Friday 1 July 2022

नागरिकत्व

🎯राज्यघटनेनुसार 26 जानेवारी 1950 रोजी पुढील चार प्रकारच्या वर्गवारीतील लोक भारताचे नागरिक असतील असे नमूद केले होते.

🔴  'अधिवासा' द्वारे नागरिक
(Citizens by Domicile)
▪️कलम 5

🔴 'स्थलांतरा' द्वारे नागरिक
(Citizens by Migration)
▪️कलम 6.

🔴 'पुनर्वास्तव्या'द्वारे नागरिक (Citizens by Resettlement),
▪️कलम 7.

🔴 'नोंदणी'द्वारे नागरिक (Citizens by Registration)
▪️ कलम 8

🎯 26 जानेवारी 1950 नंतर नागरिकत्व बद्दल तरतूदी करण्याचा अधिकार घटनेने कलम 11 अन्वये संसदेला देण्यात दिलेला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प

𝟏)  इडुक्की धरणा- पेरियार नदी - केरळ 𝟐)  उकई प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात 𝟑)  काकरापार प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरा...