२८ ऑगस्ट २०२४

RRB NTPC Exams - (अति संभाव्य प्रश्नोत्तरे )


#1. भारतात सापडलेले सर्वात मोठे जुने शहर कोणते आहे? - हडप्पा


#2."स्वराज हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे" असे कोणी म्हटले? - बाळ गंगाधर टिळक


#3. महात्मा गांधींचे राजकीय गुरू कोण होते? - गोपाळ कृष्ण गोखले


#4. दिल्लीवर राज्य करणारी पहिली मुस्लिम महिला शासक / सर्वप्रथम महिला शासक कोण होती? - रझिया सुल्तान


#5. सिंधू सभ्यतेचे पट्टानगर (बंदर) कोणते होते? - लोथल


#6. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे संस्थापक कोण होते? - ए.ओ. ह्यूम


#7. कोणते वेद गद्य आणि श्लोक या दोन्ही मध्ये रचले गेले आहेत? - यजुर्वेद


#8. भारतातील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? - सय्यद अहमद खान


#9. बौद्ध धर्म कोणाच्या शासनकाळात हीनयान आणि महायान या दोन भागात विभागला गेला होता? - कनिष्क


#10. लोदी घराण्याचा शेवटचा शासक कोण होता? - इब्राहिम लोदी


#11. प्रथम जैन संगीत कोठे आयोजित केले गेले होते? - पाटलिपुत्र (आताचे पटना)


#12. ऋग्वैदिक समाजातील सर्वात लहान घटक कोणते होते? - कुल किंवा कुटुंब


#13. कोणत्या शासकाकडे शक्तिशाली नौसेना होती? - चोल


#14. संकीर्तन प्रणालीचे जनक कोण होते? - चैतन्य


#15. कोणत्या मुगल शासकास 'आलमगीर' म्हटले जाते? - औरंगजेब


#16.  'शहीद आजम' ही पदवी कोणाला दिली गेली? - भगतसिंग


#17. सायमन कमिशनच्या निषेधाच्या वेळी लाठीचार्जात कोणत्या राजकारण्यांचा मृत्यू झाला? - लाला लाजपत राय


#18. वहाबी चळवळीचे प्रवर्तक कोण होते? - सय्यद अहमद


#19. बुद्धांनी महापरिनिर्वाण कोणत्या ठिकाणी केले? - कुशीनारा / कुशीनगरमध्ये


#20. कॉंग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? - व्योमेश चंद्र बॅनर्जी


#21. भरतनाट्यम कलाकुसर असलेल्या भगवान नटराजांचे प्रसिद्ध मंदिर कोठे आहे? - चिदंबरम


#22. गौतम बुद्धांनी उपदेश देण्यासाठी कोणती भाषा वापरली? - पाली


#23. कुतुब मीनारचे काम कोणत्या शासकाने पूर्ण केले? - इल्तुतमिश


#24. 'लीलावती' या पुस्तकाशी संबंधित आहे - गणित


#25. डोंगर तोडुन इलोराचे जगप्रसिद्ध कैलासनाथ मंदिर कोणी बनविले? - राष्ट्रकूट


#26. चिनी प्रवासी ह्नेनसांग कोणाच्या शासनकाळात भारतात आला होता? -  हर्षवर्धन 


#27. बनारस हिंदू विद्यापीठाचे (बी.एच.यू.) संस्थापक कोण होते? - मदन मोहन मालवीय


#28. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? - लॉर्ड माउंटबॅटन


#29. देवी लक्ष्मीची मूर्ती कोणत्या मुस्लीम शासकाच्या काळात नाण्यावर होत्या? - महंमद गौरी


#30. कलशोकाची(कालाशोक) राजधानी कोणती होती? - पाटलिपुत्र (आताचे पटना)


#31. गायत्री मंत्राची रचना कोणी केली? - विश्वामित्र


#32. लंडनमध्ये 'इंडिया हाउस' ची स्थापना कोणी केली? - श्यामजी कृष्ण वर्मा


#33. कोणत्या गुप्त राजाला 'कविराज' म्हटले जाते? - समुद्रगुप्त


#34. अकबराच्या इतिहासकारांपैकी अकबर यांना इस्लामचा शत्रू कोणी म्हटले होते? - बदायूनी


#35. भक्तीला तत्वज्ञानाचा आधार देणारे पहिले आचार्य कोण होते? - शंकराचार्य


#36. कोणत्या नगराला 'शिराजे हिंद' म्हटले जाते? - जौनपूर


#37. चालुक्य घराण्याचा सर्वात प्रसिद्ध शासक कोण होता? - पुलकेशिन दुसरा


#38. मुहम्मद घोरीने 1192 A.D. मध्ये ताराईनच्या दुसर्‍या युद्धात कोणत्या राजाचा पराभव केला होता? - पृथ्वीराज चौहान


#39. भारतीयांचा रेशीम मार्ग कोणी सुरू केला? - कनिष्क


#40 'गुलरुखी' म्हणून कोणाला ओळखले जात असे? - सिकन्दर लोदी


#41. भारतात ब्रिटीशांचे वर्चस्व प्रस्थापित करणारे युद्ध कोणते होते? - प्लासीचे युद्ध


#42. जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर कोण होते? - महावीर


#43.   'सत्यमेव जयते' हा शब्द कोठून घेतला आहे? - मुंडकोपनिषद


#44. भारतात प्रथम सोन्याच्या चलनांची सुरूवात कोणी केली? - इंडो-बॅक्ट्रियन


#45. जहांगीरच्या दरबारात पक्ष्यांचे सर्वात मोठे चित्रकार कोण होते? - मन्सूर

प्राचीन भारतीय इतिहास वन-लाइनर


 ➨ 1922 मध्ये, भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ श्रीराखल दास बॅनर्जी यांनी सिंधू संस्कृतीच्या मोहेंजोदारो स्थळाचा शोध लावला.


➨ धम्म महामातांचा उल्लेख अशोकस्तंभ आदेश-VII मध्ये आहे. गुलाम आणि नोकरांचे योग्य आचरण, आई-वडिलांची आज्ञापालन, ब्राह्मण आणि शर्मन यांच्याशी आदरयुक्त वागणूक आणि मित्र, परिचित आणि नातेवाईक यांच्याशी औदार्य यांचा उपदेश केला.


 ➨ अशोकाच्या दोन प्रमुख रॉक आवृत्त्या. मानसेरा आणि सहबाजगढ़ी खरोस्ती लिपीत आहेत. हे दोन्ही खडक पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथे आहेत.


➨ इजिप्तचा शासक टॉलेमी दुसरा फिलाडेल्फस याने डायोनिससला बिंदुसार किंवा अशोकाच्या दरबारात राजदूत म्हणून पाठवले.


➨ सुरुवातीच्या वैदिक काळातील महत्त्वाचे कार्यकर्ते म्हणजे पुरोहिता, सेनानी आणि ग्रामिणी.


 ➨ जगातील पहिले तैलचित्र अफगाणिस्तानमधील बामियान गुहांमध्ये सापडले.


➨ शकांनी पार्थियन लोकांसोबत क्षत्रप शासन प्रणाली सुरू केली जी इराणमधील अचेमेनिड आणि सेल्युसिड प्रणालीसारखीच होती. या व्यवस्थेनुसार, राज्याची विभागणी लष्करी गव्हर्नर महाक्षत्रप (ग्रेट क्षत्रप) यांच्या अंतर्गत प्रत्येक प्रांतात करण्यात आली. खालच्या दर्जाच्या राज्यपालांना क्षत्रप म्हणतात. या राज्यपालांना त्यांचे स्वतःचे शिलालेख जारी करण्याचा आणि स्वतःची नाणी काढण्याचा अधिकार होता.


➨ कनिष्काच्या दरबारातील महान विद्वान अश्वघोष (बौद्ध कवी), नागार्जुन (तत्त्वज्ञ), साम्राज्ञ (पुरोहित), मथरा (राजकारणी), वसुमित्र (बौद्ध विद्वान), चरक (वैद्य) आणि आगीसला (अभियंता) हे होते.


➨ हरीसेना हा समुद्रगुप्ताचा दरबारी कवी होता, ज्याने प्रयाग-प्रशस्ती शिलालेखात समुद्रगुप्ताच्या कर्तृत्वाचा उल्लेख केला आहे

समुद्रगुप्त


 ( इस. ३३५ ते ३८०) हा गुप्त साम्राज्याचा प्रभावी सम्राट व भारताच्या इतिहासातील महान सेनानी होता. इतिहासकार विंसेट स्मिथ यांना भारताचा नेपोलियन मानतात..

🌷  समुद्रगुप्त हे नाव त्याने पार पाडलेल्या लष्करी मोहिंमामुळे पडले होते व त्याने गुप्त साम्राज्याच्या सीमा तत्कालीन भारताच्या सागरापर्यंत नेउन गेला होता. समुद्रगुप्तला अनेक जेष्ठ बंधू असले तरी समुद्रगुप्तची सम्राट बनण्याची पात्रता इतरांपेक्षा जास्त होती म्हणून चंद्रगुप्त पहिल्यानंतर समुद्रगुप्त सम्राट बनला.

