28 April 2022

अमरावती भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर

अमरावती
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर.

हा लेख अमरावती शहराविषयी आहे. अमरावती जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या

हा लेख अमरावती शहराविषयी आहे. अमरावती तालुक्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.
thumb|अमरावती शहराचे एक दृश्य

  ?अमरावती

महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: अंबानगरी
—  शहर  —
Wikimedia | © OpenStreetMap
२०° ५६′ ००″ N, ७७° ४५′ ००″ E

ओपनस्ट्रीट मॅप गूगल अर्थ प्रोक्सिमिटीरामा
प्रमाणवेळ
भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
• उंची
८५.१४ चौ. किमी
• ६५६.५४ मी
जिल्हा
अमरावती
लोकसंख्या
• घनता
लिंग गुणोत्तर
६,४६,८०१[१] (२०११)
• ७,५९७/किमी२
त्रुटि: "१०००:९५७" अयोग्य अंक आहे ♂/♀
कोड
• दूरध्वनी
• आरटीओ कोड

• +०७२१
• MH-27
Empty citation (सहाय्य)
अमरावती (मूळ नाव उमरावती) हे भारतातील महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशातील एक शहर आहे. अमरावतीला विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. शैक्षणिकदृष्ट्या अमरावतीला विदर्भातील शिक्षणाचे माहेरघरही संबोधले जाते. विदर्भामध्ये प्रशासनाच्या दॄष्टीने दोन उपविभाग केले आहेत, नागपूर आणि अमरावती. त्यांपैकी अमरावती उपविभागामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा व वाशीम हे जिल्हे येतात. अमरावती शहर हे महाराष्ट्रातील दाट लोकवस्ती असलेल्या महानगर क्षेत्रांमध्ये सातव्या क्रमांकावर येते. हे शहर अमरावती जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शहरात ऐतिहासिक अशी अंबा व श्रीकृष्ण मंदिरे आहेत.

१९८३मध्ये स्थापन अमरावती महानगरपालिका, ही "खाजगी जकात " म्हणून ओळख असलेली भारतातील पहिली महानगरपालिका आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ६४६,८०१ इतकी आहे. त्यापैकी ३३०,५४४ पुरुष व ३१६,२५७ महिला आहेत. अमरावती शहरातील लिंग गुणोत्तर १०००:९५७ आहे.

नाव संपादन करा
अमरावतीAmravati.ogg उच्चारण (सहाय्य·माहिती) हे शहर अमरावती जिल्हा तसेच अमरावती विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. अमरावती या शब्दाचा अर्थ पुराणातील देव इंद्र याची नगरी / राजधानी असा होतो. या शहरात जुन्या काळी उंबराची झाडे खूप होती म्हणून या शहराला उमरावती असे म्हटले जाई.

अमरावती याच नावाचे एक गाव आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात आहे.

इतिहास संपादन करा
अमरावतीचे पुरातन नाव औदुंबरावती होते, ते प्राकृतमध्ये उंबरावती होते. शिवाय हिला प्राचीन काळी इंद्रपुरी म्हणून ओळखले जायचे. उंमरावती याचे स्पेलिंग Umraoti असल्याने त्याच्या उच्चारानुसार गावाचे नाव अमरावती झाले. जुनी अमरावती येथील भगवान आदिनाथ ऋषभनाथ यांच्या संगमवरी मूर्तीच्या पायथ्याशी असलेल्या शिलालेखावर अमरावती या नावाचा पहिल्यांदा उल्लेख आढळतो. या मूर्ती इ.स. १०९७ मधील आहेत.

मध्ययुगीन भारतीय इतिहासातील दख्खनच्या सुलतानशाही (इ.स.१४९०-इ.स.१६९०) पैकी १ वऱ्हाड वा बेरार प्रांताची इमादशाही (इ.स.१४९०-इ.स.१५९०)ची राजधानी असलेली एलिचपूर ही नगरी याच जिल्ह्यामधील एक शहर आहे. त्या शहराला हल्लीअचलपूर म्हणतात.

गोविंद महाप्रभू यांनी १३व्या शतकात अमरावतीला भेट दिली होती.

१४ व्या शतकात दुष्काळ व अवर्षणामुळे अमरावतीमधील लोक माळवा व गुजरातमध्ये स्थलांतरित झाले होते रावबहादूर रघुनाथ नरसिंह मुधोळकर, दादासाहेब खापर्डे, मोरोपंत विश्वासनाथ जोशी, शिवाजीराव पटवर्धन, शिक्षण महर्षि भाऊसाहेब देशमुख असे अनेक भारतीय स्वातंत्र्यसेनानी अमरावतीचे होते.

भूगोल संपादन करा
मुक्ताईगिरी धबधबा चिखलदरा धबधबा

हवामान संपादन करा
अमरावतीचे हवामान हे उन्हाळ्यात गरम व कोरडे आहे. येथील हिवाळा थंड व कोरडा आहे. येथे उन्हाळा मार्च ते जून, पावसाळा जुलैपासून ऑक्टोबरपर्यंत , आणि त्यानंतर मार्चपर्यंत हिवाळा असतो.

सर्वाधिक तापमान २५ मे १९५४ रोजी ४६.७° सेल्सियस असे होते आणि सर्वात कमी तापमान ९ फेब्रुवारी इ.स. १८८७ रोजी ५.०° सेल्सियस इतके होते.

शहरातील पेठा संपादन करा
अंबापेठ
राजापेठ
श्रीकृष्णपेठ
अमरावती जिल्ह्याला लागून असणारा परिसर व गावांची नावे : -

१) हरताळा २) अडणगाव ३) अनकवाडी ४) आसरा ५) ऋणमोचन ६) कानफोडी ७) खोलापूर ८) गणोजा ९) गौरखेडा १०) चाकूर ११) जसापूर १२) दाढी पेढी १३) धामोरी १४) निंभा १५) परलाम १६) पांढरी १७) बुधागड १८) भातकुली १९) मलकापूर २०) म्हैसपूर २१) म्हैसांग २२) लोणटेक २३) शिंगणापूर २४) सायत २५) वाठोडा शुकलेश्र्वर

ही सर्व गावे अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात येतात. भातकुली येथील जैन मंदिरही प्रसिद्ध आहे.

