारी असणारा देश.
💠 कनिया हा जगातील सर्वाधिक जन्मदर असलेला देश.
💠 जपान भारताकडून लोह खनिज आयात करतो.
💠रशियातील ट्रान्स सैबेरियन रेल्वे जगात सर्वाधिक लांबीची समजली जाते.
💠 नॉर्वे देशाला मध्यरात्रीचा सूर्य दिसतो.
💠 चीनमध्ये उन्हाळ्यात होणाऱ्या प्रचंड वादळांना टायफून म्हणतात.
💠 सवीडन हा जगातील सर्वात जुने वृत्तपत्र अस्तित्वात असलेला देश.
💠 दमास्कस जगातील सर्वात प्राचीन शहर.
💠टोकियो जगातील सर्वाधिक महागडे शहर.
💠 नदरलँडमध्ये जगातील सर्वात जुना वायदेबाजार आहे.
💠तर्की देशाचे चलन सर्वप्रथम सुरू झालेला देश.
💠 हिरोशिमा शहरावर जगातील पहिला अणुबॉम्ब टाकण्यात आला.
💠 अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान व्हाईट हाऊस या नावाने ओळखतात.
💠अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मेडल ऑफ फ्रीडम आहे.
💠 लडनला लोकशाही संसदीय पद्धतीचा जनक म्हणतात.
💠 दक्षिण अमेरिकेतील निकाराग्वाने पूर्ण साक्षरतेचा टप्पा गाठला.
💠मक्सिकोमध्ये स्वाईन फ्ल्यूचा पहिला रुग्ण आढळला.
💠 दबईतील बुर्ज दुबई या इमारतीला जगातील सर्वात उंच इमारतीचा किताब मिळाला.
💠 फिलिपाईन्सची मारिया कॉरिझॉन अकिनो ही आशियातील पहिली महिला राष्ट्राध्यक्ष आहे. नुकतेच कर्करोगाने निधन)
💠 बिजिंग (चीन) येथे जगातील सर्वात मोठे मत्स्यालय आहे.
💠 शिकागो येथे जगातील सर्वात मोठा कत्तलखाना आहे.
💠 फिलिपाईन्स देशाकडून रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात येतो.
💠 लहासा (तिबेट) जगातील सर्वात जास्त उंचीवरील विमानतळ. येथे बुद्धधर्मियांचे पवित्र र्थक्षेत्र. दलाई लामांचा प्रसिद्ध राजवाडा येथे आहे.
💠 बकिंगहॅम पॅलेस इंग्लंडच्या राणीचे राहण्याचे ठिकाण.
💠 मक्का (सौदी अरेबिया) मुस्लीम धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र, मक्केच्या यात्रेवरून परत लेल्यांना हाजी ही उपाधी दिली जाते.
💠 परिस येथे इंटरपोलचे मुख्यालय आहे.
💠 लडन पोलिसांचे केंद्र कार्यालय स्कॉटलंड यार्ड या नावाने प्रसिद्ध आहे.
💠चीन हा लष्करी शिक्षण सक्तीचे असलेला आशियाई देश आहे.
💠बोट्सवाना हा जगातील स्वत:चे लष्कर नसलेला देश आहे.
💠 चीन हा जगातील सर्वात लांब भिंत असलेला देश आहे.
💠 कनडा सर्वात लांब रस्ते.
💠 जपान हा जहाजबांधणी व्यवसायात जगातील अग्रेसर देश.
💠 चीन हा मातीच्या भांडय़ांसाठी प्रसिद्ध असलेला देश आहे.
💠 कनडा हा वृत्तपत्र कागद निर्मितीत जगात अग्रेसर असलेला देश आहे.
💠 बराझील कॉफी उत्पादनात प्रथम.
💠 भारत चहा उत्पादनात प्रथम.
💠 बांगलादेश ताग उत्पादनात प्रथम.
💠 घाना कोकोच्या उत्पादनात प्रथम.
💠 अमेरिका मका उत्पादनात प्रथम.
💠सौदी अरेबिया क्रूड तेल उत्पादनात प्रथम.
💠कयुबा साखर निर्यात करणारा प्रमुख देश.
💠 चिली तांबे उत्पादनात प्रथम.
💠 मगनीज उत्पादनात रशिया प्रथम.
💠 कोळसा उत्पादनात रशिया अग्रेसर.
💠अमेरिका जगातील सर्वात मोठा अॅल्युमिनियम उत्पादक देश.
💠 कांगो देशात युरेनियमचे सर्वात जास्त साठे आहेत.
💠 अमेरिका अणुऊर्जा निर्मितीत प्रथम
💠 ऑस्ट्रेलियात जगातील सर्वात मोठी हिमनदी आहे.
💠अमेझॉन नदी विषुववृत्ताला दोन वेळा छेदून जाणारी नदी आहे.
💠 इटलीमध्ये जगातील सर्वात लहान नाव असलेली डी नदी आहे.
💠चीनचे दु:खाश्रू हो-हॅग-हो नदीस म्हणतात.
💠इडोनेशिया जगातील ज्वालामुखींची सर्वात जास्त संख्या असलेला देश आहे.
💠जपानमध्ये सर्वात जास्त भूकंप होतात.
💠गरीनलंड जगातील सर्वात जास्त लांबीचे बेट.
💠 बराझीलमधील उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशाला कॅम्पोज म्हणतात.
💠दक्षिण अमेरिकेतील वृक्षहीन गवताळ प्रदेशाला प्रेअरीज म्हणतात.
💠इग्लंडमधील प्रसिद्ध वृत्तपत्र द ऑब्झव्र्हर.
💠 रशियातील प्रसिद्ध वृत्तपत्र प्रवदा
💠 अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र द वॉशिंग्टन पोस्ट
💠चीनमधील प्रसिद्ध वृत्तपत्र पीपल्स डेली
💠 भारतातील प्रसिद्ध वृत्तपत्र द इंडियन एक्स्प्रेस
💠 वहिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा कमिशनचे मुख्यालय आहे.
💠 बरुसेल्स (बेल्जियम) येथे युरोपियन एकॉनॉमी कम्युनिटीचे मुख्यालय आहे.
💠 मनिला (फिलिपाईन्स) येथे आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र आहे.
💠 हग (हॉलंड) येथे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे.
💠 कप केनेडी (संयुक्त संस्थाने) नासाचे मुख्यालय.
💠ऑक्सफर्ड इंग्लंडमधील सर्वात जुने विद्यापीठ.
💠 मोनॅको फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय जुगार अड्डय़ांचे केंद्र.
💠अमेरिकेतील व्हेनिझुएला येथील एन्जल धबधबा जगातील सर्वात उंच धबधबा आहे.
💠नपाळ व तिबेटच्या सरहद्दीवर माऊंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे.
💠आफ्रिकेतील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे.
💠 रोम शहराला सात टेकडय़ांचे शहर म्हणतात.
💠 थायलंडला पांढऱ्या हत्तीचा देश म्हणतात.
💠मबई शहराला सात बेटांचे शहर म्हणतात.
💠 जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात.
💠 शिकागो शहराला उद्यानांचे शहर म्हणतात.
💠 इजिप्तला नाईलची देणगी म्हणतात.
💠जगप्रसिद्ध पिरॅमिड नाईल नदीच्या काठी इजिप्तमध्ये आहे.
💠 इटलीमध्ये पिसा येथे सुप्रसिद्ध झुकता मनोरा आहे.
💠 भारतातील आग्रा येथे मोगल सम्राट शहाजहान याने आपली पत्नी मुमताज हिच्या स्मृत्यर्थ
जगप्रसिद्ध ताजमहाल ही वास्तू बांधली.
परदूषण
- हवा प्रदुषन -*
---------_----_-------
हवेचे प्रदुशन दोन प्रकारांनी होते
१) नैसर्गिक प्रदुषन जसे वादळे, वनवे, ज्वालामुखी, अवर्षन इत्यादींमुळे हवेचे प्रदुषन होते.
अर्थात निसर्गत:च या प्रदुषनावर उपाययोजना होत असतात.
२) मानवनिर्मित हवा प्रदुषन - जसे विविध उद्योगधंदे, निर्मिती प्रक्रिया कारखाने, स्वयंचलित वाहने, घरगुती इंधन ज्वलनातून सातत्याने प्रदुषन होत असते.
नैसर्गिक प्रदुषनाचे परीनाम त्या त्या भागातच जानवतात अशा संकटांचे प्रमानही त्या मानाने कमी असते. पन मानवनिर्मित हवा प्रदुषनाचे परीनाम सर्वदूर राष्ट्राच्या सीमा ओलांडून होत असतात.