☘  समुद्रगुप्त बद्दल माहिती अलाहाबाद मधील शिलास्तंभांवरुन मिळते जे त्याच्या कार्यकालात उभारले होते. त्यात समुद्रगुप्तच्या विविध मोहिंमांचा दाखला आहे. हे शिलालेख तत्कालीन भारताची राजकिय स्थिती दर्शावतात, कारण विविध राजा, राज्ये व त्यात सहवास करणाऱ्या लोकांचा त्यात उल्लेख आहे.समुद्रगुप्तची विविध प्रकारची नाणी आहेत

परशु ,गरुड ,धनुर्धारी ,अश्वमेध,व्याघ्रहनन,वीणावादन इत्यादि प्रकार आहेत.

🌷   व्याघ्रहनन या प्रकारच्या नाण्यावर समुद्रगुप्त:हे नाव कोरलेले आहे...

🍂🍂☘🍂🍂☘🍂🍂☘🍂🍂☘🍂🍂☘

राजवंशों के संस्थापक और अंतिम सम्राट


❑ नन्द वंश 

संस्थापक ➛ महापद्‌म या उग्रसेन

अंतिम शासक ➛ धनानंद


❑ मौर्य वंश 

संस्थापक ➛ चंद्रगुप्त मौर्य 

अंतिम शासक ➛ बृहद्रथ 


❑ गुप्त वंश 

संस्थापक ➛ चंद्रगुप्त प्रथम

अंतिम शासक ➛ स्कंदगुप्त 


❑ शुंग वंश  

संस्थापक ➛ पुष्यमित्र शुंग 

अंतिम शासक ➛ देवभूमी


❑ सातवाहन वंश 

संस्थापक ➛ सिमुक   

अंतिम शासक ➛ यज्ञ शातकर्णी 


❑ (वतापी के) चालुक्य वंश

संस्थापक  ➛ पुलकेशिन् प्रथम 

अंतिम शासक ➛ कीर्तीवर्मन चालुक्य


❑ चोल वंश 

संस्थापक ➛ विजयालय

अंतिम शासक ➛ अथिराजेंद्र


❑ राष्ट्रकूट वंश  

संस्थापक ➛ दंतीदुर्ग 

अंतिम शासक ➛ इंद्र चतुर्थ


❑ सोलंकी वंश

संस्थापक  ➛ मूलराज प्रथम


❑ गुलाम वंश

संस्थापक ➛ कुतुबुद्दीन ऐबक

अंतिम शासक ➛ मुइज़ुद्दिन क़ैकाबाद 


❑ खिलजी वंश 

संस्थापक ➛ जलाल उद्दीन 

अंतिम शासक ➛ खुसरो खान


❑ तुगलक वंश

संस्थापक ➛ गियाज़ुद्दिन तुगलक

अंतिम शासक ➛ फिरोज शाह तुगलक


❑ लोधी वंश

संस्थापक ➛ बहलोल लोधी

अंतिम शासक  ➛ इब्रहीम लोधी


❑ मुगल वंश

 संस्थापक ➛ बाबर 

अंतिम शासक ➛ बहादुर शाह द्वितीय

भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची उपाधी


●अशोक =  देवानाम प्रिय प्रियदस्स


●समुद्रगुप्त =  भारताचा नेपोलियन


●चंद्रगुप्त मौर्य  = सॅन्ड्रीकोटेस


●बिंदुसार = अमित्रोकोटेस


● कनिष्क = देवपुत्र


● गौतमीपुत्र सातकर्णी = त्रीसमुद्रतोयपितवाहन


● राजराजा = शिवपाद शिखर


● राजेंद्र प्रथम = गंगाईकोंडचोल


●चंद्रगुप्त द्वितीय = विक्रमादित्य


● कुमार गुप्त = महेंद्रादित्य


● चंद्रगुप्त प्रथम = महाराजाधिराज


● धनानंद = अग्रमिस


● नागार्जुन = भारताचा आईन्स्टाईन


● हर्षवर्धन = शिलादित्य 


● पुलकेशी द्वितीय = परमेश्वर 


● अश्वघोष = भारताचा कांत, वॉल्टेअर


● बलबन = उगलु खान


● मुहम्मद बिन तुघलक = जुना खान


● गियासुद्दीन तुघलक = गाजी मलिक


● जहांगीर = सलीम


● शेरशाह = शेरखान


● मलिक सरवर = मलिक उस शर्क


● जगत गोसाई = जोधाबाई


● शहाजहान = शहजादा


● औरंगजेब = जिंदा पिर


● बहादुर शहा प्रथम = मुअज्जम


● व्योमेशचंद्र बॅनर्जी = नखशिखांत इंग्रज


● उमाजी नाईक = आद्य क्रांतिकारक

 

● राजा रणजितसिंग = आधुनिक भारताचा नेपोलियन


● बाळाजी बाजीराव = नानासाहेब



● माधवराव नारायण = सवाई माधवराव


● जवाहरलाल नेहरू = चाचा  


● खानअब्दुल गफारखान = सरहद्द गांधी


● चित्तरंजन दास = देश बंधू


● सुभाष चंद्र बोस = नेताजी


● जयप्रकाश नारायण = लोकनायक


● अण्णाभाऊ साठे = लोकशाहीर


● सरोजिनी नायडू = गानकोकिळा


●के केप्पलन = दक्षिणेकडील गांधीजी


● वीरेशलिंगम पंतलु = दक्षिणेकडील राजा राम मोहन राय


● ई.व्ही.रामास्वामी = पेरियार


● वल्लभभाई पटेल = लोहपुरुष 


● छत्रपती शाहू महाराज = राजर्षी


०६ ऑगस्ट २०२४

राज्यसेवा पुर्व साठी शेवटच्या 20दिवसांचे नियोजन आणि बरेच काही..


राज्यसेवा पूर्व परीक्षा अवघ्या 20 दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि सर्वांनाच आता एक प्रकारची अनामिक भीती मनामध्ये बसलेली असते ती म्हणजे मी परीक्षा पास होईल का? मी अभ्यास तर केला आहे पण ते सर्व मला exam मध्ये आठवेल का असे विविध प्रश्न मनामध्ये येत असतात.


त्यामुळेच नक्की या शेवटच्या 20 दिवसात काय करायला हवं याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूयात.


♻️ आता Planning कस असावं?

तुम्ही अगोदर ठरवल्याप्रमाणेच schedule follow करा एनवेळी काही बदल नको. फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायला हवी ती म्हणजे आता सारखं वाचुनही विसरणारे Topics सारखे revise करायला हवेत. उदा. Current Affairs, Eco & Geo मध्ये लोकसंख्या Topic, Polity चे articles, Science मधील formulae इ. असं प्रत्येक विषयातले विसरणारे टॉपिक्स व्यवस्थित करायला हवेत. अजून पण सर्व विषयांचे व्यवस्थित Revision होईल त्यामुळे जर रीड करायचे राहिले असल्यास वाचन पूर्ण करून घ्या.


♻️ आता फक्त Study की Pyq देखील सोडवावेत?

याआधी तुम्ही बऱ्यापैकी Pyq बघितले असतील आणि तुम्हाला प्रश्नांचा चांगला अंदाज आलेला असेल. त्यामुळे जे weak वाटत आहे असे Topics तुम्ही या कालावधीत read करू शकता जिथं तुम्हाला marks जाण्याची भीती वाटते. सोबतच 2017-23पर्यंतचे राज्यसेवा Prelims चे पेपर दररॊज पाहत राहा. त्यातून एक sense develope होण्यास मदत होईल.आणि तोच तुम्हाला 25 ऑगस्ट साठी फायद्याचा ठरणार आहे.


♻️ Revise होत नाही मग परीक्षेत आठवेल का?

तुमचं Revision complete झाले आहे असं वाटत नसेल तरीही तुम्ही या सर्व गोष्टी अगोदर read केल्या असल्यामुळे समोर आल्यावर तुम्हाला ते आठवणारच आहे. त्यामुळेच या चिंतेत न राहिलेलंच बरं. तसच आपली परीक्षा MCQ असल्यामुळे व्यवस्थित वाचन केले असल्यास परीक्षेत नक्की गोष्टी आठवतात.


♻️  Prelims, साठी अडचण ठरणारे विषय -

बऱ्याच वेळा Prelims मध्ये Current Affairs आणि Science हे दोन विषय अडचणीचे ठरु शकतात . कारण त्यांना Proper revision अत्यावश्यक असते. त्यामुळे Current dailly करा आणि Science साठी छान book refer करून read करून घ्या.20 दिवसांपैकी 4-5दिवस या विषयांसाठी प्रॉपर देऊ शकता म्हणजे शेवटच्या revission वेळी या विषयासाठी जास्त वेळ देणे गरजेचे राहणार नाही.


♻️  परीक्षेच्या काळात मानसिकता कशी टिकवून ठेवायची?

या काळात सर्वात धोकादायक ठरणारी गोष्ट म्हणजे मानसिकता. जर आपण कितीही study केला असेल आणि स्वतःवर विश्वास नसेल तर मग मात्र परीक्षा गेलीच म्हणून समजा. या काळात एकच गोष्ट आपल्याला तारू शकते ती म्हणजे अपला स्वतःवरचा विश्वास. तो exam मधील शेवटचा गोल करेपर्यत टिकून राहिला की आपल 70% काम झाले म्हणून समजा..


