रेबीज हा उष्ण रक्ताचे प्राणी (विशेषतः की कुत्रा , ससा, माकड, मांजर इत्यादी) चावल्यानंतर होणारा रोग आहे. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास असे म्हणतात. रेबीज हा रोग झाल्यास तो प्राणघातक आहे. मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. रेबीज हा रोग कुत्र्यांनाही होतो. हा कुत्र्यांमुळे माणसात पसरणारा रोग आहे. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे ९० ते १७५ दिवसात दिसू लागतात. जंगलातले लांडगे जंगली कुत्र्यांना चावतात त्यामुळे जंगली कुत्र्यांना रेबीज होतो. ही जंगली कुत्री गावातल्या कुत्र्यांना चावतात त्यामुळे त्यांना हा रोग होतो. आणि अशी रेबीज झालेली कुत्री माणसास चावल्यास माणसाना हा रोग होतो. कुत्र्याच्या लाळेद्वारे या रोगाचा प्रसार होतो.
------------------------------------------------------
Tuesday 10 March 2020
रेबिज
Subscribe to:
Post Comments (Atom)
Latest post
वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये
◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...
-
(०१) राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो ? उत्तर- २४ डिसेंबर. (०२) सायकलचा शोध कोणी लावला ? उत्तर- मॅकमिलन. (०३) 'कुरल...
-
राज्यशास्त्र: 1)रंजन कोळंबे सर. 2)किशोर लवटे - पंचायतराज. 3)एम.लक्ष्मीकांत(ठराविक टॉपिक). अर्थशास्त्र: 1)किरण देसले सर - पार्ट 1. भूगोल: महा...
-
◾️"भारताचा" पहिला अर्थसंकल्प : 7 एप्रिल 1860 जेम्स विल्सन ◾️"स्वतंत्र भारताचा" पहिला अर्थसंकल्प : 26 नोव्हेंबर 1947 ...
No comments:
Post a Comment