*-विभिन्न प्रदूषकांचे दुष्परीनाम-*
🔸 *कार्बनडायॉक्साईड*
हा वायू त्या मानाने कमी हानीकारक असुन , सायलंसरमधुन तो बाहेर फेकला गेल्यावर वायूचक्राचा घटक म्हनुन त्यात मिसळून जातो. परंतू तो जागतीक तापमान वाढवन्याचा दुष्परिनाम करत असतो.
🔸 *कार्बन मोनॉक्साइड*
स्वयंचलित वाहनांमध्ये कार्बोरेटर व थ्रोटल यांच्या सहायाने हवा इंजिन मध्ये जात असते. थ्रोटल या हवेचे प्रमान नियंत्रित करत असतो व कार्बोरेटर या हवेमध्ये पेट्रोल मिसळत असतो. अशी हवा व पेट्रोल इंजिनमध्ये पाठवली जाते , तेंव्हा या मिश्रनाचे आदर्श. प्रमान १४:५ असे असावे लागते. या आदर्श मिश्रनाच्या ज्वलनातून मुख्यत: कार्बनडायॉर्साइड व पान्याची निर्मिती होते. जर या मीश्रनातील हवेचे प्रमान कमी झाले तर, पेट्रोलच्या संपुर्न ज्वलनाला लागनारा प्रानवायू कमी पडतो. त्यामुळे पेट्रोलचे संपुर्न ज्वलन होत नाहू.त्यामुळे कार्बनडायॉक्साइड त्याबरोबरच कार्बनमोनॉर्साइड हा अत्यंत विषारी वायू तयार होतो. तो रक्तात मिसळला गेला तर रक्तातील प्रानवायूचे प्रमान कमी होते. त्यामुळे शारिरीक क्रिया मंद होत जातात. या प्रदुषकाचा परिनाम मुथ्यत:श्वसन संस्थेवर होत असतो. र्हदयविकारग्रस्त, गर्भवती स्त्रीयाव गर्भ यांना हे प्रदुषक अतिशय घातक आहे.
*उपाय*
कार्बनमोनॉक्साइडची निर्मीती मुळातच कमि व्हावा हाच महत्वाचा उपाय आहे. वाहन इंजिनचे सोग्य प्रकारे ट्युनिंग केल्याने इंधन व हवा यांचे प्रमान योग्य राखले जाउन इंधनाचे संपुर्ण ज्वलन होउ लागले की हा विषारी वायू अत्यल्प प्रमानात निर्मान होइल.
🔸 *अर्धवट जळालेले हायड्रोकार्बन*
इंजिनच्या ज्वलनकक्षेतील इंधन पुर्णपने जळू न शकल्याने अर्धवट किंवा न जळलेले हायड्रोकार्बन्स निर्वात पंपाद्वारे बाहेर फेकले जातात. ' दोन स्ट्रोक ' वर्गातील स्वयंचलित वाहनातून अर्धवट जळालेले हायड्रोकार्बन्स निर्मान होन्याते प्रमान जास्त आहे. हे हायड्रोकार्बन्स श्वासाबरोबर शरिरात जाउन कँसर होउ शकतो. त्याचा जास्त दुष्परिनाम फुफ्फुसांवर होतो. या समस्येवर निश्चितपने मात करेल अशी उपाययोजना अद्याप तरी अस्तित्वात नाही.
🔸 *सल्फरडायॉक्साइड*
इंधनात असलेल्या सल्फर यंयुगांचे ज्वलन झाल्यास हा वायू तयार बोतो. त्यामुळे घशात गुदमरने, नाकातून रक्त येने, , डोळ्यांची आग , खोकला अशा आजारांबरोबर फुफ्फुस व इतर अवयवांना हानी पोचते.
🔸 *नायट्रोजन ऑक्साइड*
नायट्ट्रोजन्यची ऑक्साइड्स ही इंजनाच्या ज्वलनकक्षात उच्च तापमानाला प्रानवायू व नायट्रोजनच्या संयोगामुळे निर्मान होतात. नायट्रिक ऑक्साइड पासुन आरोग्याला तशी कोनतूही हानी पोचत नसली तरी त्यांचा अधिकांश भाग नायट्रोजन ऑक्साइडमध्ये रबपींतरीत होत असतो. हा वायू अत्यंत विषारी असतो. श्वसन शक्तिवर ते दुष्परिनाम करतात तसेच दृष्टी आणि गंधशक्तिवर ते परीनाम करतात. वातावरनातल्या आर्द्रतेशी त्यांचा संयोग झाला की नायट्रीक आम्ल तयार होते. पावसाच्या थेंबाबरोबर हे आम्ल जमिन प्रदुषित करते. पिके नष्ट करते पान्याचे साठे प्रदुषित होतात.
----------------------------
*- हवा प्रदुषनावर उपाययोजना -*
१) लोकसंख्येला आळा घालन्यासाठी व्यक्ती, समाज व शासन या पातळायांवर नियोजनपुर्वक काम करायला हवे.
२) प्रदूषक जिथे निर्मान होतात , त्या जागा म्हनजे ऊर्जा प्रकल्प,रासायनिक कारखाने,अशा विविध ठिकानी प्रदूषके निर्मान होतात.तिथे सुरवातिलाच प्रदूषकांच्या निर्मितीवर कडक निसंत्रन ठेवता येने शक्य आहे. तसेच प्रदूषक आणि त्यांची सहनसीमा प्रत्येक उद्योगाने कटाक्षाने पाळली तर हवा प्रदूषनाचे प्रमान निश्चितच कमी होइल.
३) कोळसा ट,डिजल इत्यादींचा वापर करुन उर्जा निर्मान करताना मोठ्या प्रमानात हवेचे प्रदूषन होते. त्याचप्रमाने अणुउर्जा प्रकल्पांमध्ये हानिकारक विकीरनाचा धोका असतो. ही हानी टाळन्यासाठी लौरऊर्जा, पवनऊर्जा, व जैविकऊर्जा , सागरीऊर्जा अशा पारंपारीक ऊर्डास्त्रोतांचा विकास सर्वत्र होने आवश्यक आहे.
४) उत्सर्जित होनारिया उपद्रवकारक वायूंवर प्रक्रिया करून , संस्करन करून ते निरूपद्रवी रसे होतूल यावर संशौधन करायला हवे.
५) एकाच ठिकानी कारखान्यांची गर्दी झाली की , त्या परीसरातील सर्वच वातावरन प्रदूषित होते. त्यासाठू कारखाने विकेंद्रुत स्वरूपात निर्मान करन्याची गरज आहे.
६) कारखान्यांतून बाहेर पडनार्या विषारी वायुंवर व सुक्ष्म कनांवर , ते बाहेर पडन्या आधिच प्रक्रिया करन्याची यंत्रना सूक्ष्मपने सुरु असने आवश्यक आहे.
७) प्रत्येक लहानमोठ्या कारखान्या भोवती हरीतपट्टा निर्मान करन्याची कडक नियम व अमलबजावनी हवी.
८) लोकजागृती ही अत्यंत महत्वाची बाब असल्याने लोकशिक्षनातून जागृतीची मोहिम सातत्यानेवचालू रहायला हवी.
९) वाहनांची देखभाल स्वत:च कशी केली पाहीजे याची माहिती वाहन चालकांना करून घेणे आवश्यक आहे.
------------------------------------------------------------------------------------------------
- जलप्रदूषन कारने-*
१) *दैनंदिन वापरातून प्रदूषन* -
दैनंदिन स्वच्छता, कपडे,धुणे,भांडी घासने यामध्ये डिटर्जंट ,साबन,रासायनिक द्रव्य यांचा वापर केला जातो. यामुळे प्रदुषित झालेले पाणी ड्रेनेजमार्फत नदिला मिळते. मलमूत्रही त्यात असते. ड्रेनेदची सोय नसलेल्या ठिकानचे सांडपाणी जमिनीत मुरुन भूगर्भातील पाणी साठ्यात मिसळते. त्यांमुळे तलाव व विहिरींचे पाणी दूषित होते.
२) *औद्योगीक अपशिष्टे*
कारखान्यांमध्ये पाण्याचा अनेक कारनांसाठी वापर केला जातो. वापरलेले अशुद्ध पाणी तसेच रसायने , वंगने,तेल,शिशे,लोखंड इत्यादी धातूंचे सुक्ष्म कन अल्केहोल,साखर,कागद या उद्योगातील टाकाउ पदार्थ तसेच गंधक आम्लांचे अंश अशी विभिन्न स्वरूपातील अपशिष्टे म्हनजेच टाकाऊ पदार्थ मिसळलेले पाणी कारखान्यातून बाहेर सोडले जाते. ते नदी , नाले, तवाव इत्यादीतवमिसळले की ते पान्याचे स्त्रोत प्रदूषित होतात.