♻️  झोप आणि अभ्यासातील सातत्य - साधारणतः आपण 6-8 तास एवढी optimum झोप घायलाच हवी. शेवटी आपण खूप Study Centric होतो व आपल झोप,जेवण, regular Schedule विसरून जातो आणि normal असतानांदेखील Abnormal behave करायला लागतो.


♻️ इतर बाबी -

25 ऑगस्टसाठी ज्यावेळी आपण सर्व exam hall मध्ये बसू त्यावेळी सर्वजण एकाच Level ला असणार आहोत फक्त त्या 2 hrs मध्ये जो शांत डोकं ठेऊन सर्व व्यवस्थित manage करेल तोच शेवटचं टोक गाठणार आहे. त्यामुळेच Be Alert. 


अशा प्रकारे आपण पुढील 20 दिवसांचे नियोजन केलं आणि व्यवस्थित मानसिकता टिकवून 25 ऑगस्ट ला समोरे गेलो तर विजय आपलाच आहे.


परीक्षेसाठी सर्वाना शुभेच्छा 💐💐

२८ जुलै २०२४

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫


❇️ ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्रातील 5 खेळाडूंचा समावेश
1) प्रवीण जाधव (तिरंदाजी)
2) अविनाश साबळे (स्टीपलचेज)
3) सर्वेश कुशारे (उंच उडी)
4) चिराग शेट्टी (बॅडमिंटन)
5) स्वप्निल कुसळे (रायफल शूटिंग)

❇️ 2034 ची ऑलिंपिक आणि पॅरालिम्पिक हिवाळी खेळांचे आयोजन : सॉल्ट लेक सिटी-उटा राज्य ( अमेरिका ) येथे होणार आहे
◾️आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या सदस्यांनी   पॅरिसच्या 142 व्या IOC सत्रादरम्यान निर्णय घेतला .
◾️IOC चे अध्यक्ष थॉमस बाख
◾️2002 मध्ये सॉल्ट लेक सिटी मध्ये Winter onlympic चे आयोजन करण्यात आले होते

❇️कॅथोलिक धर्मगुरू लेखक आणि पर्यावरणवादी, फादर फ्रान्सिस डी'ब्रिट्टो यांचे निधन झाले.
◾️25 जुलै 2024 रोजी निधन
◾️2020 :  93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष ( धाराशिव)
◾️2013 : महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट अनुवादासाठीचा साहित्य पुरस्कार
◾️2014 : साहित्य अकादमीचा पुरस्कार
 
❇️ विधानपरिषद निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा 28 जुलै रोजी शपथविधी होणार आहे.
◾️विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देणार आहेत.
◾️विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी  दि. 12 जुलै 2024  रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. 
◾️28 जुलै, 2024 रोजी विधानभवनातील सेंट्रल हॉल  येथे सकाळी 11 वाजता  शपथविधी होणार आहे.
◾️यामध्ये योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, भावना गवळी, कृपाल तुमाने, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव या निवडून आलेल्या  नवनिर्वाचित सदस्यांचा समावेश

❇️ NITI आयोगाच्या 9 वी गव्हर्निंग कौन्सिलची बैठक
◾️अध्यक्ष : पंतप्रधान नरेंद्र मोदी
◾️थीम : विकसित भारत @2047
◾️राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल, पदसिद्ध सदस्य आणि विशेष निमंत्रित म्हणून केंद्रीय मंत्री आणि NITI आयोगाचे उपाध्यक्ष, सुमन बेरी उपस्थित
◾️महाराष्ट्राकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल:

🍀🍀🌸🌸🌺🌺🌸🌸🌺🌺🌸🌸🌺🌺

bird sanctuaryआल्फ्रेड विणकर यांनी मांडलेल्या भूखंड वहनाच्या सिद्धांतानुसार उत्तरेला असणाऱ्या लाॅरेशिया व दक्षिणेला असणारा गोंडवाना या दोन भूमीच्या दरम्यान टेथिसा नावाचा समुद्र पसरलेला होता भूगर्भातील हालचाली उत्तरेकडील लाॅरेशिया व दक्षिणेकडील गोंडवाना या भूमि जवळ येऊ लागल्या व टेथिसा समुद्रांचा तळ घड्यांसारखा वर उचलला जाऊन यापासून हिमालय या घडीच्या पर्वतांची निर्मिती झाली. या हिमालयीन पर्वतावर होणाऱ्या भरपूर पर्जन्य वर्षावामुळे येथे अनेक नद्यांचे उगम झाले.

या हिमालयात उगम पावणार्‍या नद्यांनी खाली मैदानात येतांना आपल्यासोबत बराच गाळ वाहून आणला या गाळापासून भारतातील उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाची निर्मिती झाली. या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेपासून (यमुना नदीच्या दक्षिणेला असणाऱ्या राजमहाल टेकड्या) भारतीय द्वीपकल्प पठारी प्रदेशाला सुरुवात होते. उत्तर भारतीय पठारी प्रदेश व दक्षिण भारतीय पठारी प्रदेश या दोन प्रादेशिक विभागाचा समावेश होतो. दक्षिण भारतीय पठारी प्रदेशातील एक पठार म्हणजे महाराष्ट्र पठार होय. या पठाराची भूमी ही प्राचीन गोंडवानाची भूमी आहे.

तसेच भारताच्या पाच प्राकृतिक विभागांपैकी पश्चिम किनारपट्टी चे प्रदेश व द्विकल्पीय पठारी प्रदेश या दोन प्राकृतिक विभागांचा समावेश हा महाराष्ट्रात होतो.

🌺🌺🌸🌸🍀🍀🌸🌸🍀🍀🌸🌸🍀🍀

🌹🌹महाराष्ट्र हा प्राकृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे. पश्चिमेला असणारे कोकण किनारपट्टी, भारतातील सात पर्वत प्रणालीपैकी प्रमुख सह्याद्री पर्वत व सातपुडा पर्वत या दोन पर्वत प्रणाली व ज्वालामुखीपासून तयार झालेले महाराष्ट्र पठार अशी महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आहे.

प्राकृतिक रचना अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे, कारण प्राकृतिक प्रभाव हा त्या भागावरील हवामानावर होतो.

महाराष्ट्रातील कोकण भागामध्ये सम हवामान आहे तर पूर्व पठारावर विषम हवामान आहे. हवामान व प्राकृतिक रचना या दोघांच्या प्रभावाने याच भागातील मृदा तयार होते. (जास्त पाऊस पडणाऱ्या भागात कमी सुपीक, तर कमी पाऊस पडणाऱ्या भागात अधिक सुपीक जमीन) ज्या भागात जसे हवामान व मृदा त्या पद्धतीची पिके तेथे घेतली जातात. कोकणात फळ व भात पिके तर  पठारावर कापूस

म्हणजेच एकूणच एखाद्या प्रदेशाची प्राकृतिक रचना ही त्या देशाची वा राज्याची विकासाची दिशा ठरवू शकते.

🌸🌸🌺🌺🍀🍀🌸🌸🌺🌺🌸🌸🌺🌺

1) प्रस्तरभंग (Geological Fault) :- भूगर्भातील अंतर्गत शक्ती जेव्हा कठिण खडकांनी बनविलेल्या भूपृष्ठावर आडव्या परंतु एकमेकांविरुद्ध किंवा क्षितिज समांतर दिशेने कार्य करत असेल तर भूपृष्ठावर ताण निर्माण होऊन भूपृष्ठाला घड्या न पडता तडे पडतात. त्यास प्रस्तरभंग असे म्हणतात.

उदा:- महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी.

🌺🌺🌸🌸🍀🍀🌸🌸🍀🍀🌸🌸🍀🍀

2) गट पर्वत ( Block Mountain) :- कठीण भूपृष्ठावर जर एकाच वेळी दुहेरी प्रस्तरभंग झाला असेल तर काहीवेळा प्रस्तरभंग बाहेरील भाग स्थिर राहतो व मधला भाग वर उचलला जातो, तर काही वेळा व दुहेरी प्रस्तरभंगाच्या मधला भाग स्थिर राहतो व दोन्ही बाजूंकडील भाग खाली खचतो तेव्हा मधला भाग उंच दिसतो. त्यास गट पर्वत अथवा ठोकळ्याचा पर्वत असे म्हणतात.

उदा:- महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत.

🍀🍀🌸🌸🌺🌺🌸🌸🌺🌺🌸🌸🌺🌺

3) अवशिष्ट पर्वत :- भूपृष्ठावरील एखादा उंचवटा मृदू व कठीण खडकापासून तयार झालेला असेल, अशा उंचवट्यावर होणाऱ्या बाह्य घटकांच्या उत्खनन कार्यामुळे मृदू खडकांची झीज होते व कठीण खडक अस्तित्वात राहतात, ते सभोवतालच्या खडकांपेक्षा उंच दिसतात. त्याला अवशिष्ट पर्वत असे म्हणतात.

उदा :-सातपुडा पर्वत, विंध्य पर्वत, अरवली पर्वत.