हवामान संपादन करा
शहर समुद्रसपाटीपासून उंचीवर वसलेले असल्यामुळे अमरावतीचे हवामान थंड आहे.[ संदर्भ हवा ] भरपूर प्रमाणात झाडे व शहराच्या परिसरात असणाऱ्या तलावांमुळे पाण्याची मुबलकता आहे. मेळघाट व चिखलदरा परिसर येथून जवळच आहे. शहराजवळ १० किलोमीटरवर पोहरादेवी हे अभयारण्य आहे. शहराला लागूनच डोंगर असल्यामुळे डोंगर कुशीत बसल्यासारखे हे सुंदर शहर मनाला आकर्षित करते.

शिक्षण संपादन करा
अमरावतीला विदर्भातील शिक्षणाचे माहेरघर संबोधले जाते, इथल्या शैक्षणिक वातावरणामुळे पूर्ण विदर्भ तसेच मराठवाडा व मध्य प्रदेशातून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. अमरावती विद्यापीठ हे शहराच्या पूर्वेस आहे. पर्वत पायथ्याशी असलेले हे विद्यापीठ अतिशय नयनरम्य वातावरणात आहे. विविध प्रकारच्या झाडांनी समृद्ध असलेला याचा परिसर खूप मोठा आहे. या विद्यापीठाला आता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असे नाव देण्यात आले आहे. येथे संत गाडगेबाबा अध्यासन चालवले जाते.

शैक्षणिकदृष्ट्या अमरावती हे विदर्भात फार विद्यार्थिप्रिय ठिकाण आहे. येथे अनेक महाविद्यालये आहेत. शिक्षणाच्या सोयींमुळे अमरावती हे पश्चिम विदर्भाचे महत्त्वाचे शिक्षणकेंद्र आहे.

शहराचे एक मोठे आकर्षण म्हणजे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ. वीर वामनराव जोशी यांच्या प्रेरणेने अमरावतीत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना झाली. हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बरेच जुने शारीरिक शिक्षण महाविद्यालय असून संपूर्ण भारतातून मुले येथे शिक्षणासाठी येतात. या व्यायामशाळेच्या परिसरात १९८९ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. या व्यायामशाळेने १९३६ साली यवतमाळच्या डॉ. सिद्धनाथ कृष्ण काळे यांच्या नेतृत्वाखाली बर्लिन ऑलिम्पिकच्या वेळी भरलेल्या जागतिक व्यायाम परिषदेला आपला चमू पाठवला होता. दीड-दोन महिने आगबोटीने प्रवास करीत हा चमू आपला भगवा झेंडा घेऊन जर्मनीत पोहोचला. तिथे व्यायाम परिषदेत व्यायामशाळेच्या खेळाडूंनी मल्लखांब, योगासने आणि गदगा फिरवणे हे भारतीय व्यायामप्रकार करून दाखवले, त्याचे जगभर कौतुक झाले होते. प्रेक्षकांमध्ये व्यासपीठावर हिटलर, गोबेल्स प्रभृति हजर होते.

शाळा संपादन करा
अमरावती जिल्ह्यात सरकारी शाळांव्यतिरिक्त खालीलप्रमाणे खाजगी शाळा आहेत.

आर डी आइ के कॉलेज, बडनेरा
अस्मिता शिक्षण मंडळाचे अस्मिता विद्या मंदिर
आदर्श प्राथमिक शाळा.
ऑयस्टर इंग्लिश स्कूल, अमरावती.
इंडो पब्लिक स्कूल
DRS मुलांची शाळा
दीप इंग्रजी प्राथमिक शाळा
नवीन उच्च माध्यमिक शाळा
नारायण दास हायस्कूल
पवित्र क्रॉस कॉन्व्हेंट
प्रगती विद्यालय
भंवरीलाल सामरा इंग्रजी हायस्कूल
मणिबाई गुजराती हायस्कूल
महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, (बडनेरा)
गोल्डन किड्स इंग्रजी हायस्कूल (मुलांची शाळा)
मोहनलाल सामरा प्राथमिक शाळा
मित्र उर्दू हायस्कूल
मित्र इंग्रजी हायस्कूल
राजेश्वरी विद्या मंदिर
श्री गणेशदास राठी विद्यालय
श्री रामकृष्ण क्रीडा विद्यालय
लाठीबाई शाळा
वनिता समाज
विद्वान प्रशाळा
श्री शिवाजी बहुद्देशिय उच्च माध्यमिक शाळा
श्री समर्थ हायस्कूल
सरस्वती विद्यालय
सेंट थॉमस इंग्रजी हायस्कूल
सेंट फ्रान्सिस हायस्कूल
ज्ञानमाता हायस्कूल
न्यू हाई स्कूल मेन शाम चौक
विद्याभारती माध्यमिक विद्यालय,विलास नगर
श्री साईबाबा विद्यालय , साईनगर
विकास विद्यालय, विलास नगर
जैवविविधता संपादन करा
अर्थकारण संपादन करा
राजकमल चौक
पंचवटी चौक
रवीनगर चौक
शेगाव नाका
अंबादेवी रोड
इर्विन चौक
इतवारा बाजार
कॉटन मार्केट
खंडेलवाल मार्केट
गांधी चौक
जवाहर रोड
जयस्तंभ चौक
जोशी मार्केट
तख्तमल इस्टेट
नवाथे चौक
श्याम चौक
सराफा बाजार
प्रशासन संपादन करा
नागरी प्रशासन संपादन करा
जिल्हा प्रशासन संपादन करा
वाहतूक व्यवस्था संपादन करा
रेल्वे वाहतूक संपादन करा
अमरावती शहरात अमरावती, बडनेरा आणि नवीन अमरावती ही तीन मुख्य रेल्वे स्थानके आहेत. अमरावती स्थानक हे जुन्या शहरात आहे. बडनेरा हे स्थानक मुंबई - कलकत्ता लोहमार्गावरील एक प्रमुख जंक्शन आहे. तसेच नवीन अमरावती स्थानक हे अमरावती - नरखेड लोहमार्गावर वसले आहे.