३) *किटकनाशके व खते*
उत्पादन वाढीसाठी शेतीत रासायनिक खते व किटकनाशकांचा फवारन ी साठी उपयोग केला जातो. यातिल काही अंशच वनस्पति शौषुन घेतात व उरलेले हवेत मिसळतात.द्रवरूपातील उरलेली नाशके जमिनीत,पान्यात विरघळतात. पाऊस पडताना ही नाशके जमिनीखाली जातात किंवा वाहुन नदी नाल्यांना मिळतातअशा विषारी द्रव्यांमुळे हवा , पाणी व जमिन प्रदूषित होते.
४) *वातावरनातील प्रदुषके*
उद्योगधंद्यामुळे निर्मान झालेली प्रदुषके वातावरनात असतात. ते पावसाबरोबर खाली पोचतात. हे प्रदूषित पानी नदी नाल्यांना मिळते त्यामुळे जल प्रदुषन होते.
५) *खनिज तेल*
तेल वाहतुक करनार्या जहाजातून गळती होते. जहाजाचा अपघात झाल्यास तेल संपुर्न समुद्रावर पसरते. त्यामुळे शेकडो मैल समुद्राचे प्रदूषन होते. यमुद्रात्या पान्यात तेल तवंगामुळे प्रानवायू समुद्रात पोचत नाही. त्यामुळे जलचरांची हानी होते. पृष्ठभागावर वावरनार्या पानपक्षाच्या पंखांना तेल चिकचून राहिल्याने ते उडू शकत नाहीत. त्यांची जिवितहानी होते.
६) नद्यांमध्ये मृत प्राणी, अर्धवट जळालेली प्रेते, निर्माल्य राख, उत्सवातील मुर्ती, प्लास्टिक कचरा, मलमुत्र विसर्जन, अशा अनेक गौष्टी टाकल्या जातात. त्यामुळे दल प्रदुषन होते
जलप्रदुषन नियंत्रण आणि उपाय -*
*🔸-सार्वजनिक उपाय-*
१) विहिरी व जलाशयांमध्ये तुरटी,पोच्याशियम परमँगन्ट टाकने.
२) विहीरी व तलावांची नियमित सफाई करने , बंदिस्त करने.
३) विहिरीत उतरन्यासाठी असलेला मार्ग बंद करने
४) जलाशयांजवळील सांडपान्याचे मार्ग बंदवकरने
५) फिल्टर पद्धतिचा अवलंब करने
*🔸- भौतिक पद्धती -*
१) पाणी काहीकाळ स्थिर ठेवने त्याने अशुद्ध पदार्थ तळाला बसतात. चांगले पाणी वर राहते.
२) पाणी उकळुन घेतल्याने त्यातिल जिवानु नष्ट होतात. हे पाणी बेचव असले तरी पिन्यास योग्य असते. ही पद्धति घरगुती स्वरूपात सोयीची आहे.
३) पाणी उकळुन वाफ करने व ती थंड करुन पाणी करने या पद्धतिने शुद्ध व गुनकारी पाणी मिळते. अशा पान्याचा उपयोग औषधनिर्मीती मध्ये करतात.
*🔸- रासायनिक पद्धती -*
१) गढुळ पाणी शुद्ध करन्यासाठी तुरटी फिरवतात. त्यामुळे माती, नविरगळनारे कन आणि ब्याक्टेरिया तळाशी बसतात.
दुसर्या प्रकारात पोटँशियम परमँगनेट , क्लोरिन ग्यास, चुना, आयोडिन, ब्लिचिंग पावडर यांसारखिया किटानुनाशक पदार्थांना पान्यात मिसळून ब्याक्टेरियासारखे किटाऩु नष्ट केले दातात.
*🔸- यांत्रिक पद्धति -*
१) मलमुत्रव टाकाउ पदार्थ , उतर सांडपाणी नाल्यात व समुद्रात सोडन्यापुर्वी त्यावर प्रकि्रिया करून मगच सोडायला हवे.
२) पाणी प्रदुषित होन्यासारख्या जागा हेरुन त्या ठिकानी पानी परीक्षनीची सोय होने आवश्यक आहे.
३) प्रदुषके सेडनारे उद्योग व कारखान्यांनी प्रक्रिया संयंत्रे उभारुन ती कार्यरत ठेवायला हवीत.
------------------------------------------------------------------------------------------------
- भूमी प्रदूषन -*
*- कारणे -*
जमिनीचा गैरवापर यामुळे तिच्या प्रतित बदल घडतात. अगदी सुरवातीला मानव शिकार करुन जगत होता. नंतर शेतीचा शौध लावून तो स्थिर झाला. शेतीसाठी मानवाने अरण्ये तोडली आणि आता घर, कारखाने, खानी,धरने अशा गरजा भागवन्यासाठी उत्तम प्रतिची शेतदमिनही वापरली जात आहे.
खते व कीटकन
MPSC Science, [14.08.16 17:11]
ाशके व पाऩी यांचा जमिनीतलअतिवापरामुळे ती जमिन क्षारपज जमिन होत चालली आहे.
भूप्रदुषनाची प्रमुख कारने जमिनीचा गैरवापर, अयोग्य हाताळनी आणि बेफिकीरी ही असली तरी इतर ही कारनांनी भुप्रदुषन होते.जसे घरगुती व सार्वजनिक कचरा ,सांजपानी,औद्योगिक कचरा, वापरवेली टाकाऊ रसायने, कृषी कचरा खते , कुटकनाशके जमिनीवर फेकली जातात. जमिनीवर कचर्यांचा ढीग वाढत दातो. त्यामुळे दमिनीची गुणवता खालावत जाउन ती नापीक होते.
*- भूप्रदुषनावरील उपाय -*
१) सेंद्रियव जैविक खतांचा वापर करने. कीटकनाशके व तननाशकांचा अनावश्यक वापर टाळने.
२) जमिनीला बाध घालने.
३) बाजूने चर खनने. त्यामुळे पिकांना दिलेले पाणी जादा झाल्यास ते जमिनीतुन बाहेर पडू शकत्य त्यामुळे जमिन पीनथळ होत नाही.
४) जमिनीवर विविध जातींची झाडे लावावीत. एकाच जातीच्या झाडांमुळे जमिनीचा कस कमि होत जातो.
५) सेंद्रिय व ओल्याकचर्यापासुन खत तयार करावे.
६) वृक्षापोपन कार्यक्रम अधिक वेगाने करने.
७) प्लास्टीकचा कचरा जमिनीवर टाकू नये. त्याचे कधिही विघटन होत नसल्याने तो तसाच जमिनीत कायमचा राहते.
------------------------------------------------------------------------------------------------
🔹धवनी प्रदूषन -
- कारणे - ----
१) *नैसर्गीक* --- यात वादळ, पाऊस, विजांचा कडकडाट, भूकंप इत्यादीलआवाज येतात
३) *मानवनिर्मीत*---- यात स्वयंचलुत वाहनांचे आवाज, त्यांचे कर्कश भोंगे , कारखान्यातील यंत्रामचा खडखडाट, घरगुती उपकरनांचे आवाज, रेडिओ, टीव्ही यामचा उच्च आवाज,मिरवनुका, अशा अनेक प्रकारच्या तिव्र आवाजामुळेलध्वनिप्रदूषन होत असते.
*- ध्वनी प्रदूषन उपाय -*
१) सर्व स्वयंचलित वाहनांचे हॉर्न्स विशिष्ट पातळिच्या तिव्रतेचेच ठेवन्याचे बंधन उक्पादकांपासुनच घातले गेले पाहिजे. अशा नियमामची कडक अमलबजावनी झाली पाहिजे.
२) सर्व वाहनांची देखभाल नियमित पने होने आवश्यक आहे.
३) आवाज उपकरनाच्या निर्मीतीच्या वेळीच त्यावर नियंत्रन आवश्यक आह्.
४) सार्वजनिक ठिकानी ध्वनीक्षेपकावरील आवाजावर असलेले विशिष्ट बंधन काटेकोरपने पाळने गरजेचे आहे.
५) विशिष्ट जागा, इमारती, परिसर आवजरहीत विभाग म्हनुन निर्मान करुन अमलबजावनी आवशियक आहे.