🌺🌺🌸🌸🍀🍀🌸🌸🍀🍀🌸🌸🍀🍀

4) घळई (V Shape Vally) :- नदी पर्वतीय प्रदेशातून वाहताना तीव्र उतारावरून वाहते. त्यावेळी तिचा वेग प्रचंड असतो. त्यामुळे नदीचे  तळभागाचे म्हणजे अधोगामी क्षरण (शीर्ष क्षरण) हें काठांच्या क्षरणापेक्षा (पार्श्व क्षरण) जास्त असते. म्हणजेच तळ भागाची झीज जास्त होते व काठावरील बाजू तीव्र उताराची होते याला  घळई म्हणतात.

उदा:- प्रवरा नदीवर रंधा धबधब्याखाली घळई निर्माण झाली आहे.

🌺🌺🌸🌸🍀🍀🌺🌺🌸🌸🍀🍀🌺🌺

२७ जुलै २०२४

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?


📌 _ देशातील कोणत्याही राज्यात शासकीय कारभार संविधानानुसार चालणे शक्य नसल्याचा अहवाल संबंधित राज्याच्या राज्यपालांनी राष्ट्रपतींना दिला किंवा तसा अहवाल नसतानाही राष्ट्रपतींची स्वत:ची तशी खात्री पटली, तरी राष्ट्रपती त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करु शकतात.


✍️ _ संविधानाच्या कलम 356 नुसार, एखाद्या राज्यातील प्रशासन घटनात्मक पद्धतींने चालत नसल्यास राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते.


✍️ _ संविधानाच्या कलम 365 नुसार, एखादे राज्य सरकार केंद्राच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करत असल्यासही त्या संबंधित राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करणे शक्य असते.


👉 _ राष्ट्रपती राजवट लागू झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत संसदेची मान्यता मिळवणे आवश्यक असते.


👉 _ संसदेच्या मंजूरीनंतर सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करता येते.


📌 _ संसदेने पुढील सहा महिन्यांसाठी मान्यता दिल्यास राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवता येऊ शकतो.


📌 _ संसदेची मान्यता मिळत असली, तरीही कोणत्याही राज्यात जास्तीत जास्त तीन वर्षापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करणे शक्य असते.


राष्ट्रपती राजवटीत न्यायालयीन वगळता राज्याची सर्व सत्ता राष्ट्रपतींच्या हाती असते.


राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून बहुतांश वेळा राज्यपालच राज्याचे शासन चालवतात.


राज्यपाल राज्याच्या मुख्य सचिवांच्या सहाय्याने शासन चालवतात.


राष्ट्रपती राजवटीत संबंधित राज्याच्या विधिमंडळाची कार्ये, अधिकार संसदेकडे सोपवले जातात.


राष्ट्रपती स्वतः आदेश देऊन राज्य सरकारच्या सेवेतील कोणत्याही अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास सांगू शकतात.


लोकसभेची बैठक नसल्यास राज्याच्या संचित निधीतून पैसा खर्च करण्याचा आदेश राष्ट्रपती त्या कालावधीमध्ये देऊ शकतात.


राष्ट्रपती राजवटीतही उच्च न्यायालयाचे अधिकार अबाधित असतात.


संबंधित राज्याच्या विधानसभेचे विसर्जन करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो.


राष्ट्रपती राजवट आणि महाराष्ट्र (What is President’s rule)


महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट दोनवेळा लावण्यात आली होती.


महाराष्ट्रात पहिल्यांदा 1980 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.


त्यावेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकार बरखास्त करण्यात आले होते. बरखास्तीनंतर विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या.


त्यावेळी महाराष्ट्रात 17 फेब्रुवारी 1980 ते 9 जून 1980 पर्यंत राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले होते.


महाराष्ट्रात दुसऱ्यांदा 2014 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.


2014 मध्ये 32 दिवसांसाठी अर्थात 28 सप्टेंबर 2014 ते 31 ऑक्टोबर 2014 या काळात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.


त्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील नवं सरकार सत्तेवर येईपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू होती.


⚡️ _2014 मध्ये राष्ट्रपती राजवट का होती?


2014 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले. राष्ट्रवादी काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानं ते सरकार अल्पमतात आलं. पृथ्वीराज चव्हाण यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यापालांच्या शिफारशीवरून राज्यात राष्ट्रपती राजवट (What is President’s rule) लागू करण्यात आली. 

प्रश्न सराव


1. वस्तूच्या कंपनामुळे ____ ची निर्मिती होते. 

अ. ध्वनी 

ब. प्रतिध्वनी 

क. अवतरंग 

ड. प्रकाश 


उत्तर अ. ध्वनी 


2. खालील पैकी कशामध्ये ध्वनीचा वेग सर्वात जास्त असेल.

अ. पाणी

ब. वायू

क. लाकडी ठोकळा 

ड. निर्वात वातावरण 


उत्तर क. लाकडी ठोकळा 


3. कार्य करण्यासाठी साठवलेली क्षमता म्हणजे 

अ. बल

ब. ऊर्जा 

क. शक्ती 

ड. गती


उत्तर ब. ऊर्जा 


4. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला ?

अ. डाल्टन 

ब. चॅडविक 

क. रूदरफोर्ड 

ड. थॉमसन 


उत्तर ब. चॅडविक 


5. आधुनिक आवर्तसारणीमध्ये किती आवर्त आहेत ?

अ. आठ

ब. सात

क. नऊ

ड. सहा


उत्तर ब. सात


6. हा वैश्विक द्रावक आहे.

अ. हवा

ब. अल्कोहोल 

क. पाणी

ड. रॉकेल


उत्तर क. पाणी


7. ज्वलनासाठी कोणत्या वायूची गरज असते. 

अ. ऑक्सीजन 

ब. नायट्रोजन 

क. सल्फर डाय ऑक्साईड 

ड. कार्बन डाय ऑक्साईड 


उत्तर अ. ऑक्सीजन 


8. वनस्पतीवर अप्रत्यक्षपणे अवलंबून असणारे प्राणी कोणते ?

अ. शाकाहारी 

ब. मिश्राहारी 

क. कीटकहारी 

ड. मांसाहारी 


उत्तर ड. मांसाहारी 


9. अन्न तयार करण्यासाठी वनस्पतींना कशाची गरज असते?

अ. ऑक्सीजन 

ब. सुर्यप्रकाश 

क. माती

ड. अंधार 


उत्तर ब. सुर्यप्रकाश 


10. प्लेगच्या साथीसाठी कोणता प्राणी कारणीभूत असतो ?

अ. डास

ब. मासे

क. उंदीर 

ड. मासे


उत्तर क. उंदीर

महापरीक्षा ने विचारलेले प्रश्न विषय :-सामान्य ज्ञान


1)औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण हे छोटंसं नगर कशासाठी प्रसिद्ध आहे ?

👉साडी 


2)लक्षद्वीप येथे........ स्थित आहे ?

👉 अरबी समुद्र 


3)महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा कोणता ?

👉ठोसेघर धबधबा 


4)डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे ?

👉औरंगाबाद 


5)महाराष्ट्रातील कोणत्या शहराला पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणतात ?

👉पुणे 


6)एपिसेंटर हा शब्द कशाच्या संदर्भात वापरला जातो ?

👉 भूकंप 


7)भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्रंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग कोठे स्थित आहे ?

👉 नाशिक 


8)महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील त्रिवेणी संगमात येऊन वारुणी आणि थारुणी नद्यांना मिळणाऱ्या नदीचे नाव काय ?

👉गोदावरी


9) हुजूर साहेब गुरुद्वारा महाराष्ट्रात कोठे आहे ?

👉नांदेड 


10)अजिंठा आणि वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत ?

👉 औरंगाबाद


11) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित चे मुख्यालय कोठे स्थित आहे ?

👉अकोला


12) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

👉1962


13) माथेरान, म्हैसमाळ आणि गगनबावडा हे महाराष्ट्रातील........... आहेत.

👉 थंड हवेची ठिकाणे


14) 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये शहरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे ?

👉 गडचिरोली 


15)महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभली आहे ?

👉 रत्नागिरी 

====================

सराव प्रश्नसंच - राज्यशास्त्र


● पंचायत समितीचा सचिव कोण असतो?

अ. सभापती

ब. तहसीलदार

क. गटविकास अधिकारी

ड. विस्तार अधिकारी.


उत्तर - क. गटविकास अधिकारी 


● पंचायत समितीचा उपसभापती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात?

अ. सभापती

ब. जिल्हाधिकारी

क. तहसीलदार

ड. गटविकास अधिकारी


उत्तर - अ. सभापती 


● जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती कोणती आहे?

अ. विषय समिती

ब. स्थायी समिती

क. अर्थ समिती

ड. शिक्षण समिती


उत्तर - ब. स्थायी समिती 


● स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हटले जाते?

अ. महात्मा गांधी

ब. जवाहरलाल नेहरू

क. वसंतराव नाईक

ड. लॉर्ड रिपन


उत्तर - ड. लॉर्ड रिपन 


● स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायत राज हे नाव कोणी दिले ?