अमरावती येथून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या संपादन करा
क्रमांक अागगाडीचे नाव गंतव्यस्थान कधी सुटण्याची वेळ
५११३६ पॅसेंजर बडनेरा रोज ०२:१५
५११३८ पॅसेंजर बडनेरा रोज ०३:५५
१२११९ इंटरसिटी एक्सप्रेस अजनी सोम, मंगळ, बुध, गुरू, शुक्र ०५:३०
१२७६६ सुपरफास्ट एक्सप्रेस तिरुपति सोम, गुरू ०६:५५
५११४० पॅसेंजर बडनेरा रोज ०७:१५
५९०२६ फास्ट पॅसेंजर सुरत सोम, शुक्र, शनि ०९:००
५११४२ पॅसेंजर बडनेरा रोज ११:४५
५१२६१ पॅसेंजर वर्धा रोज १५:१०
१२१५९ सुपरफास्ट एक्सप्रेस जबलपूर रोज १७:४५
११४०६ एक्सप्रेस पुणे सोम, शनि १८:३०
५११४६ पॅसेंजर बडनेरा रोज १८:५०
१२११२ अंबा सुपरफास्ट एक्सप्रेस मुंबई रोज १९:०५
५११४८ पॅसेंजर बडनेरा रोज २०:२५
५११५० पॅसेंजर बडनेरा रोज २३:४०
लोकजीवन संपादन करा
जुनी अमरावती संपादन करा
एकेकाळी अमरावती जवाहर गेट, खोलपुरी गेट, नागपुरी गेट आणि अंबा गेट यांच्या आतच सामावलेली होती. काळानुसार अमरावतीचा विस्तार झाला व तटबंदीच्या आतील अमरावतीला 'जुनी अमरावती' असे म्हणले जाऊ लागले. सराफा बाजार (दागिन्यांचा) जवाहर गेटच्या आतमध्ये वसलेला आहे.

उत्सव संपादन करा
तटबंदीच्या आतमध्ये भाजी बाजार आणि बुधवारा असे दोन प्रभाग आहेत. हे दोन्ही प्रभाग गणेश चतुर्थीच्या उत्सवासाठी प्रसिद्ध आहेत. भाजी बाजारमधील छत्रपती शिवाजी मंडळ व सार्वजनिक मंडळ ही नावाजलेली गणेशोत्सव मंडळे आहेत. बुधवाऱ्यामधील लक्ष्मीकांत गणेशोत्सव मंडळ, आझाद हिंद मंडळ, नीलकंठ मंडळ, आणि अनंत मंडळ ही प्रसिद्ध आहेत. या मंडळांतर्फे गणेशोत्सवाच्या काळात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात.

मंदिरे संपादन करा
जुन्या अमरावतीमध्ये भाजी बाजारात बाळकृष्ण मंदिर, मुरलीधर सोमेश्वर मंदिर, नारायण गुरू मठ, लक्ष्मी नारायण मंदिर, जैन श्वेतांबर मंदिर, काळा मारोती मंदिर , काळा राम मंदीर , सत्यनारायण मंदीर , राधाकृष्ण मंदीर , दत्त मंदीर , मृगेंद्र मठ , इत्यादी . मंदिरे आहेत. नीलकंठ मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, मुंजाबाबा मंदिर,एकवीरा देवी मंदिर ही बुधवाऱ्यामध्ये आहेत. अंबा देवी मंदिर हे अंबा गेटवर आहे.श्री बडे‌ बालाजी‌‌ मंदिर‌ हे गांधी‌ चौक मध्ये आहे‌. तिथेच मृगेंद्रस्वामी मठही आहे. जामा मशीद साबनपुरा येथे आहे.

विस्तार संपादन करा
अमरावती शहराची रचना फार छान आहे. रुंद रस्ते आणि शहराचा विस्तीर्ण विस्तार शहराला भव्यता देतात. मुख्य चौक म्हणजे राजकमल चौक, इर्विन चौक, श्याम चौक, राजापेठ चौक, पंचवटी चौक, अंबापेठ चौक, आणि ज्या अंतिम बस स्थानकाला येथे डेपो असे म्हणतात तो डेपो चौक.

हे ऐतिहासिक शहर असल्यामुळे या शहराला तटबंदी आहे. आणि त्याला असलेले दरवाजे - अंबा गेट , जवाहर गेट अशा नावाने प्रसिद्ध आहेत. जुने गाव हे तटबंदीच्या आत वसलेले असायचे. आज शहराचा विस्तार फार झाला आहे. आता महापालिकेच्या सरहद्दी बाजूच्या उपनगरांच्याही बाहेर गेल्या आहेत. वलगाव, बडनेरा आता अमरावती शहरात मोडतात. शहराचे मुख्य भाग म्हणजे गांधी चौक,अंबा पेठ, गाडगे नगर, साईनगर, श्रीकृष्ण पेठ, दस्तुर नगर, राजापेठ, सातुर्णा, कंवर नगर, रुक्मिणी नगर, यशोदा नगर, इत्यादी.

अमरावती शहराच्या १० किमी दक्षिणेला मुंबई-भुसावळ-वर्धा-नागपूर रेल्वे मार्गावर बडनेरा हे एक रेल्वे स्थानक आहे. शहराची वाढ झपाट्याने बडनेऱ्याच्या दिशेने होत आहे.

अमरावती हे औद्योगिक वाढीचे शहर आहे.

अमरावती जिल्ह्यामध्ये कुऱ्हा गावी असलेला विदर्भ शुगर मिल लिमिटेड हा चालू असलेला एकमेव साखर कारखाना आहे

सांस्कृतिक संपादन करा
अंबादेवी हे शहराचे मुख्य दैवत आहे. शहराच्या मध्यावर अंबापेठेत देवीचे पुरातन देऊळ आहे. रुक्मिणीने श्रीकृष्णाला याच मंदिरात बोलावले होते, असे म्हटले जाते. येथे श्रीकृष्णाने देवीची पूजा करून रुक्मिणीला सोबत नेले होते. मंदिराच्या जवळच एकवीरा देवीचे मंदिर आहे. त्या मंदिराच्या खाली योगाचार्य जनार्दन स्वामी यांची समाधी आहे.

श्री शिवाजीराव पटवर्धन यांनी स्थापन केलेला तपोवन हा कुष्ठरोग्यांसाठीचा प्रकल्प शहराच्या पूर्वेला विद्यापीठाच्या इमारतीसमोर आहे.

