Thursday 27 January 2022

भारतात युरोपियनाचे आगमन


 1⃣पोर्तुगीज


↪️ वास्को द गामा कालिकत या बंदरात 20 मे 1498 रोजी उतरला, 1499 मध्ये त्याच्या खर्चाच्या 60 पट किमतीचा माल घेऊन गेला.


↪️1502 तो भारतात परत आला.यावेळी तो अधिक जहाजे घेऊन आला. त्याने कालिकत, कोचीन व कन्नोर येथे व्यापारी केंद्रे स्थापली.


↪️1505  फ्रान्सिस्को डी अल्मेडा भारतातील 1st पोर्तुगीज गव्हर्नर नेमणूक


↪️1509 ला अल्फान्सो डी अल्बुकर्क हा 2nd गव्हर्नर. त्याने १५१०-आदिलशाहकडून गोवा जिंकले.त्याने आपल्या देशातील पुरुषांना भारतीय महिलांशी विवाह करण्यास प्रोत्साहित केले.व मुस्लिमांचा छळ केला.


↪️कार्टाझ ( Cartazes) प्रणाली (जहाजांना दिलेले एक संरक्षणाचे पत्र ) पोर्तुगीजांनी सुरू केली


↪️मार्टिन अल्फान्सो डी सूझा (गव्हर्नर 1542-45)यांच्यासोबत प्रसिद्ध जेस्युट संत फ्रान्सिस्को झेवियर भारतात आले.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 15 एप्रिल 2024

◆ नवीन शिक्षण धोरणानुसार नव्या पद्धतीने शिक्षण देण्यासोबतच नवे नेतृत्व घडवण्यासाठी प्रेरणा उत्सवाची सुरुवात वडनगर गुजरात येथून करण्यात येणा...