अ. जवाहरलाल नेहरू

ब. महात्मा गांधी

क. बलवंतराय मेहता

ब. वसंतराव नाईक


उत्तर - अ. जवाहरलाल नेहरू 


● पंचायत राज स्विकारणारे पहिले राज्य कोणते?

अ. महाराष्ट्र

ब. गुजरात

क. कर्नाटक

ड. राजस्थान


उत्तर - ड. राजस्थान 


● ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भुषवतो?

अ. ग्रामसेवक

ब. सरपंच

क. तलाठी

ड. तहसीलदार


उत्तर - ब. सरपंच 


● ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असते?

अ. 18

ब. 21

क. 23

ड. 25


उत्तर - अ. 18


● पंचायत व्यवस्थेविषयी घटनात्मक तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात आहे?

अ. 73

ब. 14

क. 40

ड. 44


उत्तर - क. 40


● ग्रामसभेचे कामकाज सुरू करण्यासाठी किती गणपूर्ती आवश्यक असते?

अ. 10%

ब. 15%

क. 20%

ड. 25%

उत्तर - ब. 15%

भारतीय इतिहास


प्रश्‍न 1- वैदिक गणित का महत्‍वपूर्ण अंग क्‍या है।

उत्‍तर - शुल्‍व सूत्र ।

प्रश्‍न 2- वेदों की संख्‍या कितनी है।

उत्‍तर - 4 ।


प्रश्‍न 3- सबसे प्राचीन वेद कौन सा है।

उत्‍तर - ऋग्‍वेद ।


प्रश्‍न 4- किस वेद द्वारा वैदिक संस्‍कृति के बारे में ज्ञान होता है।

उत्‍तर - ऋग्‍वेद द्वारा ।


प्रश्‍न 5- भारत के राजचिन्‍ह में लिखा 'सत्‍य मेव जयते' किस उपनिषद से लिया गया है।

उत्‍तर - मुंडक उपनिषद से ।


प्रश्‍न 6- भारतीय संगीत का आदि ग्रंथ किस वेद को कहा जाता है।

उत्‍तर - सामवेद ।


प्रश्‍न 7- कृष्‍ण भक्ति का प्रथम एवं प्रधान ग्रंथ कौन सा है।

उत्‍तर - श्रीमद्भागवत गीता ।


प्रश्‍न 8- पुराणों की संख्‍या कितनी है।

उत्‍तर - 18 ।


प्रश्‍न 9- वैदिक धर्म का मुख्‍य लक्षण किसकी उपासना था ।

उत्‍तर - प्रकृति ।


प्रश्‍न 10- किस देवता के लिए ऋग्‍वेद में पुरंदर शब्‍द का प्रयोग हुआ है।

उत्‍तर - इंद्र के लिए ।


प्रश्‍न 11- जैन धर्म व बौद्ध धर्म , दोनों के उपदेश किसके शासन काल में दिए गये ।

उत्‍तर - बिंबिसार ।


प्रश्‍न 12- बौद्ध धर्म ग्रहण करने वाली प्रथम महिला कौन थी ।

उत्‍तर - महाप्रजापति गौतमी ।


प्रश्‍न 13- गौतम बुद्ध का प्रथम धर्मोपदेश क्‍या कहलाता है।

उत्‍तर - धर्मचक्र प्रवर्तन ।


प्रश्‍न 14- बौद्ध के ग्रह त्‍याग का प्रतीक क्‍या है।

उत्‍तर - अश्‍व ।


प्रश्‍न 15- गौतम बुद्ध द्वारा भिक्षुणी संघ की स्‍थापना कहा की गई ।

उत्‍तर - कपिलवस्‍तु में ।


प्रश्‍न 16- शून्‍यता का सिद्धान्‍त किस बौद्ध दार्शनिक ने प्रतिपादित किया ।

उत्‍तर - नागार्जुन ।


प्रश्‍न 17- महावीर स्‍वामी को प्रथम शिष्‍य कौन था ।

उत्‍तर - जमालि ।


प्रश्‍न 18- प्रथम जैन महासभा का आयोजन कहा हुआ ।

उत्‍तर - पाटलिपुत्र ।


प्रश्‍न 19- जैन धर्म के श्‍वेताम्‍बर व दिगंम्‍बर सम्‍प्रदायों का विभाजन कब हुआ ।

उत्‍तर - चंद्रगुप्‍त मौर्य के समय में ।


प्रश्‍न 20- महावीर ने जैन संघ की स्‍थापना कहॉ की ।

उत्‍तर - पावा में ।


प्रश्‍न 21- भारत पर पहला तुर्की आक्रमण किसने किया।

उत्‍तर - 986 ई. में गजनी के सुबुक्‍तीगीन ने।

प्रश्‍न 22- महमूद गजनवी किसका पुत्र था।

उत्‍तर - सुबुक्‍तीगीन।


प्रश्‍न 23- महमूद गजनवी गजनी का शासक किस वर्ष बना।

उत्‍तर - 998 ई.।


प्रश्‍न 24- महमूद गजनवी ने भारत पर कितनी बार आक्रमण किया।

उत्‍तर - 17 बार (1001-1027 ई. तक)।


प्रश्‍न 25- 1001 ई. में गजनवी के आक्रमण का सामना किस हिन्‍दूशाही वंश के शासक ने किया।

उत्‍तर - जयपाल।


प्रश्‍न 26- गजनवी ने मुल्‍तान पर हमला कब किया।

उत्‍तर - 1006 ई.।


प्रश्‍न 27- जब गजनवी ने मुल्‍तान पर आक्रमण किया तब मुल्‍तान का शासक कौन था।

उत्‍तर - अब्‍दुल फतह दाऊद।


प्रश्‍न 28- सोमनाथ पर किसने आक्रमण किया था।

उत्‍तर - महमूद गजनवी (1025 ई. में)


प्रश्‍न 29- भारत में तुर्की राज्‍य का संस्‍थापक किसे माना जाता है।

उत्‍तर - मुल्‍तान।


प्रश्‍न 30- तराइन का प्रथम युद्ध (1191 ई.) में मुहम्‍मद गोरी को किसने हराया।

उत्‍तर - पृथ्‍वीराज चौहान।


प्रश्‍न 31- तराइन के दूसरे युद्ध (1192 ई.) में किसकी जीत हुई।

उत्‍तर - मुहम्‍मद गोरी।

प्रश्‍न 32- पृथ्‍वीराज चौहान को बंदी बनाकर मुहम्‍मद गोरी कहां ले गया।

उत्‍तर - अफगानिस्‍तान।


प्रश्‍न 33- चन्‍दावर के युद्ध (1194 ई.) में मुहम्‍मद गोरी ने किसे हराया।

उत्‍तर - कुतुबुद्दीन ऐबक।


प्रश्‍न 34- मुहम्‍मद गोरी ने किसे दिल्‍ली और उसके आस-पास के इलाकों को सौंपा।

उत्‍तर - कुतुबुद्दीन ऐबक।


प्रश्‍न 35- किसने नालन्‍दा तथा विक्रमशिला को नष्‍ट कर दिया।

उत्‍तर - बख्तियार खिलजी (यह मुहम्‍मद गोरी का सेनापति था)


प्रश्‍न 36- बख्तियार खिलजी कैसे मारा गया।

उत्‍तर - 1206 ई. में खोखरों के साथ युद्ध में खिलजी मारा गया।


प्रश्‍न 37- महमूद गजनवी किस वंश से संबन्धित था।

उत्‍तर - यमीनी।


प्रश्‍न 38- चन्‍द्रावर के युद्ध (1194 ई.) में मुहम्‍मद गोरी ने किसे हराया।

उत्‍तर - कन्‍नौज के गहड़वाल शासक जयचंद।


प्रश्‍न 39- भारत पर आक्रमण करने वाला पहला विदेशी कौन था।

उत्‍तर - साइरस।


प्रश्‍न 40- मोहम्‍मद गौरी की हत्‍या की थी।

उत्‍तर - खोखर।

चंद्रगुप्त पहिला


 हा गुप्त साम्राज्याचा संस्थापक मानला जातो. महाराज श्रीगुप्त यांनी स्थापलेल्या गुप्त राज्याचे साम्राज्य करण्यात चंद्रगुप्त यांचे मोठे योगदान आहे. 


● चंद्रगुप्त हा महाराज घटत्कोच यांचा पुत्र होता. श्रीगुप्त व घटत्कोच यांना महाराज किताब होता तर चंद्रगुप्त ने स्वता:ला महाराजाधिराज म्हणवले.


● चंद्रगुप्तने आपल्या कार्यकालात अनेक स्वता:च्या नावाने अनेक मोहरा काढल्या ज्या त्याच्या कार्यकालातील त्याचा प्रभाव दर्शावतात. चंद्रगुप्त पहिल्याचा कार्यकाल साधारणपणे इस ३२० ते ३३५ होता व हा काल भारतीय संस्कृतीचा सुवर्ण काळ मानला जातो  .


● चंद्रगुप्त ने अनेक जनपदांना आपल्या अधिपत्याखाली आणले. प्रयाग, साकेत मगध ही भारतातील महत्त्वाची राज्ये गुप्त साम्राज्याच्या अधिपत्याखाली आली .