शिक्षण संपादन करा
प्राथमिक व विशेष शिक्षण संपादन करा
महत्त्वाची महाविद्यालये संपादन करा
केशरबाई लाहोटी कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय
कृषि महाविद्यालय
श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय.
तक्षशिला कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय
पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय
प्रो. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड रिसर्च, बडनेरा
बियाणी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय
विदर्भ ज्ञान विज्ञान संथेचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय
विद्याभारती कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय
शासकीय तंत्रनिकेतन
श्री शिवाजी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय
सिपना अभियांत्रिकी महाविद्यालय
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे शारीरिक शिक्षण महाविद्यालय
विमलाबाई देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
भारतीय महाविद्यालय
संशोधन संस्था संपादन करा
खेळ संपादन करा
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळचे शारीरिक शिक्षण महाविद्यालय
पर्यटन स्थळे संपादन करा
चिखलदरा
मेळघाट
सेमाडोह
अंबादेवी मंदिर
श्री क्षेत्र बहिरम
बांबू उद्यान
छत्री तलाव
वडाळी तलाव
पिंगळादेवी गड
एकवीरादेवी मंदिर
अष्टमासिद्धी
अप्पर वर्धा धरण (नल-दमयंती सागर)
श्री क्षेत्र कोंडेश्वर
माताखिडकी श्रीकृष्ण मंदिर
वाठोडा शुक्लेश्वर
भडका धबधबा [घोडदेव, मोर्शी]

थोर समाजसुधारक व त्यांच्या पदव्या

थोर समाजसुधारक व त्यांच्या पदव्या

● जस्टीज ऑफ दि पीस : जगन्नाथ शंकरशेठ

● मुंबईचा अनभिषिक्त सम्राट : जगन्नाथ शंकरशेठ

● मुंबईचा शिल्पकार : जगन्नाथ शंकरशेठ

● आचार्य : बाळशास्त्री जांभेकर, विनोबा भावे

● घटनेचे शिल्पकार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

● मराठीतील पहिले पत्रकार : विनोबा भावे

● लोकहितवादी : गोपाळ हरी देशमुख

● विदर्भाचे भाग्यविधाता : डॉ. पंजाबराव देशमुख

● समाजक्रांतीचे जनक : महात्मा ज्योतीबा फुले

● भारतीय प्रबोधनाचे जनक : राजा राममोहन रॉय

● नव्या युगाचे दूत : राजा राममोहन रॉय

● आधुनिक भारताचे अग्रदूत : राजा राममोहन रॉय

● भारतीय पुनरुजीवन वादाचे जनक : राजा राममोहन रॉय

● हिंदू नेपोलियन स्वामी विवेकानंद

● आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते : दादाभाई नौरोजी

● भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक : न्यायमूर्ती रानडे

● भारतातील स्वराज्याचे पहिले उद्गाते : दादाभाई नौरोजी

● पदवीधराजे मुकुटमणी : न्या.म.गो.रानडे

● नामदार : गोपाळ कृष्णा गोखले

● हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन : महात्मा ज्योतीबा फुले

सौर वाळवणी यंत्र

सौर वाळवणी यंत्र

सौर वाळवणी यंत्र हे नाशवंत शेतीमाल (भाज्या, फळे, धान्ये) दीर्घ काळ टिकवता येण्यासाठी निर्जलीकरण करणारे यंत्र होय. सोलर ड्रायरचे अनेक प्रकार असले तरी पदार्थातील पाणी काढून घेणे हे त्यांचे मूलभूत काम असते.

Solar Dryer in vigyan ashram

dryer in vigyan ashram

solar dryer with description
निर्जलीकरणाचे फायदे संपादन करा
बुरशीजन्य सुक्ष्मजीवा पासून शेतीमालाचे रक्षण होते व त्यामुळे तो दीर्घ काळ टिकवता येतो
शेतीमालाच्या वजनात व आकारात घट होते व त्यामुळे, त्यावर होणार्या वाहतूक व साठवणूकी वरील खर्चात बचत होते
सोलर ड्रायरचे फायदे संपादन करा
वीजे वर किंवा इतर इंधनावर चालणार्या ड्रायर पेक्षा सोलर ड्रायर हा खूपच किफायतशीर असतो
बांबू पासून बनविलेला सोलर ड्रायर हा ड्रायरचा अतिशय साधा प्रकार आहे . या मध्ये ड्रायींग चेंबर व कलेक्टर एकत्रच असल्यामुळे बनविण्याचा सुरुवातीचा खर्च कमी असतो
सोलर ड्रायरमुळे वाळविण्यासाठी ठेवलेल्या पदार्थाचे वारा, धूळ,माती ह्यापासून संरक्षण होते
बाजारात उपलब्ध असणारे ग्रीन हाउस सोलर ड्रायर हे बांबू पासून बनविलेल्या सोलर ड्रायर पेक्षा जास्त चांगल्या कार्यक्षमतेचे असतात व ते मुख्यत्वे फळं, मासे, कॉफी असे खाद्य पदार्थ वाळविण्यासाठी वापरतात कारण अशा पदार्थांचे वाया जाण्याचे प्रमाण अधिक आहे
सोलर टनेल ड्रायर संपादन करा
सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद, मिरची, आवळा कँडी, बटाटा चिप्स, हिरवा भाजीपाला वाळविता येतो. या यंत्राची वाळवण्याची क्षमता १०० किलो एवढी आहे.

