Thursday 31 March 2022

लक्षात ठेवा

🔸१) सन १९३६ मध्ये काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिलेच अधिवेशन 'फैजपूर' येथे भरले होते. फैजपूर काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते ....
- पंडित जवाहरलाल नेहरू

🔹२) .... या वर्षी गांधीजींनी भारतात प्रथमच असहकाराचा लढा सुरू केला.
- सन १९२०

🔸३) गांधीजींनी सविनय कायदेभंगाचा लढा सुरू केला ....
- १२ मार्च, १९३०

🔹४) सन १९४२ मधील छोडो भारत आंदोलनादरम्यान पुण्यात स्थापन झालेल्या गुप्त रेडिओ केंद्रात कोणाचा सहभाग होता ?
- शिरूभाऊ लिमये

🔸५) ८ ऑगस्ट, १९४२ रोजी .... येथे झालेल्या बैठकीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने 'चले जाव'चा ठराव संमत केला.
- मुंबई

🔸१) जालियनवाला बाग अमृतसर येथील हत्याकांड ....
- १३ एप्रिल, १९९९

🔹२) "माझ्याजवळ आणखी दारूगोळा असता तर मी अधिक लोक मारले असते." अशी दर्पोक्ती काढणारा जालियनवाला बागेतील अमानुष हत्याकांड घडविणारा लष्करी अधिकारी ....
- जनरल डायर

🔸३) डिसेंबर, १९२९ मध्ये लाहोर येथे भरलेल्या राष्ट्रसभेच्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्यात आली. हे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली भरले होते ?
- पंडित जवाहरलाल नेहरू

🔹४) महात्मा गांधी आणि व्हाइसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्यामध्ये 'गांधी-आयर्विन करार' घडून आला.
- ५ मार्च, १९३९

🔸५) इंग्लंडचे पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर करून हरिजनांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्याचे घोषित केले ....
- ऑगस्ट, १९३२



No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...