●  वैशालीच्या लिच्छवी राज्याशी वैवाहिक संबंध प्रस्थापित करणे ही चंद्रगुप्ताच्या जीवनातील मह्त्त्वाची घटना आहे. तत्कालीन राजकीय जीवनात वैशालीचे लिच्छवी घराणे अत्यंत सामर्थ्यसंपन्न समजले जाई. 


●लिच्छवीची राजकन्या कुमारदेवीशी त्यांचा विवाह झाला  . या वैवाहिक संबंधामुळे चंद्रगुप्त यांचे महत्त्व वाढले. राजकीय सामर्थ्य व प्रतिष्ठेत वाढ झाली. चंद्रगुप्ताने लिच्छवीच्या मदतीने मगध प्रदेश जिंकून घेतला. नंतर प्रयाग,अयोध्या,बिहार हे प्रदेश त्याने जिंकले. त्याने स्वतःचा राज्यभिषेक करून घेतला. 


● चंद्रगुप्त पहिला व कुमारदेवी यांची प्रतिमा असलेली नाणी तसेच दुसऱ्या बाजुवर सिंहावर बसलेली दुर्गा व त्या खाली 'लिच्छवी’ असे अंकित केले आहे. चंद्रगुप्त प्रथम व कुमारदेवीचा पुत्र म्हणजे समुद्रगुप्त होय  .

महाराष्ट्रातील पर्वत शिखरे


❇️ शिखराचे नाव उंची (मीटर) जिल्हे ❇️


◆ कळसूबाई 1646 अहमदनगर


◆ साल्हेर 1567 नाशिक


◆ महाबळेश्वर 1438 सातारा


◆ हरिश्चंद्रगड 1424 अहमदनगर


◆ सप्तशृंगी 1416 नाशिक


◆ तोरणा 1404 पुणे


◆ राजगड 1376 पुणे


◆ रायेश्वर 1337 पुणे


◆ शिंगी 1293 रायगड


◆ नाणेघाट 1264 पुणे


◆ त्र्यंबकेश्वर 1304 नाशिक


◆ बैराट 1177 अमरावती


◆ चिखलदरा 1115 अमरावती.

महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यावरील धरणे


★ धरण : नदी : जिल्हा ★


💧 भंडारदरा : प्रवरा : अहमदनगर 

💧 जायकवाडी : गोदावरी : औरंगाबाद 

💧 गंगापूर : गोदावरी : औरंगाबाद

💧 सिध्देश्वर : दक्षिणपूर्णा : हिंगोली 

💧 येलदरी : दक्षिणपूर्णा : हिंगोली

💧 मोडकसागर : वैतरणा : ठाणे 

💧 मुळशी : मुळा : पुणे 

💧 दारणा : दारणा : नाशिक 

💧 माजलगाव : सिंदफणा : बीड 

💧 बिंदुसरा : बिंदुसरा : बीड

💧 खडकवासला : मुठा : पुणे 

💧 कोयना : कोयना : सातारा 

💧 राधानगरी : भोगावती : कोल्हापूर .

नद्यांच्या काठावरील प्रमुख ठिकाणे


Imp इन्फॉर्मशन देत आहे. सर्वांनी नक्की वेळ काढून वाचा.


👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇


1) गोदावरी = नाशिक , पैठण , आपेगाव , गंगाखेड ,  नांदेड  , कोपरगाव , राक्षसभुवन 



2) मुळा - मुठा  =  पुणे



3) भीमा  = पंढरपूर



4) इंद्रायणी = देहू ,  आळंदी



5) सीना  =  अहमदनगर



6) प्रवरा  =  संगमनेर ,  नेवासे



7) पंचगंगा  =  कोल्हापूर



8) कऱ्हा  =  सासवड ,  जेजुरी ,  मोरगाव ,  बारामती



9)  वेण्णा  =  हिंगणघाट



10)  भोगावती  =  उस्मानाबाद



11)  मोर्णा  =  अकोला



12) कृष्णा  =  वाई ,  कराड ,  सांगली ,  मिरज ,  औदुंबर , नरसोबाचीवाडी



13)  तापी = भुसावळ



14) गिरणा  =  भडगाव , जळगाव



15) सिंदफणा  = माजलगाव ( जी. बीड )



16) बिंदूसरा = बीड


17)  कायधू  = हिंगोली



18) धाम  =  पावनार



19) नाग = नागपूर



20) ईरई  = चंद्रपूर



21) पांझरा  =  धुळे



22) कुंडलिक  =  जालना ( मराठवाड्यातील नदी )



23) कुंडलिक  = रोहा ( कोकणातील नदी )



24) वशीष्टी = चिपळूण


➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

Poverty Measurements


✅वी. एम. दांडेकर आणि एन. रथ (1971 पद्धत)✅

- कॅलरी आवश्यकता: 

  - ग्रामीण आणि शहरी भाग: 2,250 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन


- संपूर्ण गरीबीचे पद्धत: 

  - कॅलरी आधारित गरीबी मोजण्याची सुरुवात




✅  वाय के अलघ समिती (1979 पद्धत)✅

- समायोजित किंमत स्तर: 

  - महागाईसाठी किंमत स्तर समायोजित करणे.

- राज्य-विशिष्ट गरीबीरेषा:

  - प्रत्येक राज्यासाठी वेगळ्या गरीबीरेषा

  - 

- कॅलरी आवश्यकता:

  - ग्रामीण भाग: 2,400 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन

  - शहरी भाग: 2,100 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन




✅लकडावाला समिती (1993 पद्धत) [URP]✅

- मासिक किमान खर्च (2004-2005): 

  - ग्रामीण भाग: ₹356.30 प्रति व्यक्ती

  - शहरी भाग: ₹538.60 प्रति व्यक्ती


- कॅलरी आवश्यकता:

  - ग्रामीण भाग: 2,400 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन

  - शहरी भाग: 2,100 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन


 2004-2005

- संपूर्ण गरीबी: 27.5%




✅तेंडुलकर समिती (2009 पद्धत) [MRP]✅

- मासिक किमान खर्च (2004-2005):

  - ग्रामीण भाग: ₹446.68 प्रति व्यक्ती

  - शहरी भाग: ₹578.80 प्रति व्यक्ती


- मासिक किमान खर्च (2011-2012):

  - ग्रामीण भाग: ₹816 प्रति व्यक्ती

  - शहरी भाग: ₹1,000 प्रति व्यक्ती

  - 

- कॅलरी आवश्यकता: 

  - कॅलरी आधारित पद्धतीपासून दूर जाऊन एक विस्तृत उपभोग आधारित पद्धत


2004-2005

- संपूर्ण गरीबी: 37.2%

2011-2012

- संपूर्ण गरीबी: 21.9%





✅रंगराजन समिती (2014 पद्धत) [MMRP]✅

- मासिक किमान खर्च (2009-2010):

  - ग्रामीण भाग: ₹972 प्रति व्यक्ती

  - शहरी भाग: ₹1,407 प्रति व्यक्ती

  

- मासिक किमान खर्च (2011-2012):

  - ग्रामीण भाग: ₹972 प्रति व्यक्ती

  - शहरी भाग: ₹1,407 प्रति व्यक्ती


- कॅलरी आवश्यकता:

  - कॅलरीसह एक विस्तृत वस्तू आणि सेवांच्या पद्धतीचा वापर


2009-2010 (सुधारित अंदाज)

- संपूर्ण गरीबी: 38.2%


2011-2012

- संपूर्ण गरीबी: 29.5%

आणीबाणी


1. आणीबाणीचे प्रकार

   - कलम 352: राष्ट्रीय आणीबाणी (युद्ध, बाह्य आक्रमण, सशस्त्र बंड).

   - कलम 356: राष्ट्रपती राजवट (राज्य शासन).

   - कलम 360: आर्थिक आणीबाणी (आजपर्यंत लागू नाही).


2. घोषणेसाठी आधार

   - भारताची सुरक्षा: 

   - 42 वी घटनादुरुस्ती: विशिष्ट भागात आणीबाणी.

   - 44 वी घटनादुरुस्ती: "आंतरर्गत गोंधळ" चे "सशस्त्र बंड" मध्ये बदल; मंत्रिमंडळाच्या लेखी शिफारशीची आवश्यकता.


3. न्यायालयीन पुनरावलोकन

   - 38 वी घटनादुरुस्ती: राष्ट्रीय आणीबाणी पुनरावलोकनापासून मुक्त.

   - 44 वी घटनादुरुस्ती: तरतूद हटविली.

   - मिनर्वा मिल्स प्रकरण (1980): आणीबाणीची घोषणा न्यायालयात आव्हान दिली जाऊ शकते.


4. मंजुरी प्रक्रिया

   - संसद मंजुरी: एका महिन्याच्या आत (पूर्वी दोन महिने होते).

   - लोकसभा विसर्जन असल्यास: नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठक पासून 30 दिवस टिकेल, राज्यसभेची मंजुरी आवश्यक.

   - वाढ: दर सहा महिन्यांनी संसदेच्या मंजुरीने अनिश्चित काळासाठी वाढवता येते.


5. मंजुरीसाठी बहुमत

   - एकूण सदस्य: बहुमत आवश्यक.

   - उपस्थित आणि मतदान करणारे: दोन-तृतीयांश बहुमत.