सोलर टनेल ड्रायर अर्धदंडगोलाकार, ३ x ६ मीटर आकाराचा आहे. याची उंची दोन मीटर आहे.
२५ मि.मी. आकाराचे लोखंडी पाइप अर्धगोलाकार आकारात वाकवून सोलर टनेल ड्रायर तयार केला आहे.
टनेल ड्रायरचा जमिनीलगतचा पृष्ठभाग सिमेंट काँक्रीटचा बनविलेला आहे, त्यावर काळा रंग दिलेला आहे. काळा रंग सूर्यकिरणातील जास्त उष्णता शोषून घेतो, तसेच उत्तर दिशेला आतून नॉर्थ वॉल बसविलेली आहे.
अर्धगोलाकार पाइपवर अल्ट्रा व्हायोलेट पॉलिथिलीन फिल्म (२०० मायक्रॉन जाडी) झाकलेली आहे.
सोलर टनेल ड्रायरमध्ये दिवसा "ग्रीन हाऊस इफेक्‍ट'मुळे आतील तापमानात बरीच वाढ होते. आतील तापमान वातावरणातील तापमानापेक्षा १५ ते २० अंश सेल्सिअस अधिक राहते. भर दुपारी ते ६० ते ६५ अंश सेल्सिअसपर्यंत पोचते.
वाढलेल्या तापमानाचा उपयोग धान्य/ भाजीपाला/ फळे वाळविण्याकरिता करण्यात येतो.
ड्रायरमधील गरम हवा व सूर्याची किरणे या दोन्हीद्वारा पदार्थाची आर्द्रता लवकरात लवकर कमी होते, पदार्थ सुकण्यास मदत होते.
या ड्रायरमध्ये अतिनील किरणे आत शिरत नसल्यामुळे पदार्थाची चव, रंग व गुणवत्ता टिकून राहते. बाहेरपेक्षा कमी कालावधीत पदार्थ सुकल्यामुळे उच्च गुणवत्तेचे पदार्थ प्राप्त होतात.

तीन भारतीय कलाविष्कारांचा

​​📕 तीन भारतीय कलाविष्कारांचा
      गिनीज विश्वविक्रम

- त्यागया चॅरिटेबल ट्रस्टचा एक भाग असलेल्या त्यागया टीव्ही वाहिनीच्या पुढाकारामुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रवेश करण्यात तीन भारतीय कलाविष्कारांना यश आले आहे.

- कर्नाटीक संगीत, भरतनाट्यम आणि कुचीपुडी या कलाविष्कारांचा एकजुटीचा अनोखा कार्यक्रम सादर करण्यात आला. या तीनही श्रेणींमध्ये एकाच मंचावर सर्वाधिक कलाकारांनी कलेचे सादरीकरण करून हा विक्रम नोंदवला.

- 1 फेब्रुवारी 2020 रोजी चेन्नईच्या रामचंद्र कन्व्हेन्शन सेंटर येथे एका स्पर्धेदरम्यान ही ऐतिहासिक घटना घडली.

- त्यागराज पंचरत्नम संगीतावरचे नृत्यदिग्दर्शन पार्वती, कुचीपुडी तज्ञ एम.व्ही.एन. मूर्ती आणि कृष्णकुमार ह्यांनी केले होते. त्यांनी 1200 लोकांच्या बँडला प्रशिक्षण दिले.

🚦 भारतीय नृत्यशैली

- भारतात दोनशेहून अधिक लोकनृत्ये प्रचलित आहेत. दहा शास्त्रीय नृत्यशैली भारतात रुजलेल्या आहेत. यातल्या कथक, मणिपुरी, भरतनाट्यम् आणि कथकली या प्रमुख शास्त्रीय नृत्य पद्धती आहेत. तर कुचिपुडी, ओडिसी, मोहिनीअट्टम या भगिनी शैली आहेत.

🚦 राज्यात रुजलेले नृत्यप्रकार

-अरुणाचल प्रदेश - बार्दो छम
-आंध्र प्रदेश - कुचीपुडी, कोल्लतम
-आसाम - बिहू, जुमर नाच
-उत्तर प्रदेश - कथक, चरकुला
-उत्तराखंड - गढवाली
-उत्तरांचल - पांडव नृत्य
-ओरिसा - ओडिसी, छाऊ
-कर्नाटक - यक्षगान, हत्तारी
-केरळ - कथकली
-गुजरात - गरबा, रास
-गोवा - मंडो
-छत्तीसगढ - पंथी
-जम्मू व काश्मीर - रौफ
-झारखंड - कर्मा, छाऊ
-मणिपूर - मणिपुरी
-मध्यप्रदेश - कर्मा, चरकुला
-महाराष्ट्र - लावणी
-मिझोरम - खान्तुम
-मेघालय - लाहो
-तामिळनाडू - भरतनाट्यम
-पंजाब - भांगडा, गिद्धा (गिद्दा)
-पश्चिम बंगाल - गंभीरा, छाऊ
-बिहार - छाऊ
- राजस्थान - घूमर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भारत के प्रमुख नगरों के संस्थापक

🍁🌻भारत के प्रमुख नगरों के संस्थापक🍁🌻

1. कोलकाता - जॉब चारनाक

2. मुंबई - ओनाल्ड ऑग्जिअ
🍁
3. भोपाल - राजा भोज

4. नई दिल्ली - एडविन लुट्यन्स

5. आगरा - सिकंदर लोदी
🌻
6. इंदौर - अहिल्या बाई

7. धार - राजा भोज

8. तुगलकाबाद - मोहम्मद तुगलक
🌻
9. जयपुर - सवाई राजा जयसिंह

10. सागर {MP }- उदालशाय

11. लखनऊ - आसफ़ुद्दौला

12.इलाहाबाद - अकबर

13. झाँसी -वीरसिंह जूदेव

14. अजमेर - अजयराज सिंह

15. उदयपुर - राणा उदय सिंह

16. टाटानगर - जमशेदजी टाटा

17. भरतपुर - राजा सूरजमल

18. कुम्भलगढ़ - राजा कुम्भा

19. पटना - उदयन

20. मुंगेर - चन्द्रगुप्त मौर्य

21. नालंदा - राजा धर्मपाल

22. रायपुर - ब्रम्हदेव

23. दुर्ग - जगतपाल

24. देहरादून - राजा जौनसार बाबर

25. पुरी - गंग चोल

26. द्वारका - शंकराचार्य

27. जम्मू - राजा जम्मू लोचन

28. पूना - शाह जी भोसले

29. हैदराबाद - कुली क़ुतुब शाह

30. अमृतसर - गुरु रामदास

31. दिल्ली - अन्नंतपाल तोमर

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच


📍 ‘द क्रॉसफायर ऑफ लव्ह’ ही कादंबरी __ ह्यांनी लिहिली आहे.

(A) धीरेन तिवारी ✅✅
(B) विक्रम सेठ
(C) किरण देसाई
(D) झुम्पा लहरी

📍 कोणत्या राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याची घोषणा केली?