भूकंप लहरींचे प्रकार :-
■ प्राथमिक लहरी (P waves) :
» प्राथमिक लहरींचा वेग इतर सर्व लहरींपेक्षा जास्त असतो.
» प्राथमिक लहरी या स्थायुरूप व द्रव्यरूप पदार्थावरून प्रवेश करू शकतात.
» प्राथमिक लहरी या ध्वनी लहरींप्रमाणे असतात.
» यात कणांचे कंपन लहरींच्या संचरण दिशेने घडून येते.
■ दुय्यम लहरी (S waves) :
» दुय्यम लहरी या प्रकाश लहरींप्रमाणे असून यात कणांचे कंपन संचरण दिशेशी समलंब दिशेने घडून येते.
» दुय्यम लहरी या घनपदार्थापासून जाऊ शकतात; परंतु द्रवरूप पदार्थातून त्या जाऊ शकत नाहीत.
» सर्व साधारणपणे त्यांचा वेग प्राथमिक लहरींच्या वेगापेक्षा निम्मा असतो.
■ भूपृष्ठ लहरी (L waves) :
» भूपृष्ठ लहरी या भूपृष्ठांवरूनच सागरी लहरींप्रमाणे प्रवाहित होतात.
» सर्व भूकंप लहरींमध्ये भूपृष्ठ लहरी या अधिक विनाशक असतात.
» भूपृष्ठांवरून अधिक खोलवर या लहरी प्रवास करू शकत नाही.
» भूपृष्ठ लहरी पृथ्वीपासून आरपार न जाता पृथ्वीगोलाला फेरी मारतात.
» भूकंप अभिलेखावर या लहरींची नोंद सर्वात शेवटी होते.
_____________________
■ रिश्टर स्केल (Richter Scale) :
» अमेरिकन भूकंप शास्त्रज्ञ चार्ल्स रिश्टर यांनी १९३५ साली भूकंपाच्या लहरींची तीव्रता मोजण्यासांठी रिश्टर प्रमाण शोधून काढले. याच्या साह्य़ाने भूकंपाच्या तीव्रतेची सातत्याने नोंद केली जाते. याच्या कक्षा एक ते नऊ या दरम्यान असतात.
03 January 2023
चालू घडामोडी प्रश्नसराव
Q.1) नुकतेच ट्रीज बियॉन्ड फॉरेस्ट्स उपक्रम कोठे सुरू करण्यात आला आहे?
✅ आसाम
Q.2) अलीकडेच कोणत्या कंपनी युरोपमध्ये सौर आणि पवन प्रकल्प उभारण्यासाठी नवीन गुंतवणूक करणार आहे?
✅ Apple
Q.3) कोणत्या माजी क्रिकेटपटूची अंधांच्या T20 विश्वचषकाचा ब्रँड अँम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली?
✅ युवराज सिंग
Q.4) भारत सरकारने CCI च्या कार्यकारी अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
✅ संगीता वर्मा
Q.5) संयुक्त राष्ट्रांच्या हवाई वाहतूक समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
✅ शेफाली जुनेजा
Q.6) हवामान पारदर्शकतेच्या नवीन अहवालानुसार, भारताला सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) किती उत्पन्नाचा तोटा सहन करावा लागला आहे?
✅ 5.4%
Q.7) FIPRESCI ने कोणत्या चित्रपटातला सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट म्हणून घोषित केले?
✅ ‘पाथेर पांचाली’
Q.8) "फ्रॉम डिपेंडन्स टू सेल्फ रिलायन्स” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
✅ डॉ बिमल जालान
Q.9) दरवर्षी संयुक्त राष्ट्र कोणता दिवस जागतिक विकास माहिती दिन म्हणून साजरा करते?
✅ 24 ऑक्टोबर
Q.10) भारतीय सैन्याने 27 ऑक्टोबर रोजी कितवा पायदळ दिवस साजरा केला?
✅ 76 वा
Q.1) ‘मराठी तितुका मेळवावा’ विश्वसंमेलनाचे आयोजन कोठे करण्यात यणार आहे?
✅ मुंबई
Q.2) इनासिओ लुला दा सिल्वा हे कित्व्यंदा ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत?
✅ तिसऱ्यांदा
Q.3) डिसेंबरमध्ये जीएसटी संकलन 15 टक्क्यांनी वाढून किती रुपये झाले आहे?
✅ 1.49 लाख कोटी
Q.4) खेलो इंडिया युथ गेम्स 2022 कोणत्या संघाने जिंकला आहे?
✅ हरियाणा
Q.5) खेलो इंडिया युथ गेम्स 2022 चे भुवनेश्वर येथे 18 वर्षाखालील पुरुष पात्रता स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले?
✅ मध्य प्रदेश
Q.6) कोनेरू हम्पीने जागतिक बुद्धिबळ ब्लिट्झ चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले?
✅ रौप्यपदक
Q.7) नुकतेच भारताचा 78वा ग्रँडमास्टर कोण ठरला आहे?
✅ कौस्तव चॅटर्जी
Q.8) ढाका लिटररी फेस्टिव्हलची दहावी आवृत्ती केव्हां होणार आहे?
✅ 5-8 जानेवारी
Q.9) इंडियन ओव्हरसीज बँकेचे एमडी आणि सीईओ म्हणून
कोणाची नियुक्ती करण्यात आली?
✅ अजय कुमार श्रीवास्तव
Q.10) एकूण संपत्तीतून $200 अब्ज गमावणारे पहिले व्यक्ती कोण ठरले आहेत?
✅ इलॉन मस्क
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
01 January 2023
राज्य निर्मिती
1. अरुणाचल प्रदेश 👉 20 फेब्रुवारी, 1987
2. असम 👉 जानेवारी 1947
3. आंध्र प्रदेश 👉 01 आक्टोबर 1953
4. उड़ीसा 👉 01 जानेवारी 1949
5. उत्तर प्रदेश 👉 26 जानेवारी 1950
6. उत्तराखंड 👉 01 नोव्हेंबर 2000
7. कर्नाटक 👉 नोव्हेंबर 1956 आणि 1973
8. केरळ 👉 1 नोव्हेंबर 1956
9. गुजरात 👉 1 मे 1960
10. गोवा 👉 30 मे 1987
11. छत्तीसगढ़ 👉 01 नोव्हेंबर 2000
12. जम्मू आणि काश्मीर 👉 26 जानेवारी 1950
13. झारखंड 👉 15 नोव्हेंबर 2000
14. तमिळनाडु 👉 26 जानेवारी 1950
15. तेलंगाना 👉 02 जून 2014
16. त्रिपुरा 👉 21 जनवरी 1972
17. नागालैंड 👉 01 डिसेंबर 1963
18. पंजाब 👉 01 नोव्हेंबर 1966
19. पश्चिम बंगाल 👉 01 नोव्हेंबर 1956
20. बिहार 👉 1947
21. मणिपुर 👉 21 जानेवारी 1972
22. मध्यप्रदेश 👉 01 नोव्हेंबर 1956
23. महाराष्ट्र 👉 1 मे 1960
24. मिझोरम 👉 20 फेब्रुवारी 1987
25. मेघालय 👉 21 जानेवारी 1972
26. राजस्थान 👉 1958
27. सिक्किम 👉 16 मे 1975
28. हरियाणा 👉 01 नोव्हेंबर 1966
29. हिमाचल प्रदेश 👉 25 जानेवारी 1971
__________
विषय : :- बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न
1)एक षटकोनाच्या शिरोबिंदूवर A,B,C,D,E,F असे सहा लोक षटकोनाच्या केंद्राकडे तोंड करून गप्पा मारत बसलो आहेत.जर F आणि C यांनी जागा आपापसात बदलल्या तर C आणि A यांच्यामध्ये कोण असेल?
1) B
2) E
3) F
4) D
✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️
2) महेशचे वय राहुलच्या वयाच्या निमपट आहे.5 वर्षांनंतर राहुलचे वय त्याच्या वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेल.त्याच्या वडिलांचे आजचे व य 55 वर्षे असेल तर महेशचे आजचे वय किती असेल?
1)45
2)30
3)25
4)15
🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀
3) TRANSFER , RTRANSF, FRTRAN , NFRTR ____ ?
1) RNFR
2) RFRT
3) RNFRT
4) FRTNR
✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️
4) एका सांकेतिक भाषेत जर CLUSTER म्हणजे xOfHgVi तर CHERRY म्हणजे काय असेल?