6. राष्ट्रीय आणीबाणीचे रद्दीकरण

   - राष्ट्रपतींचे रद्दीकरण: कधीही शक्य.

   - लोकसभा ठराव: राष्ट्रीय आणीबाणीचा नामंजुरीचा ठराव फक्त लोकसभा करू शकते .

   - लेखी सूचना: एक-दशांश सदस्यांनी सूचना द्यावी; 14 दिवसांत विशेष बैठक बोलवावी.

   - साधे बहुमत: नामंजुरीसाठी.


7. राष्ट्रीय आणीबाणीचे परिणाम

   - केंद्र-राज्य संबंध: कार्यकारी, विधायी, आर्थिक बदल.

   - आयुष्य वाढ: लोकसभा आणि राज्य विधानमंडळांचे कार्यकाळ वाढविला जाऊ शकतो.

   - मूलभूत अधिकार:

     - कलम 19: स्वयंचलित निलंबन (कलम 358).

     - कलम 32: राष्ट्रपतींच्या परवानगीने निलंबन (कलम 359).


8. ऐतिहासिक उदाहरणे

   - 1962, 1971, 1975: राष्ट्रीय आणीबाणी घोषित.


भारतीय संविधानाची निर्मिती 🇮🇳


📜 कॅबिनेट मिशन योजना:

- एकूण जागा: ३८९

  - ब्रिटिश भारत: २९६ जागा (२९२ जागा ११ राज्यपाल प्रांतांमधून, ४ मुख्य आयुक्त प्रांतांमधून)

  - संस्थाने: ९३ जागा (मुस्लिम लीग सदस्यांच्या माघारीमुळे ७० जागा)


🏛️ संविधान सभेची रचना:

- मूळ जागा: २९९

- ब्रिटिश भारत प्रांत: २२९ जागा

- संस्थाने: ७० जागा


⚖️ सार्वभौम संस्था:

- पूर्णपणे सार्वभौम आणि विधायी अधिकार असलेली संस्था.

- अध्यक्षता करणारे:

  - विधायी सत्र: जी.व्ही. मावळंकर

  - संविधान सत्र: डॉ. राजेंद्र प्रसाद


🗓️ महत्वाच्या तारखा:

- पहिलं सत्र: ९ डिसेंबर १९४६

- अंतिम सत्र: २४ जानेवारी १९५०

- स्वीकारणे: २६ नोव्हेंबर १९४९

- अंमलबजावणी: २६ जानेवारी १९५०


📝 मसुदा समिती:

- अध्यक्ष: डॉ. बी.आर. आंबेडकर

- सदस्य:

  - एन. गोपालस्वामी आयंगार

  - अलादी कृष्णस्वामी अय्यर

  - डॉ. के.एम. मुंशी

  - सैयद मोहम्मद सादुल्लाह

  - एन. माधव राव

  - टी.टी. कृष्णमाचारी


📘 संविधानाची माहिती:

- प्रारंभिक सामग्री: उद्देशिका, ३९५ कलमे, ८ अनुसूचियां

- सभेचे अध्यक्ष: डॉ. राजेंद्र प्रसाद

- उपाध्यक्ष: एच.सी. मुखर्जी, वी.टी. कृष्णमाचारी

- तात्पुरते अध्यक्ष: डॉ. सच्चिदानंद सिन्हा

- प्रतीक: 🐘

- संवैधानिक सल्लागार: बी.एन. राव

- सचिव: एच.व्ही.आर. आयंगार

- मुख्य मसुदाकार: एस.एन. मुखर्जी

- कॅलिग्राफर: प्रेम बिहारी नारायण रायझादा

- सजावट: नंदलाल बोस, ब्योहर राममनोहर सिन्हा


🗳️ मतदान आणि प्रतिनिधित्व:

- मुसलमान, शीख, आणि सामान्य श्रेणींना जागा वाटप.

- प्रातिनिधिक मतदान प्रणालीद्वारे मतदान.

- संस्थानामधून नामांकित सदस्य होते.


महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1927-1935)



🟢 1927

📌 सायमन कमिशन (1927)  

✦ भारतातील घटनात्मक सुधारणा तपासण्यासाठी नेमण्यात आला.


🟢 1928

📌 नेहरू अहवाल (1928)  

✦ मोतीलाल नेहरू आणि इतरांनी तयार केलेला अहवाल, स्वराज्याची मागणी.


🟢 1929

📌 आयर्विनची दीपावलीची घोषणा (मे 1929)  

✦ भारताला डॉमिनियन स्टेटस देण्याची घोषणा.


📌 लाहोर अधिवेशन (डिसेंबर 1929)  

✦ लाहोर येथे काँग्रेसचे अधिवेशन, पूर्ण स्वराज्याची घोषणा.


🟢 1930

📌 दांडी यात्रा (12 मार्च ते 6 एप्रिल 1930)  

✦ 

📌 गांधींना अटक (मे 1930)  

✦ पुण्यात येरवडा तुरुंगात गांधींना अटक.


🟢 1931

📌 पहिली गोलमेज परिषद (नोव्हेंबर 1930 ते जानेवारी 1931)  

✦ काँग्रेसने बहिष्कार.


📌 गांधी-आयर्विन करार (5 मार्च 1931)  

✦ करारावर स्वाक्षरी, सविनय कायदेभंग आंदोलन स्थगित.


📌 भगतसिंग शहीद (23 मार्च 1931)  

✦ भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी.


📌 कराची अधिवेशन (मार्च 1931)  

✦ काँग्रेसचे अधिवेशन, मूलभूत अधिकार आणि आर्थिक नियोजनावर जोर.


📌 दुसरी गोलमेज परिषद (सप्टेंबर ते डिसेंबर 1931)  

✦ काँग्रेसने भाग घेतला, गांधी उपस्थित.


📌 सविनय कायदेभंग पुन्हा सुरू (डिसेंबर 1931)  

✦ आंदोलन पुनरारंभ.


🟢 1932

📌 गांधींना अटक (जानेवारी 1932)  

✦ गांधींना पुन्हा अटक.


📌 रॅमसे मॅकडोनाल्ड जातीय निवड (ऑगस्ट 1932)  

✦ अस्पृश्यांसाठी स्वतंत्र निवडणूक पद्धती.


📌 पुणे करार (सप्टेंबर 1932)  

✦ गांधी आणि आंबेडकर यांच्यात करार, संयुक्त मतदारसंघ.


🟢 1933

📌 तिसरी गोलमेज परिषद (नोव्हेंबर ते डिसेंबर 1933)  

✦ काँग्रेस अनुपस्थित.


🟢 1935

📌 1935 चा कायदा (1935)  

✦ भारत शासन कायदा 1935: प्रांतिक स्वायत्तता आणि केंद्रातील फेडरल संरचना.


Important points

❇️ सध्या बदललेली नावे लक्षात ठेवा

◾️औरंगाबाद जिल्हा -  छत्रपती संभाजीनगर जिल्हा
◾️उस्मानाबाद जिल्हा -धाराशिव जिल्हा
◾️अहमदनगर जिल्हा - अहिल्यानगर जिल्हा
◾️ वेल्हे तालुक्याचे - राजगड

🔖मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलणार जाणार प्रस्ताव केंद्राकडे

🚂 करी रोडचे -  लालबाग
🚂 सॅन्डहर्स्ट रोडचे -  डोंगरी (मध्य)
🚂 मरीन लाइन्सचे -  मुंबादेवी
🚂 चर्नी रोडचे - गिरगाव
🚂 कॉटन ग्रीनचे - काळा चौकी
🚂 सॅन्डहर्स्ट रोडचे - डोंगरी (हार्बर)
🚂 डॉकयार्ड रोडचे - माझगाव
🚂 किंग्ज सर्कलचे - तीर्थंकर पार्श्वनाथ
❇️ काही महत्वाचे नाव बदल :

◾️नवी मुंबईतील विमानतळाचे नाव दि. बा. पाटील असं करण्यात आलं आहे.
◾️उत्तर प्रदेशातील अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज
◾️नवी दिल्लीच्या राजपथाचे नाव बदलून '
कर्तव्यपथ
◾️फैजाबाद जिल्हा आणि विभागाचे नाव बदलून अयोध्या केले
◾️दिल्लीच्या प्रसिद्ध फिरोजशाह कोटला क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून अरुण जेटली स्टेडियम असे करण्यात आले
◾️यूपीच्या प्रतिष्ठित मुघलसराय जंक्शनचे नामकरण पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असे करण्यात आले
◾️केरळचे नाव केरळम करणार : केरळ विधानसभेत ठराव मंजूर
◾️हरियाणा गुरगावचे नाव बदलून गुरूग्राम केले.
◾️मुघल सम्राट औरंगजेबच्या नावावर असलेल्या एलिट स्ट्रीटचे नाव 2015 मध्ये एपीजे अब्दुल कलाम रोड

नावे लक्षात ठेवा - महत्वाचे आहे 🗺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

चालू घडामोडी सराव प्रश्न 26 जुलै - 2024

प्रश्न.1) मध्यप्रदेश सरकारच्या संस्कृती विभागातर्फे राष्ट्रीय हिंदी सेवा पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे ?