(A) कर्नाटक
(B) महाराष्ट्र✅✅
(C) केरळ
(D) तामिळनाडू

📍 ___ या दोन शहरांच्या दरम्यान भारताची पहिली आंतर-शहरी इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

(A) कानपूर आणि लखनऊ
(B) मुंबई आणि अहमदाबाद
(C) जयपूर आणि कोटा
(D) मुंबई आणि पुणे✅✅

📍 कोणत्या देशाने त्यांच्या विकसनशील देशांच्या यादीतून भारताला वगळले?

(A) जर्मनी
(B) दक्षिण कोरिया
(C) संयुक्त राज्ये अमेरिका✅✅
(D) जापान

♻️♻️
हे नवनियुक्त मुख्य दक्षता आयुक्त आहेत.
(A) के. व्ही. चौधरी
(B) शरद कुमार
(C) संजय कोठारी✅✅✅
(D) प्रदीप कुमार

♻️
कोणत्या राज्यात ‘शाश्वत विकास ध्येये (SDG) परिषद 2020’ आयोजित केली जाणार आहे?
(A) त्रिपुरा
(B) मिझोरम
(C) मणीपूर
(D) आसाम✅♻️✅✅

कोणते आसाम राज्याचे पहिले "कचरा विरहित गाव" ठरले?
(A) गुवाहाटी
(B) सिलचर
(C) तेजपूर
(D) तिताबोर✅✅✅

‘जागतिक सामाजिक न्याय दिन 2020’ याची संकल्पना काय होती?
(A) क्लोजिंग द इनइक्वलिटीज गॅप टु अचिव्ह सोशल जस्टिस✅♻️✅✅
(B) क्लोजिंग द जेंडर इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस
(C) क्लोजिंग द इकनॉमिक इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस
(D) क्लोजिंग द इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस

♻️♻️♻️
कोणत्या व्यक्तीने ‘2020 ESPN फिमेल स्पोर्टसपर्सन ऑफ द ईयर’ पुरस्कार पटकवले?
(A) सायना नेहवाल
(B) पी. व्ही. सिंधू✅✅
(C) अश्विनी पोनप्पा
(D) ज्वाला गुट्टा

♻️♻️
‘आस्कदिशा’ चॅटबॉट याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. भारतीय रेल्वेनी ऑक्टोबर 2019 या महिन्यात ‘आस्कदिशा’ चॅटबॉट सेवा सादर केली.

2. ‘आस्कदिशा’ चॅटबॉट हे प्रारंभी हिंदी भाषेत सुरू करण्यात आले.

दिलेल्यापैकी अचूक विधान ओळखा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2)🔰✅✅

♻️♻️
_ या शहरात ‘इंडियन नेव्हल सिम्फॉनिक ऑर्केस्ट्रा 2020’ हा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
(A) भुवनेश्वर
(B) नवी दिल्ली✅✅
(C) भोपाळ
(D) चेन्नई

♻️♻️
____ या संस्थेच्या वतीने ‘5जी हॅकाथॉन’ या कार्यक्रमाची घोषणा केली.
(A) गूगल इंडिया
(B) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय
(C) दूरसंचार विभाग🔰✅✅✅
(D) भारत सरकारच्या सहकार्याने मायक्रोसॉफ्ट

🔰🔰
कोणत्या व्यक्तीने दक्षिणी नौदल कमांडचे चीफ स्टाफ ऑफिसर (ट्रेनिंग) या पदाची जबाबदारी स्वीकारली?
(A) अँटनी जॉर्ज✅👍✅✅✅
(B) अजित कुमार पी.
(C) अतुल कुमार जैन
(D) अनिल कुमार चावला

🔰🔰♻️
_ या शहरात ‘राष्ट्रीय सेंद्रिय खाद्यपदार्थ महोत्सव’चे उद्घाटन झाले.
(A) भोपाळ
(B) हैदराबाद
(C) नवी दिल्ली🔰✅✅👍
(D) लखनऊ

✅🔰♻️
कोणत्या राज्य सरकारने ‘थाई मांगूर’ माशांचे प्रजनन केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला?
(A) तामिळनाडू
(B) पश्चिम बंगाल
(C) आसाम
(D) महाराष्ट्र🔰✅✅👍

🔰♻️
_ हा क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात 100 सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला.
(A) रोहित शर्मा
(B) विराट कोहली
(C) रॉस टेलर🔰🔰✅✅
(D) महेंद्र सिंग धोनी

♻️♻️👍
विद्यार्थ्यांना पाणी पिण्यास प्रोत्साहित करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने शाळेच्या तासात कमीतकमी तीन वेळा घंटा वाजवण्याचा अनोखा उपक्रम राबवित आहे?
(A) उत्तरप्रदेश
(B) दिल्ली
(C) कर्नाटक
(D) महाराष्ट्र👍✅✅✅✅✅

✅🔰♻️
फेब्रुवारी 2020 या महिन्यात _ ही कंपनी ‘निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स’ यामध्ये नोंदवली गेली.
(A) महिंद्रा इन्फोटेक
(B) लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक (L&T)🔰✅✅
(C) ट्रायकन इन्फोटेक
(D) यापैकी नाही

🔰🔰
_ या शहरात प्रथम ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’ ही स्पर्धा होत आहे.
(A) भुवनेश्वर✅✅✅✅
(B) नवी दिल्ली
(C) कोलकाता
(D) चेन्नई

राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे

राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे :

1885 – मुंबई – ओमेशचंद्र बॅनर्जी – राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन

1886 – कलकत्ता – दादाभाई नौरोजी

1887 – मद्रास – बद्रुद्दीन तय्यबजी – पहिले मुस्लिम अध्यक्ष

1888 – अलाहाबाद – सर जॉर्ज युल – पहिले स्काटिश अध्यक्ष

1889 – मुंबई – सर विल्यम वेडरबर्ग – पहिले इंग्रज अध्यक्ष

1896 – कलकत्ता – रहेमतुल्ला सयानी – या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायल्या गेले.

1905 – बनारस – गोपाल कृष्ण गोखले – हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले.

1906 – कलकत्ता – दादाभाई नौरोजी – या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला.

1907 – सूरत – राशबिहारी बोस – राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली.

1915 – मुंबई – लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा – या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला.

1916 – लखनौ – अंबिकाचरण मुजूमदार – या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला.

1917 – कलकत्ता – डॉ. अॅनी बेझंट – राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला.