1) xSuIia
2) XsVIiB
3)xSvIiB
4)xSViIA
📌📌📌📌📌📌📌📌📌📌
5) जर EARTH चा संकेत 30 782 असेल ALPHA चा संकेत 06520 व END चा संकेत 314 असेल तर PATENT चा संकेत काय असेल?
1) 508378
2) 503881
3) 503871
4) 508318
🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮
6). खाली दिलेल्या संकेतांचा क्रम अभ्यास करा .त्यावरून शब्दाचे सांकेतिक रुप पर्यायातून निवडा.
A B. C D. E ............
●. ∆. ®. #. *. ..........
TABLE = ?
1)∆#*∆●
2)*●∆∆*
3)●##∆*
4)®●∆®*
✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️
7) एका सांकेतिक भाषेत RACER ही अक्षरे S(1) D(2)S अशी लिहली तर त्याच सांकेतिक भाषेत NUMBER हा शब्द कसा लिहाल?
1) 4 5 N C 2 S
2) O V N C (2) S
3) O 5 N C 2 S
4) O V N C F S
✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️
8) आगगाडीला विमान म्हंटले,विमानाला जहाज म्हंटले ,जहाजाला समुद्र म्हंटले,समुद्राला रस्ता म्हंटले ,रस्त्याला सायकल म्हंटले , तर जहाज कोठे हाकारली जातील?
1) रस्ता
2) समुद्र
3) सायकल
4) विमान
💈💈💈💈💈💈💈💈💈💈
9)खालील प्रश्नमालीका पहा . प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
3, 10, 29, 66 ?
1)125
2) 126
3) 127
4)136
💈💈💈💈💈💈💈💈💈💈
10) एक जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार असेल ?
1) सोमवार
2) मंगळवार
3) बुधवार
4) गुरुवार
पृथ्वीची कक्षीय गती
◆ आपल्याला सूर्य क्रांतिवृत्तावरून (त्याच्या भासमान मार्गावरून) फिरत असल्यासारखे वाटत असले, तरी प्रत्यक्षात पृथ्वी सूर्याभोवती विवृत्ताकार (लंबगोलाकार) कक्षेत फिरत असते.
◆ या विवृत्ताची विकेंद्रता ०.०१६७४ व सरासरी त्रिज्या १.४९५ × १०८ किमी. असून पृथ्वीचा भ्रमणाक्ष व कक्षेचे प्रतल यांच्यात २३° २६'५९" इतका कोन आहे.
★ सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास पृथ्वीला जो कालावधी लागतो, त्याला वर्ष म्हणतात.
◆ ताऱ्यांचे वार्षिक पराशय (सूर्याऐवजी पृथ्वीवरून तारे पाहिल्याने त्यांच्या स्थानांत होणारा भासमान बदल) हा पृथ्वीच्या कक्षीय गतीचा पुरावा आहे.
◆ पृथ्वीची कक्षेमधील गती सेकंदाला २९.७६ किमी. असून पृथ्वी सूर्याजवळ आली असताना ही गती वाढते
◆ २ जानेवारीच्या सुमारास पृथ्वी सूर्यापासून सर्वात जवळ (सु. १४.६ कोटी किमी. अंतरावर) म्हणजे उपसूर्य बिंदूवर आणि २ जुलैच्या सुमारास सर्वात दूर (सु. १५.१ कोटी किमी. अंतरावर) म्हणजे अपसूर्य बिंदूवर असते.
◆ इतर ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या कक्षेत दीर्घकालीन विक्षुब्धता येते व परिणामी कक्षेची विकेंद्रता बदलते (सध्या ती कमी होत आहे)
भारतीय संविधानाबद्दल 10 महत्वाच्या गोष्टी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली.म्हणून जाणून घेऊयात संविधानाबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी...
१. २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो?
२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती.
२. संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?
- संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं.
३. कसं लिहीलं गेलं संविधान?
-आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं. यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याी जबाबदारी त्यांना देण्यात आली. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.
४. संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते?
-२९ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीनं आपल्या कामकाजास सुरुवात केली. जवाहरलाल नेहरू,अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला आहे.
५. संविधान सभचे अध्यक्ष कोण होते?
-९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समिती गठीत करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते. पुढं ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले.
६. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
-फाळणीनंतर संविधान सिमितीच्या संदस्यांची संख्या २९२ झाली. समितीच्या ११ बैठका झाल्या. त्या १६५ दिवस चालल्या. समितीच्या १९ उपसमित्या जलद कामकाजाच्या दृष्टीनं कार्यरत होत्या. त्यात मसुदा समिती होती. या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. या मसुदा समितीच्या ४४ सभा झाल्या.
७. आपल्या संविधानात किती परिशिष्टे आहेत?
- भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.
८. भारतीय संविधान कधी लागू करण्यात आलं?
-२६ जानेवारी, १९५० रोजीच भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला.
९. संविधानात कोणाचं हस्तलेखन आहे?
- भारताचे संविधान बनून तयार होत होते. पण संविधान हे हस्तलिखीत असावं अशी नेहरुंची इच्छा होती. बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी ६ महिने लागले.
१०.संविधानाच्या पानांवर नक्षीकाम कोणी केलं?
-आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती. तसंच प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे.
31 December 2022
पोलीस भरतीसाठी महत्वाचे 50 प्रश्न उत्तरे
1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
➡️ नाईल (4,132 मैल)
2) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?
➡️ आशिया
3) जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे?
➡️ रशिया
4) जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?
➡️ थरी गोर्जस डँम (three gorges dam)
5) जगातील सर्वात मोठ्या आकाराचे फुल कोणते आहे?
➡️ राफलेशिया अर्नोल्डिया (Rafflesia Arnoldia)
6) जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे?
➡️ गरीनलँड (Greenland)
7) जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे?
➡️ अटार्टिक ब्ल्यू व्हेल (Antartic Blue Whale)
8) जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे?
➡️ माउंट एव्हरेस्ट
9) सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे?
➡️ मौसीमराम
10) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे?
➡️ जफ बेझोस
11) जगातील सर्वात महागडी गाडी कोणती आहे?
➡️ बगाटी ला व्हॉइचर नॉइर (Bugatti La Voiture Noire)
12) जगातील सर्वात उंच बिल्डिंग कोणती आहे?
➡️ बर्ज खलिफा
13) जगातील सर्वात लहान देश कोणता आहे?
➡️ वहॅटिकन सिटी
14) पृथ्वीवर एकूण किती महासागर आहे?
➡️ 5
15) जगातील सर्वात मोठी कंपनी कोणती आहे?
➡️ वॉल-मार्ट
16) जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे?
➡️ कतार
17) जगातील सर्वात गरीब देश कोणता आहे?
➡️ कांगो
18) जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे?
➡️ एजल फॉल्स
19) जगातील सर्वात जलद धावणारी रेल्वे कोणती आहे?
➡️ जपानमधील बुलेट ट्रेन
20) जगातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा देश कोणता आहे?
➡️ वहॅटिकन सिटी (लोकसंख्या 1000)
21 जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे?
➡️ चीन
22) जगातील सर्वात विषारी साप कोणता आहे?
➡️ इनलंड ताईपान
23) आकाशगंगेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?
➡️ गरु
24) आकाशगंगेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे?
➡️ बध
25) वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे?
➡️ 21 जून
26) वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता आहे?
➡️ 22 डिसेंबर
27) जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता आहे?
➡️ पसिफिक समुद्र
28) जगातील सर्वात लहान समुद्र कोणता आहे?
➡️ आर्टिक समुद्र
29) जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे?
➡️ बी हमिंग बर्ड
30) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता आहे?
➡️ शहामृग
31) चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण?
➡️ नील आर्मस्ट्रॉंग
32) विमानाचा शोध कोणी लावला?
➡️ राईट बंधू
33) अस्तित्वात असलेला जगातील सर्वात प्राचीन धर्म?
➡️ सनातन धर्म
34) जगात सर्वात आधी परमाणु हमला झालेले नगर कोणते?
➡️ हिरोशिमा
35) जगातील प्रथम महिला प्रधानमंत्री कोण?
➡️ एस. भंडारनायके (लंका)
36) जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे?
➡️ टोकियो
37) जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे?
➡️ महाभारत
38) सर्वात जास्त विकला जाणारे इंग्रजी वर्तमानपत्र कोणते आहे?
➡️ द टाइम्स ऑफ इंडिया
39) जगातील सर्वात लांब भुयार कोणते आहे?
➡️ नार्वे सुरंग
40) जगातील सर्वात मोठी भिंत कोणती आहे?
➡️ गरेट वॉल ऑफ चीन
41) पुस्तक मुद्रित करणारा पहिला देश कोणता?
➡️ चीन
42) स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान कोण होते?
➡️ पडित जवहरलाल नेहरू
43) जगातील सर्वात जुने लोकतंत्र कोणते आहे?
➡️ यनायटेड स्टेट ऑफ अमेरिका
44) भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण?
➡️ सिकंदर
45) हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला?
➡️ दयाराम साहनी
46) शीख धर्माचे शेवटचे गुरु कोण होते?
➡️ गरुगोविंद सिंग
47) भारताची प्रथम महिला शासक कोण होती?
➡️ रझिया सुलतान
48) भारतातील सर्वात पहिला चित्रपट कोणता?
➡️ राजा हरिश्चंद्र
49) भारतातील सर्वात प्रथम रंगीत चित्रपट कोणता?
➡️ झाशीची राणी
50) भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली होती?
➡️ लॉर्ड मेकॉले
31 डिसेंबर चालू घडामोडी
Q.1) लोकायुक्त विधेयक मंजूर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✅ महाराष्ट्र
Q.2) महाराष्ट्र राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आले?
✅ चंद्रशेखरन विक्रम लिमये
Q.3) आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून कोणत्या राज्यात ‘बिजली उत्सव’ आयोजित केल्या गेला?
✅ आसाम
Q.4) बेंजामिन नेतन्याहू यांनी कोणत्या देशाचे सहाव्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे?
✅ इस्रायल
Q.5) केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ प्रवीण के श्रीवास्तव
Q.6) महान फुटबॉलपटू एडसन अरांतेस डो नॅसिमेंटो, ज्यांना पेले म्हटले जाते, त्यांचे नुकतेच वर्षी निधन झाले आहे, ते कोणत्या देशाची खेळाडू होते?
✅ ब्राझील
Q.7) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) 2022 वर्षांतील सर्वोत्तम पुरुष ट्वेन्टी-20 क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी कोणाला नामांकन मिळाले आहे?
✅ सूर्यकुमार यादव
Q.8) आयसीसी पुरूषांच्या इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर 2022 पुरस्काराच्या नामांकनाच्या यादीत कोणत्या एका भारतीय गोलंदाजाला स्थान मिळाले आहे?
✅ अर्शदीप सिंग
Q.9) ‘स्टे सेफ ऑनलाइन’ मोहीम आणि ‘G20 डिजिटल इनोव्हेशन अलायन्स’ कोणी लाँच केले?
✅ अश्विनी वैष्णव
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
न्यूटनचे गतीचे नियम
♦️भौतिकशास्त्रामधे न्यूटनचे गतीचे तीन नियम हे अभिजात यांत्रिकीचे मूलभूत नियम आहेत.
♦️हे नियम वस्तू आणि त्या वस्तूवर कार्य करत असणारी बले आणि या बलांमुळे वस्तूची होणारी हालचाल यातील संबंधांचे वर्णन करतात.
हे नियम खालीलप्रमाणे आहेत.
पहिला नियम
♦️: जडत्वीय संदर्भचौकटीतून पाहिल्यास प्रत्येक वस्तू , जर तिच्यावर कोणतेही बाह्य बल कार्य करत नसेल, तर स्थिर राहाते किंवा स्थिर गतीने पहिला नियम करत राहाते.
दुसरा नियम:
बल = वस्तुमान x त्वरण. वस्तूवर कार्य करत असणाऱ्या बलांची सदिश बेरीज ही त्या वस्तूचे वस्तुमान आणि तिचे त्वरण यांच्या गुणाकाराइतकी असते.
तिसरा नियम:
जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते, त्याच वेळी, दुसरी वस्तूदेखील पहिल्या वस्तूवर तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने बल लावते.
महत्त्वाचे
न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्ताच्या अणि या नियमांच्या साहाय्याने न्यूटनने केपलरचे ग्रहांच्या गतीचे नियम सिद्ध केले.
यामुळे न्यूटनचे नियम फक्त पृथ्वीपुरते मर्यादित नसून सार्वत्रिक आहेत हे स्पष्ट झाले.
तत्त्वतः न्यूटनचे नियम हे फक्त जडत्वीय संदर्भचौकटीतच वैध आहेत.
तसेच ज्या वस्तूवर हे नियम वापरले जातात ती वस्तू बिंदुस्वरूप आहे असे गृहीत धरले जाते.
पृथ्वीचे स्वतः भोवती व सूर्याभोवती परिभ्रमण करण्याचे परिणाम सूक्ष्म असल्याने पृथ्वीला जडत्वीय संदर्भचौकट मानून हे नियम रोजच्या जीवनात वापरता येतात.
खारफुटी जंगले
♻️आंतरराष्ट्रीय खारफुटी वने दिन - २६ जुलै♻️
🟩 खारफुटी ही चिखलात, घट्ट माती नसलेल्या जागी आणि भरतीचे पाणी घुसणाऱ्या भागात वाढते.
🔸मराठीत या वनस्पतीला कच्छ वनस्पती,
🔸इग्रजीत मॅंग्रोव्ह असे म्हणतात.
🔸 तिवर हा या समूहातील एक उपप्रकार आहे.
🔷या वनस्पतीमुळे बनलेल्या वनश्रीला कांदळवन म्हणतात.
🔺भारतामध्ये जगातील सर्वांत जास्त खारफुटीचे जंगल हे भारताच्यापूर्व किनारपट्टीवर असणारे सुंदरबनचे जंगल आहे.
🔶जगामध्ये खारफुटी वनस्पतीच्या एकूण ७३ जाती आहेत.
🔹तयापैकी भारतामध्ये ४६ जाती आहेत.
🔹पश्चिम किनार पट्टीवर २७,
🔹पर्व किनार पट्टीवर ४०,
🔹अदमान आणि निकोबार या बेटावर ३८ जाती आहेत.
♻️उपयुक्तता♻️
🔘खारफुटीचे लाकूड चमकदार असले, तरी आर्थिक दृष्ट्या ते फारसे उपयुक्त नसते.
🔘मोठ्या झाडांचे लाकूड बंदरातील गोदी व धक्के बांधण्यासाठी वापरले जाते.
🔸कारण या वनस्पतीचे लाकूड पाण्यात कुजत नाही, तसेच त्याला कीड लागत नाही.
🔘तांबड्या खारफुटीच्या सालीपासून टॅनिन हा पदार्थ मिळतो.
🔸टनिनचा उपयोग कातडी कमाविण्यासाठी, रंगविण्यासाठी व माशांची जाळी मजबूत बनविण्यासाठी केला जातो.
🔘निपा नावाचे पाम जातीचे झाड असते, त्यापासून साखर निर्माण करतात.
🔘चिपी जातीच्या झाडांच्या फळांपासून श्रीलंकेत खाद्यपेये बनवतात.
🔘खारफुटीच्या विविध जातींपासून पारंपरिक औषधे तयार होतात.
🔘मेस्वाल या वनस्पतीपासून साबणापासून टूथपेस्टपर्यंत विविध वस्तू तयार होतात.
🔘Acanthus ilicifolius ही वनस्पींपासून अस्थमा, संधीवात आणि त्वचा विकार हा बरा होतो.
🔘तिवर या वनस्पतीचा जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयोग केला जातो.
🔴या समूहात एकच विषारी वनस्पती आढळते ती म्हणजे इक्झोकरीआ अगर गेवा.🔴
✅ गीर फाऊंडेशन ही संस्था गुजरात मधील खारफुटी वनस्पतीवर काम करीत आहे. ✅
प्राचीन भारत इतिहास:
* वेद काल
०१. गुत्समद, विश्वमित्र, वामदेव, भारद्वाज, अत्री आणि वशिष्ट या ऋषींनी सुक्त अथवा मंत्रांची रचना केली आहे. लोपामुद्रा, घोष, शची आणि पौलोमी या प्रमुख ऋष्निया आहेत.
०२. आयुर्वेद हा ऋग्वेदाचा, धनुर्वेद हा यजुर्वेदाचा, गंधर्ववेद हा सामवेदाचा, शिल्पवेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे. सामवेद कौथुम, रणायानीय आणि जैमिनीय तीन शाखांमध्ये विभागलेला आहे.
०३. आचार्य अश्वनी कुमार, धन्वंतरी, बाणभट्ट, सुश्रुत, माधव, जीवन व लोलींबराज हे आयुर्वेदाचे रचनाकार आहेत.
