Monday 17 January 2022

महाराष्ट्रातील पहिले बालस्नेही पोलीस स्टेशन पुण्यात.


👉 लष्कर पोलीस ठाण्याच्या आवारातील एका इमारतीत बालस्नेही पोलीस ठाणे सुरू करण्यात आले आहे.

◆ देशातील सर्वाधिक 'आयुष्मान भारत केंद्र' महाराष्ट्रात आहेत.

◆ गोव्यात देशातील पहिला हरित ऊर्जा अभिसरण प्रकल्प.

◆ डॉक्टर रतनलाल यांना जागतिक अन्न पुरस्कार  2020  प्राप्त.
या पुरस्कारास कृषी क्षेत्रातील नोबेल पुरस्कार असेही म्हणतात,
मातीची गुणवत्ता वाढून छोट्या शेतकऱ्यांना मदत करणे व अन्नधान्याचा जागतिक पुरवठा वाढवण्यासाठी हा पुरस्कार वर्ल्ड फूड प्राइज तर्फे 1987 पासून दिला जातो.
1987 ला प्रथम पुरस्कार हा डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना मिळाला होता..

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

No comments:

Post a Comment

Latest post

हिमालयातील 8000 मी.उंचीपेक्षा जास्त उंची असणारी शिखरे..

-----------------======---------------------- शिखर               उंची(मी)             स्थान ---------------------------------------------...