1920 – कलकत्ता(विशेष) – लाला लजपत रॉय – या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला.

1920 – नागपूर – सी. राघवाचारी – या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

1922 – गया – चित्तरंजन दास – कायदेमंडळाच्या प्रवेशावर हे अधिवेशन गाजले.

1924 – बेळगांव – महात्मा गांधी – महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले.

1925 – कानपूर – सरोजिनी नायडू – राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा.

1927 – मद्रास – एम.ए. अंसारी – सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला.

1928 – कलकत्ता – मोतीलाल नेहरू – नेहरू रिपोर्टला मान्यता देण्यात आली.

1929 – लाहो – पं. जवाहरलाल नेहरू – संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव व महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.

1931 – कराची – सरदार पटेल – मूलभूत हक्काचा ठराव पास करण्यात आला.

1936 – फैजपूर – जवाहरलाल नेहरू – ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन आणि शेतकरी व कामगारांच्या हिताचे ठराव पक्के करण्यात आले.

1938 – हरिपुरा – सुभाषचंद्र बोस –

1939 – त्रिपुरा – सुभाषचंद्र बोस –

1940 – रामगढ – अब्दुल कलाम आझाद – वैयक्तिक सत्याग्रहाची घोषणा करण्यात आली.

1940 – मुंबई – मौ. अब्दुल आझाद – चलेजाव आंदोलनाची घोषणा.

1946 – मिरत – जे. बी. कृपालानी –

1947 – दिल्ली – डॉ. राजेंद्रप्रसाद – भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे पहिले अधिवेशन

भारतातील सर्वांत मोठ्या गोष्टी

● भारतातील सर्वांत मोठ्या गोष्टी

- भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ) : राजस्थान

- भारतातील सर्वात मोठे राज्य (लोकसंख्या) : उत्तर प्रदेश

- भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येचे शहर : मुंबई.

- भारतातील सर्वात मोठा जिल्हा : लडाख (काश्मीर)

- भारतातील सर्वात मोठा किल्ला : आग्रा

- सर्वात मोठा दरवाजा : बुलंद दजवजा (फत्तेपूर शिक्री)

- भारतातील सर्वात मोठे वाळवंट : थर (राजस्थान)

- भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान : भारतरत्न

- भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान : परमवीर चक्र

- भारतातील सर्वात मोठे मंदिर ( क्षेत्रफळ ) : रामेश्वरम मंदिर (4000 फूट लांब) GB

विषय : मराठी

*💥 विषय : मराठी*

*1) अयोग्य जोडी निवडा. ?*

   अ) विरोधीदर्शक    -  उंहू
   ब) शोकदर्शक    -  अगाई
   क) मौनदर्शक    -  गुपचित

1) अ     
2) ब     
3) क     
4) *यापैकी नाही ☑*

*2) ‘मी पुस्तक वाचत असे’ या वाक्यातील काळ ओळखा. ?*

1) *रीती भूतकाळ ☑*
2) रीती वर्तमानकाळ 
3) पूर्ण वर्तमानकाळ 
4) साधा वर्तमानकाळ

*3) ‘कवी’ या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप लिहा. ?*

1) कविता   
2) *कवयित्री ☑*
3) कवित्री
4) कवियित्री

*4) पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे वचन हे एकवचनासारखेच राहते. ?*

अ) कागद   
ब) आज्ञा    
क) उंदीर     
ड) विद्या

1) ब, क, ड   
2) *अ, ब, क, ड ☑*
3) अ, क, ड   
4) अ, ब, ड

*5) ‘मुलांना’ या शब्दाचे सामान्यरूप काय होईल ?*

1) मुला   
2) *मुलां ☑*
3) मुलींना   
4) मुलाला

*6) ‘दास’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. ?*

1) दाशी   
2) *दासी ☑*
3) माळीण   
4) मादी

*7) पुढीलपैकी अनेकवचनी नाम ओळखा.?*

अ) शहारे   
ब) हाल     
क) केळे     
ड) रताळे

1) *अ आणि ब ☑*
2) अ आणि ड   
3) अ, क आणि ड   
4) फक्त ड

*8) ‘कुत्रा’ या नामाचे सामान्यरूप काय होईल ?*

1) *कुत्र्या ☑*
2) कुत्री     
3) कुत्रे     
4) कुत्रि

*9) मराठीत एकूण किती विभक्ती मानल्या आहेत ?*

1) सात   
2) नऊ     
3) *आठ ☑*
4) दहा

*10) विध्यर्थी वाक्य कोणते ते ओळखा. ?*

1) जर ढग दाटले तर पाऊस पडेल 
2) *पाऊस पडेल ☑*
3) पाऊस पडला असता तर बरे झाले असते   
4) पाऊस पडण्याची शक्यता आहे का ?

आतापर्यंत झालेल्या सर्व ब्रिक्स परिषदा

❇️ आतापर्यंत झालेल्या सर्व ब्रिक्स परिषदा :-

🇷🇺 2009 : येकातेरिनबर्ग , रशिया 

🇧🇷 2010 : ब्रासीलिया , ब्राझील 

🇨🇳 2011 : सान्या , चीन

🇮🇳 2012 : नवी दिल्ली , भारत

🇿🇦 2013 : डरबन , दक्षिण आफ्रीका

🇧🇷 2014 : फोर्टालेज़ा , ब्राझील

🇷🇺 2015 : उफ़ा , रशिया

🇮🇳 2016 : गोवा , भारत

🇨🇳 2017 : ज़ियामेन , चीन

🇿🇦 2018 : जोहान्सबर्ग , दक्षिण आफ्रीका

🇧🇷 2019 : ब्रासिलिया , ब्राजील

🇷🇺 2020 : सेंट पीटर्सबर्ग , रशिया (आ. माध्यम)

🇮🇳 2021: नवी दिल्ली, भारत (आ. माध्यम)

