Sunday 5 February 2023

question bank

 'पायली एक्सप्रेस' म्हणून यास ओळखले जाते.

A- शायनी अब्राहम

B- पी. टी. उषा

C- ज्योतिर्मयी सिकदर

D- के.एम.बीनामोल

ANS--B


भारताच्या राष्ट्रध्वजामध्ये केसरी रंग____चे द्योतक आहे.

A- वीरता

B- त्याग

C- शांती

D- समृद्धी

ANS--B


चूनखडीचे रासायनिक नाव_____

A- कॅल्सियम कार्बोनेट

B- मॅग्नेशियम क्लोराइड

C- सोडीयम क्लोराइड

D- सोडियम सल्फाइड

ANS--A


संयुक्त राष्ट्र संघ महासभेची प्रथम महिला अध्यक्ष _

A- ऍनी बेसेन्ट

B- विजया लक्ष्मी पंडित

C- सरोजनी नायडू

D- इंदिरा गांधी

ANS--B


भारतामध्ये _राज्यात सर्वाधिक वर्तमान पत्र प्रकाशित होतात.

A- महाराष्ट्र

B- मध्य प्रदेश

C- उत्तर प्रदेश

D- पश्चिम बंगाल

ANS--C


प्राण्यांचे वैज्ञानिक नाव लिहिण्यासाठी _भाषेचा वापर होतो.

A- इंग्रजी

B- फ्रेंच

C- लॅटिन

D- डच

ANS--B


पृथ्वीच्या जवळ ____ग्रह आहे.

A- शुक्र

B- मंगळ

C- गुरु

D- बुध

ANS--A


एका वर्षात लोकसभेचे कमीतकमी _अधिवेशन झाले पाहिजे.

A- एकवेळेस

B- दोन वेळेस

C- तीन वेळेस

D- चार वेळेस

ANS--B


विजयवाड़ा शहर____नदीच्या किनाऱ्यावर आहे.

A- कावेरी

B- कृष्णा

C- महानदी

D- ताप्ती

ANS--B


____ स्मारकचे बांधकाम सन १५९१ मध्ये मुहम्मद कुली कुतुब शाह द्वारे झाले होते.

A- गोल गुमट

B- हवा महल

C- चारमीनार

D- बुलंद दरवाजा

ANS--C


संदीप सिंह खेळाशी संबंधित आहे.

A- फुटबॉल

B- हॉकी

C- क्रिकेट

D- टेनिस

ANS--B


अपारंपरिक उर्जा धोरण जाहीर करणारे पहिले राज्य 

A- हिमाचल प्रदेश

B- सिक्कीम

C- महाराष्ट्र

D- केरळ

ANS--C


 'जागतिक टपाल दिन' _रोजी साजरा केला जातो.

A- ११ नोव्हेंबर

B- ९ ऑक्टोबर

C- १० ऑक्टोबर

D- १० नोव्हेंबर

ANS--B


देशातील  केंद्रावरून पहिली FM सेवा सुरु झाली.

A- हैद्राबाद

B- दिल्ली

C- मुंबई

D- मद्रास

ANS--D


भारतातील पहिली 4G सेवा  राज्यात सुरु झाली.

A- महाराष्ट्र

B- पश्चिम बंगाल

C- दिल्ली

D- आंध्र प्रदेश

ANS--B


भारतामध्ये _राज्यामध्ये सर्वाधिक रेल्वे लाईन आहे.

A- उत्तर प्रदेश

B- महाराष्ट्र

C- बिहार

D- मध्य प्रदेश

ANS--A


हळद या बहुगुणी भारतीय वनस्पतीचे बौद्धिक संपदा हक्क भारतीयांच्या रक्षण करण्यासाठी म्हणून या शास्त्रज्ञाने आंतरराष्ट्रीय लढा दिला.

A- एम.एस.स्वामिनाथन

B- अनिल काकोडकर

C- रघुनाथ माशेलकर

D- वसंत गोवारीकर

ANS--C


 भारतातील सर्वात कमी पाऊस पडणारा ठिकाण__

A- लेह

B- बीकानेर

C- जैसलमेर

D- चेरापूंजी

ANS--A


"शाह अब्दुल अजीज" पदकचा संबंध_____देशाशी आहे.

A- मलेशिया

B- बांग्लादेश

C- पाकिस्तान

D- सौदी अरब

ANS--D


_हा सर्वात प्राचीन वेद आहे.

A- ऋग्वेद

B- यजुर्वेद

C- सामवेद

D- अथर्ववेद

ANS--A


१६ एप्रिल २००२ रोजी भारताची पहिली 'जनशताब्दी एक्सप्रेस' मार्गावर चालली होती.

A- हावड़ा- पटना

B- मूंबई- मडगाव

C- निजामुद्दीन- कोटा

D- हावड़ा- भुवनेश्वर

ANS--B


प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागरला जोडणारा कालवा___

A- स्वेज

B- पनामा

C- किल

D- यापैकी नाही

ANS--B

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...