०४. ऐतरेय व कौशित्की हे ऋग्वेदाचे दोन ब्राह्मण आहेत. तैत्तरीय हा कृष्ण यजुर्वेदाचा तर शतपथ हा शुक्ल यजुर्वेदाचा ब्राह्मण आहे. तांडव, पंचविश, सद्विश, छांदोग्य हे सामवेदाचे ब्राह्मण आहेत.
०५. आरण्यकामध्ये आत्मा. मृत्यू, जीवन यांचे वर्णन केलेले आहे. ऐतरेय व कौशित्की हे ऋग्वेदाचे दोन आरण्यक आहेत. ऐतरेय आरण्यकाचे रचनाकार महिदास ऐतरेय आहेत. तैत्तरीय हा कृष्ण यजुर्वेदाचा आरण्यक आहे. सामवेद आणि अथर्ववेदाला आरण्यक नाही.
०६. ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, तैत्तरीय, ऐतरेय, छान्दोक्य, वृहदारण्यक, श्वेताश्वतर, कौशित्की, महानारायण इत्यादी प्रमुख उपनिषद आहेत.
* ऋग्वैदिक काळ
०७. ऋगवैदिककाळात गळ्यात 'निष्क', कानात 'कर्णशोभन' आणि कपाळावर 'कुंभ' नावाची आभूषणे परिधान केली जात.
०८. ऋगवैदिककाळात गाय, म्हैस, शेळ्या, घोडा, हत्ती आणि उंट या प्राण्यांचे आर्यांद्वारे पालन केले जात असे.
०९. ऋगवैदिककाळात भीषज चिकित्सेचे कार्य करीत असे.
१०. ऋगवैदिककाळात आर्य सूर्याची उपासना करीत असे. सूर्याला सविता मित्र, पूषण तसेच विष्णूचा अवतार मानले जात असे. सूर्याला देवतेचे नेत्र असे संबोधले जात असे.
११. ऋगवैदिककाळात अग्नीला देवतेचे मुख असे म्हटले जात असे. अग्नीला आर्यांचे पुरोहित असे मानले गेले आहे. आर्यांचा विचार होता कि यज्ञातील आहुती अग्नी देवतेपर्यंत पोहोचवीत असे. त्या काळात वरून देवतेला आकाश देवतेच्या रुपात पुजिले जात असे.
१२. ऋगवैदात उषा, सीता, पृथ्वी, अरण्यांनी, रात्री यांची आराधना देवीच्या रुपात केली गेली आहे. कृषी संबंधित देवी म्हणून सीतेचा उल्लेख गोमील गृह्य सूत्र तसेच परस्पर गृह्य सूत्रांमध्ये झाला आहे.
१३. ऋगवैदिककाळात व्यापाऱ्यांना 'पणि' म्हटले जात असे. हे लोक आर्यांच्या पाळीव पशूंची चोरी करत असत. 'पणि' लोकांपेक्षा जास्त हेटाळनी 'दस्यू' लोकांची होत असे. 'दस्यू' काळ्या रंगाचे, यज्ञ विरोधी व शिश्नदेवाचे पूजक होते.
१४. ऋगवैदिककाळात गाय ही अर्थव्यवस्थेचा कणा होती.
१५. ऋगवैदिककाळात गायीला 'अधन्या', युद्धाला 'गलिन्टी', पाहुण्यांना 'मोहन' आणि पुत्रीला 'दुहीन्ति' असे संबोधले जात असे.
१६. ऋगवैदात 'वशिष्ठ' यांना उर्वशीचा मानसपुत्र तसेच वरुणाच्या वीर्यातून एका मातीच्या घागरीतून जन्मलेला म्हटले जाते. अगस्त्य यांना सुद्धा मातीच्या घागरीतून जन्मलेला असे म्हटले जाते.
१७. बल्बुभ तसेच तरुक्ष द्वास हे सरदार होते. पुरोहितांना दानधर्म करून आर्य समाजात त्यांनी उच्च स्थान प्राप्त केले होते.
१८. ऋग्वेदात इंद्राचा सर्वात जास्त वेळेस उल्लेख केला आहे. त्याच्या खालोखाल वरुणाचा उल्लेख केलेला आहे. प्रजापतीचा उल्लेख आदी पुरुष म्हणून केलेला आहे. देवता हे त्याचेच वंशज होते.
१९. ऋग्वेदात राजाचा उल्लेख 'गोप्ता जनस्य' असा आहे. ऋग्वेदात भूमी अधिकाऱ्याला 'व्राजपति', सैन्य अधिकाऱ्याला 'ग्रामणी' आणि कुटुंबाच्या प्रमुखाला 'कुलूप' असे संबोधले जात असे.
२०. 'सोम' हा वनस्पतींचा देवता होता. सोम हे एक मादक पेयसुद्धा होते. ज्याच्या बनविण्याचा विधी ऋग्वेदात सांगितला आहे.
* उत्तर वैदिककाळ
२१. उत्तर वैदिक कालीन साहित्य इसवी सन पूर्व ११०० ते ६०० या काळात रचलेले आहे. या काळात मातीचे चित्रित भांडी व लोखंडाच्या औजारांचा वापर केला जात असे. पूर्व वैदिक काळातील मुख्य धान्य बार्ली होते पण उत्तर वैदिक काळात मुख्य धान्य उत्पादन भात व गहू होते.
२२. उत्तर वैदिक काळात राजांनी राजसूय यज्ञ, अश्वमेध यज्ञ व वाजपेय यज्ञ करायला सुरुवात केली.
२३. उत्तर वैदिक काळात गोत्र परंपरा तसेच गोत्राच्या बाहेर लग्न करण्याची परंपरा सुरु झाली.
२४. उत्तर वैदिक काळाच्या साहित्यात तीन आश्रमांचा उल्लेख मिळतो. ब्रह्मचर्य, गृहस्थ व वानप्रस्थ. सन्यास आश्रमाचा स्पष्टपणे उल्लेख आढळत नाही.
२५. उत्तर वैदिक काळात 'सोम' वनस्पती मिळेनासे झाल्याने. दुसऱ्या पेयांचा प्रयोग करण्यास सुरुवात झाली.
२६. उत्तर वैदिक काळात सोने व चांदीचा उपयोग आभूषणे व भांडी बनविण्यासाठी केला जात असे. तर इतर धातूंचा वापर इतर उपकरणे बनविण्यासाठी केला जात असे.
२७. उत्तर वैदिक काळात व्यापाऱ्यांनी आपआपले गट तयार केले होते. आर्यांच्याद्वारे समुद्रव्यापार सुद्धा केला जात असे. व्यापारासाठी निष्क, शतमान आणि कृष्णाल या मुद्रांचा वापर केला जात असे.
२८. उत्तर वैदिक काळात ऋग्वैदिक काळाच्या तुलनेत धर्माचे स्वरूप अधिकच जटील होत गेले. यज्ञात बळींचे तसेच पुरोहितांचे महत्व वाढत गेले. या काळात अनेक प्रकारचे यज्ञ केले जाऊ लागले.
वनस्पतीचे वर्गीकरण :
उपसृष्टी : 1 अबीजपत्री - अपुष्प वनस्पती
विभाग - 1 : थॅलोफायटा
· शरीर साधे , मऊ ,तंतुमय
· मूळ , खोड , पान, नसते.
· पाण्यात आढळतात .
· स्वयंपोषी असतात.
· लैगिक जननांग - युग्माकधानी
वर्ग - 1 : शैवाल
· वाढ पाण्यात , ओलसर ठिकाणी
· उदा. शैवाल, स्पायरोगायारा, करा
· प्रकाश स्वयंपोषी
वर्ग - 2 : कवक
· परपोशी पोषण पद्धती
· इतरांच्या शरीरात, शरीरावर किंवा मृतोपाजीवी असतात.
· शरीर तंतुजालरूपी असते.
· तंतुरूपी कवकाना बुरशी म्हणतात.
· उदा. पेनिसिलीयम , म्युकर
· जननांगे मोठी आणि छत्रिसारखी असणाऱ्यांना 'छत्रकवके' म्हणतात.
· उदा . अगॅरिकस
· एकपेशीय कवकाना 'किन्व' म्हणतात .
· उदा . सॅकरोमायसिस
शैवाक -
· शैवाल व कवक एकत्र वाढ
· परस्परपूरक सहजीवन
· उदा . उस्निया (दगडफूल)
जीवाणू -
· एकपेशीय आदिकेंद्रकी सजीव.
· निरनिराळ्या पोषण पद्धती.
· प्रजजन साध्या स्वरूपाचे.
विभाग -२ : ब्रायोफायटा
· निम्नस्तरीय, बहुपेशीय, स्वयंपोषी, सावलीत राहण्याऱ्या उभयचर वनस्पती आहेत.
· बीजाणू निर्मितीचे प्रजनन करतात.
· शरीर चपटे , रीबिनसारखे व मऊ.
· मुळासारखे दिसणारे मुलाभ असतात.
· उदा. मॉस, रिक्सिया , मार्केंशिया , अॅन्थॉसिरॉस, फ्युनारीया
विभाग -3 : टेरीडोफायटा
· पाणी व खनिज वहनासाठी सुस्पष्ट संवहनी संस्था असते.
· मूळ, खोड, पाने असतात.
· सहसा लहान पर्णिका असतात.
· सावलीत व दमट वातावरणात वाढतात.
· अलैंगिक प्रजनन बीजाणू निर्मितीद्वारे तर लैंगिक प्रजनन युग्मक निर्मितीद्वारे होते.
· 3 उपवर्गात विभाजन होते.
वर्ग -1 : लायाकोपोडीनी
· या वनस्पती नेच्यासारख्या असतात.
· उदा. लायाकोपोडीयम, सीलॅजीनेला
वर्ग -2 : इक्वीसेटीनी
· नेच्यासारख्याच असतात.
· बिजानुधानीच्या समूहास शंकू म्हणतात.
· उदा. इक्वीसेटम
वर्ग -3 : फिलीसिनी
· वनस्पतीचा सर्वात मोठा वर्ग आहे.
· या वनस्पतींना 'नेचे' म्हणतात.
· बिजानुधानीपुंज पानावर तयार होतात.
· उदा. नेफ्रोलीपीस, अॅडीएन्टम, किलॅन्थेस, टेरिस
उपसृष्टी : 2 बिजपत्री - सपुष्प वनस्पती
विभाग -1 : अनावृत्तबीजी वनस्पती
· यांना उच्चकुलीन वनस्पती असे म्हणतात.
· या वनस्पतीच्या बिजांवर आवरण नसते. त्यांची मोठया आकाराची बीजे बृहद्बीजाणू पत्रांवर तयार होतात.
· काही वृक्ष मोठे व पुरातन असतात.
· उदा . सायकस, सूचीपर्णी (पायनस), देवदार (सेडस)
· सदाहरित, बहुवार्षिक
· खोडाला फांद्या नसतात.
· नर व मादी फुले वेगवेगळया बिजानुपत्रावर येतात.
· फळे येत नाहीत.
विभाग -2 : आवृत्तबिजी वनस्पती
· या वनस्पतीची बीजे संरक्षक आवरणात असतात.
· फुले हीच प्रजननांगे असतात.
· अतिसूक्ष्म जलीय वनस्पती वुल्फिया टे प्रचंड आकाराच्या ऑस्ट्रेलीयन अकॅशिया किंवा युकॅलिप्टस् यांचा समावेश होतो.
· 2 वर्गात विभागणी होते.
वर्ग -1 व्दिबिजपत्री वनस्पती
· बियांच्या भ्रुनात दोन बिजपत्रे असतात.
· मूळ हे सोटमूळ प्रकारचे असते.
· पानाचा शिराविण्यास जालीकीय असतो.
· उदा. सुर्यफुल, सदाफुली, जास्वंद, लिंबू ,पेरू, आंबा, वाटणा, वाल, हरभरा, टोमॅटो, मिरची, वांगी ,कोथिंबीर, कापूस,तुळस
वर्ग -2 एकबिजपत्री वनस्पती :
· बियांच्या भृणात फक्त एकच बिजपत्र असते.
· मुले तंतुसारखी , अपस्थानिक मुळे
· पानांचा शिराविण्यास समांतर असतो.
· फुल त्रीभागी.
· उदा. गहू, तांदूळ, मका, ज्वारी, ऊस, गवत, बांबू , कांदा,लसून, कर्दळी, केली, पाम, ऑर्कीड
विज्ञान प्रश्नसंच
🌸*मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो?*
१) कोरनिआ
२) इरीस✅✅
३) प्युपील
४) रेटीना
🌸*सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनी विषयक दर्जा हा निकृष्ट ठरण्याचे कारण .....असते?*
१) आंतर परावर्तन
२) सस्पंदन
३) निनाद✅✅
४) स्पंदन
🌸 *अनियततापी (cold blooded) प्राण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?*
१) रक्त गोठलेले असणे
२) रक्त थंड असणे
३) शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत असते.✅✅
४) शरीराचे तापमान स्थिर असते.
🌸*१ ग्रॅम हिमोग्लोबीन ......ml oxygen चे वहन करतो.*
१) १.३६
२) १.३४✅✅
३) १.३८
४) १.३३
🌸 *स्पायरोगायचे प्रजनन (reproduction) खालीलपैकी ......पद्धतीने होते.*
१) शाकीय
३) लैंगिक
२) शाकीय आणि लैंगिक ✅✅
४) शाकीय ही नाही आणि लैंगिक ही नाही
🌸'पेशी' हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले?*
१) जगदीश चंद्र बोस
२) कॕमिलो गोल्गी
३) रॉबर्ट हुक✅✅
४) रॉबर्ट ब्राऊन
🌸मानवाच्या सर्वसाधारण आरोग्याविषयी संबंधित "ब्रोका निर्देशक" खालीलापैकी कोणाच्या वजाबाकीने मिळतो??*
१) कि. ग्रॅम मधील वजन आणि मीटर मधील उंची
२) सेंमी. मधील उंची आणि १००✅✅
३) मीटर मधीला उंची आणि कि. ग्रॅम मधील वजन
४) कि. ग्रॅम मधील वजन आणि सेंमी. मधील उंची
🌸 *खगोलशास्राला समर्पित केलेली भारताची पहिली अंतरिक्ष उपग्रह वेधशाळा.....होय.*
१) ॲस्ट्रोनॉट
२) मार्स अॉर्बिटर मिशन
३) ॲस्ट्रोसॕट✅✅
४) यापैकी नाही
🌸*वनस्पती तेलाचे क्षपण केले की,त्यापासून वनस्पती तूप मिळते. या अभिक्रियेत कोणते उत्प्रेरक कार्य करते?*
१) मँग्नीज अॉक्साइड
२) रेनी निकेल ✅✅
३) कोबाल्ट
४) झिंक
🌸*इलेक्ट्रीक हिटींग एलीमेंट साधारणतः कोणत्या धातुपासुन बनविलेले असतात?*
१) टंगस्टन
२) ब्रान्झ
३) नायक्रोम✅✅
४) अॉरगान
30 December 2022
भारतातील नागरी सेवांचा विकास
✏️कॉर्नवॉलिस (1786-93):- यांनी प्रथम आयोजन केले
✏️वेलेस्ली (1798-1805)
1. नवीन भरतीसाठी फोर्ट विल्यम कॉलेज
2. 1806- नामंजूर (संचालक न्यायालयाद्वारे)
3. इंग्लंडमधील हेलीबरी येथील ईस्ट इंडिया कॉलेज
✏️1853- खुली स्पर्धा
✏️भारतीय नागरी सेवा कायदा,1861
1.वय:-{23-1859},{22-1860},{21-1866}
{19-1878}
2.1863- सत्येंद्रनाथ टागोर पात्र ठरणारे पहिले भारतीय
✏️वैधानिक नागरी सेवा (1878-79:लिटन)
1.नामांकनांद्वारे भारतीयांना 1/6 वे करारबद्ध पद(प्रणाली अयशस्वी आणि रद्द)
✏️ऍचिसन कमिटी ऑन पब्लिक सर्व्हिसेस (1886)-डफरिन
1.करारबद्ध आणि uncovenanted Drop
2.इंपीरियल ICS (परीक्षा-इंग्लंड),
- प्रांतीय नागरी सेवा (परीक्षा-भारत),
- अधीनस्थ नागरी सेवा (परीक्षा-भारत)
3. वयोमर्यादा 23 पर्यंत वाढवले
✏️माँटफोर्ड सुधारणा,1919
1.भारतातच 1/3 भरती-दरवर्षी 1.5% ने वाढवली जाईल
✏️ली कमिशन,1924
1.थेट भरती, 50:50 च्या आधारावर ICS ला 15 वर्षात समता गाठणे.
2.लोकसेवा आयोग स्थापन करणे
(GoI Act,1919 मध्ये नमूद केल्याप्रमाणे)
✏️GoI Act,1935
1.फेडरल लोकसेवा आयोग आणि प्रांतीय लोकसेवा आयोगाची स्थापना