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Current Affairs

Current Affairs:
📖 Important Current Affairs Revision for all Upcoming Exam

1) भारत का डायमंड सिटी, सूरत, गुजरात स्टील के कचरे से बनी सड़क पाने वाला भारत का पहला शहर बन गया है।
▪️गुजरात:-
➨CM -  Bhupendra Patel
➨Governor - Acharya Devvrat
➨नागेश्वर मंदिर
➨सोमनाथ मंदिर
➠ समुद्री (कच्छ की खाड़ी) वन्यजीव अभ्यारण्य
➠नल सरोवर पक्षी अभयारण्य
➠ काकरापार परमाणु ऊर्जा संयंत्र
➠ नारायण सरोवर वन्यजीव अभयारण्य
➠ सरदार सरोवर हाइड्रो इलेक्ट्रिक पावर प्लांट
➠पोरबंदर झील वन्यजीव अभयारण्य

2) जेसिका चैस्टेन ने 94वें अकादमी पुरस्कारों में 'द आइज़ ऑफ़ टैमी फेय' में अपने प्रदर्शन के लिए एक प्रमुख भूमिका में सर्वश्रेष्ठ अभिनेत्री का ऑस्कर जीता।

3) एक साझेदारी मॉडल में देश भर में 100 नए सैनिक स्कूल स्थापित करने के उद्देश्य से, रक्षा मंत्रालय (MoD) ने एनजीओ, निजी स्कूलों या राज्य सरकारों के साथ साझेदारी में ऐसे 21 स्कूलों की स्थापना को मंजूरी दी।
▪️रक्षा मंत्रालय :- 
➨Headquarters - New Delhi
➨Founded - 15 August 1947
➨ Chief of the Army Staff - General Manoj Mukund Naravane
➨ Chief of the Air Staff -  Air Chief Marshal Vivek Ram Chaudhari
➨Chief of the Navy Staff - Admiral R. Hari Kumar

4) एक बहरे परिवार और एक सुनने वाली बेटी के बारे में दिल को छू लेने वाली फिल्म "CODA" ने ऑस्कर में प्रतिष्ठित सर्वश्रेष्ठ चित्र पुरस्कार जीता है।
➠एपल की 'कोडा' किसी स्ट्रीमिंग सर्विस की ओर से बेस्ट पिक्चर का ऑस्कर जीतने वाली पहली फिल्म है।

5) जेन कैंपियन ने लॉस एंजिल्स के डॉल्बी थिएटर में 94वें अकादमी पुरस्कारों में "द पावर ऑफ द डॉग" के लिए सर्वश्रेष्ठ निर्देशक का ऑस्कर जीता।
➠ 2021 में क्लो झाओ और 2010 में कैथरीन बिगेलो के बाद कैंपियन पुरस्कार जीतने वाली तीसरी महिला बनीं।

6) कर्नाटक के मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ने हावेरी जिले के शिगगांव तालुक के तिम्मापुर गांव में 'आपके दरवाजे पर राजस्व दस्तावेज' कार्यक्रम का उद्घाटन किया।

▪️कर्नाटक:-
CM :- Basavaraj Bommai
Governor :- Thawarchand Gehlot
Formation :- 1 November 1956
Language :- Kannada
Port :- New Mangalore Port

7) ऋचा मिश्रा द्वारा लिखित "अनफिल्ड बैरल्स: इंडियाज ऑयल स्टोरी" नामक पुस्तक का विमोचन किया गया। ऋचा मिश्रा द हिंदू बिजनेसलाइन की पत्रकार हैं।
➠ यह पुस्तक पिछली आधी सदी में भारत के तेल और गैस क्षेत्र के विकास की कहानी है।

8) केंद्रीय संस्कृति, पर्यटन और डोनर मंत्री श्री जी किशन रेड्डी ने नई दिल्ली में इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र में 'ईशान मंथन' नामक तीन दिवसीय उत्तर-पूर्व उत्सव का उद्घाटन किया।

9) केंद्रीय महिला एवं बाल विकास मंत्री, स्मृति ईरानी ने दिल्ली के लाल किले में दस दिवसीय मेगा लाल किला महोत्सव, 'भारत भाग्य विधाता' का उद्घाटन किया।

10) आवास और शहरी मामलों के मंत्रालय (MOHUA) के सचिव मनोज जोशी द्वारा उत्तरपारा, कोलकाता में महा मेट्रो की पुणे परियोजना के लिए एल्यूमीनियम-बॉडी से बनी भारत की पहली हल्की ट्रेन को हरी झंडी दिखाई गई।

▪️रेल मंत्रालय :-
➨Formed :- March 1905
➨Headquarters :- New Delhi
➨मंत्री :- अश्विनी वैष्णव
➨रेलवे बोर्ड के अध्यक्ष और मुख्य कार्यकारी अधिकारी :- विनय कुमार त्रिपाठी

11) पश्चिमी नौसेना कमान के मुख्यालय के तत्वावधान में मुंबई के अपतटीय विकास क्षेत्र (ओडीए) में एक अपतटीय सुरक्षा अभ्यास, 'प्रस्थान' आयोजित किया गया था।
➠ यह अभ्यास अपतटीय सुरक्षा सुनिश्चित करने का एक महत्वपूर्ण तत्व है और इसका उद्देश्य अपतटीय रक्षा में शामिल सभी समुद्री हितधारकों के प्रयासों को एकीकृत करना है।
▪️ महाराष्ट्र :-
CM - Uddhav Thackeray
➨ संजय गांधी (बोरीवली) राष्ट्रीय उद्यान
➨ तडोबा राष्ट्रीय उद्यान
➨नवेगांव राष्ट्रीय उद्यान
➨Gugamal National Park
➨Chandoli National Park

12) कोटद्वार से भारतीय जनता पार्टी (भाजपा) की विधायक रितु खंडूरी भूषण उत्तराखंड विधानसभा की स्पीकर चुनी गईं।
➠ वह राज्य विधानसभा की पहली महिला स्पीकर हैं।
▪️उत्तराखंड CM :- Pushkar Singh Dhami
Governor :-  Gurmit Singh
➠Asan Conservation Reserve
➠Country's first moss garden
➠Country's first Pollinator Park
➠एकीकृत आदर्श कृषि ग्राम योजना
➠राजाजी टाइगर रिजर्व  🐅
➠जिम कॉर्बेट नेशनल पार्क
➠केदारनाथ वन्यजीव अभयारण्य
➠फूलों की घाटी राष्ट्रीय
पार्क 
➠नंदा देवी राष्ट्रीय उद्यान
➠मसूरी वन्यजीव अभयारण्य
➠गोविंद पाशु विहार वन्यजीव अभयारण्य

≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