उत्तर - डॉ. दामोदर खडसे

प्रश्न.2) पहिला ओमन चंडी सार्वजनिक सेवा पुरस्कार २०२४ कोणाला जाहीर झाला आहे ?

उत्तर - राहुल गांधी

प्रश्न.3) DRDO ने कोणत्या ठिकानावरून ब्यालेस्टिक संरक्षण प्रणालीची  यशस्वी चाचणी घेतली आहे ?

उत्तर - चांदीपुर,ओडिसा

प्रश्न.4) IOC ने २०३० मध्ये होणारे हिवाळी ऑलिम्पिक चे यजमानपद कोणत्या देशाकडे सोपवले आहे ?

उत्तर - फ्रान्स

प्रश्न.5) जगातील देशाच्या शक्तिशाली पासपोर्ट २०२४ च्या यादीत भारत देश कितव्या स्थानावर आहे ?

उत्तर - 82 व्या

प्रश्न.6) शक्तिशाली पासपोर्ट २०२४ च्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?

उत्तर - सिंगापूर

प्रश्न.7) देशातील पहिले हळद संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात होणार आहे?

उत्तर - हिंगोली

प्रश्न.8) क्रिस्टन मिशल यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे ?

उत्तर - एस्टोनिया

प्रश्न.9) कोणत्या राज्याने श्रमिक बसेरा योजना सूरू केली आहे ?

उत्तर - गुजरात

प्रश्न.10) भारतात कोणता दिवस आयकर दिवस म्हणून साजरा केला जातो ?

उत्तर - 24 जुलै

२६ जुलै २०२४

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये


◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले



◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन



◾️“हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे” – भारतमंत्री बर्कनहेड


◾️स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे ”लढऊ हिंदू धर्म”असे वर्णन- भगिनी निवेदिता



◾️राजा राममोहन राय यांच्या सतीविरोधी लढ्याबद्दल ‘मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक’ असी प्रशांश – बेंथम



◾️“मुर्शिदाबाद हे शहर लंडन शहराइतकेच धनसंपन्न होते” – लॉर्ड क्लाइव्ह



◾️“प्रत्येक वर्षाला कॉंग्रेसचे होणारे तीन दिवसाचे अधिवेशन म्हणजे एक प्रकारचा तमाशाच आहे.” अश्विनीकुमार दत्त.



◾️” भुंकत राहणारे परंतु चावा घेण्यास कचरणारे श्वान किंवा दात नसलेला कागदी वाघ.” असे कॉंग्रेसचे वर्णन – अश्विनीकुमार दत्त.



◾️” कॉंग्रेस हि एक महान रोगाने पछाडलेली संघटना आहे” – अरविंद घोष



◾️” आम्ही आमच्या जोरावर भारताला जिंकून घेतले आहे आणि स्वतःच्या जोरावर तो आमच्या ताब्यात ठेऊ ” – लॉर्ड एल्गिन



◾️” टिळकांना कारावासाची शिक्षा दिल्याबद्दल संपूर्ण राष्ट्र रडत आहे “- सुरेंद्रनाथ बनर्जी



◾️” बंगालच्या विभाजनाची घोषणा आमच्यावर बॉम्ब गोळ्याप्रमाणे कोसळली. बंगालची फाळणी म्हणजे आमच्या अस्मितेला हेतुपुरस्पर सरकारने दिलेला धका आहे.” – सुरेंद्रनाथ बनर्जी



◾️” कोणतेही हक्क आपणास भिक मागून मिळत नसतात ते तीव्र आंदोलन करून राज्यकर्त्यांकडून हिसकून घेतले पाहिजेत.” – लाला लजपतराय



◾️‘कर्झनची तुलना औरंगजेबशी’ – गोखले

‘ रॅडची(Rand) तुलना अफजलखानाशी ‘ – लोकमान्य टिळक


◾️” आम्हाला न्याय हवा आहे भिक नको” – दादाभाई नौरोजी



◾️“बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष हे बंगालचे नेते कॉंग्रेसला पुढे खेचण्याचा प्रयत्न करीत होते तर फिरोजशाह मेहता व दिनशा वाच्छा कॉंग्रसला मागे खेचत होते.”- आचार्य जावडेकर



◾️“लखनौच्या करारातूनच पाकिस्तानच्या मागणीची पायाभरणी झाली” – डॉ. मुजुमदार



◾️” कोणत्याही परिणामांचा थोडाही विचार न केलेला करार म्हणजे लखनौ करार.”

 – गारेट ब्रिटीश इतिहासकार.



◾️” अनी बेझंट यांना स्थानबद्ध करून सरकारने अनेक बेझंट निर्माण केले आहेत.” – लॉर्ड मॉनटेग्यु



◾️क्रांतीकारकांना ‘वाट चुकलेले तरुण’ असे अनी बेझंट यांनी संबोधले.



◾️“गांधीजी राष्ट्रीय आंदोलन मोठ्या जोमाने सुरु करतात, काही काळ या आंदोलनाचे नेतृत्व कुशल रीतीने सांभाळतात; परंतु शेवटी आंदोलन यशस्वी होत असतानाच आपल्या ध्येयाचा विचार न करता ते मधूनच पळ काढतात.” – चित्तरंजन दास.



◾️” एका वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची घोषणा करणे म्हणजे एखाद्या लहान मुलाने बोलण्यासारखे आहे.” – सुभाषचंद्र बोस यांची गांधीजींवर टीका.



◾️“देवाने माझे उर्वरित आयुष्य वि. दा. सावरकरांना द्यावे” – वि. रा. शिंदे



◾️“हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायही नव्हे” टिळकांची मॉटेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावरील टीका.



◾️“भारतीय विणकरांना मरणाची अवकळा प्राप्त झाली आहे. व्यापार उद्योगाच्या संपूर्ण इतिहासात असे उदाहरण सापडणार नाही. 

भारतीय विणकरांची अस्थींमुळे जणू भारतीय मैदानी प्रदेशाला एकप्रकारची स्मशानकळा आली आहे.” विल्यम बेंटिक



◾️इंग्लंडकडे जाणाऱ्या भारतीय संपत्तीचे वर्णन ” लक्ष्मी विलायतेला चालली.” लोकहितवादी


◾️असहकार चळवळ तहकूब केल्याच्या घटनेचे ‘नॅशनल कॅलॅमिटी’ वर्णन सुभाषचंद्र बोस यांनी केले.


◾️सुभाषचंद्र बोस यांनी दांडी यात्रेची तुलना नेपोलियनने एल्बाहून परतल्यावर पॅरिसकडे केलेल्या संचालनाशी केली.


◾️“जर ब्रिटीशांनी स्वराज्याचा हक्क फक्त मुस्लिमांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही, फक्त राजपुतांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही किंवा हिंदुमधील कनिष्ठ वर्गालाच फक्त स्वराज्य बहाल केले तरी त्यासाही माझा प्रत्यवाह नाही” – लोकमान्य टिळक



◾️खान अब्दुल गफार खान यांचे वर्णन “हिंदूंच्या प्रभावाखाली असणारे आणि लढाऊ पाठांनांच्या खच्चीकरणाचे प्रमुख” असे वर्णन – महम्मद आली जिना



◾️1857 चा उठाव हा कामगार सैनिकांचा भांडवलशाही विरुद्ध व जमिंदरांविरूद्धचा उठाव होता – कार्ल मार्क्स

भारतीय संविधानातलं “आर्टिकल १५” नक्की आहे तरी काय ?


👇👇👇👇👇👇👇👇


● आर्टीकल १५’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर आला आहे. त्यामुळे हा मुद्दा सध्या फारच चर्चेत आला आहे कारण तो चित्रपट आर्टीकलवर म्हणजे भारतीय संविधानातील १५ व्या कलमांवर आधारित आहे.


● लोकशाहीच्या नियमाने लोकांना मूलभूत हक्काने जीवन जगता यावे या विषयावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटामुळे हे पुन्हा एकदा ध्यानत घेण्याची गरज आहे की भारतीय संविधानातील कलम १५ नक्की काय आहे?


◆ भेदभाव ◆


● वंश, धर्म, लिंग, जन्मतारीख, राज्य अशा कोणत्याही मुद्द्यावर नागरिक भेदभाव करू शकत नाहीत.


 ◆ मोकळीक ◆


● नियम दोन नुसार कोणत्याही भारतीय नागरिकाला त्याच्या जाती, धर्म, लिंग, जन्मस्थान आणि वंशाच्या आधारे दुकान, हॉटेल, सार्वजनिक खानावळी, सार्वजनिक मनोरंजन स्थळे, विहिरी, स्नानगृह, तलाव रस्ते आणि सार्वजनिक रिसॉर्ट अशा कोणत्याही ठिकाणी जाण्यास बंदी नाही. म्हणजेच भारतीय नागरिक कुठेही मोकळेपणाने जाऊ शकतात.


 ◆ आरक्षण व मोफत शिक्षण ◆


● देशाचे सर्व नागरिक समान आहेत, त्यांच्यात भेदभाव केला जाऊ शकत नाही. हे जरी खरं असलं तरी महिला व मुलांना त्याच्यात अपवाद म्हणून पाहिले जाऊ शकते.


● कलम 15’ तील तिसर्या नियमानुसार स्त्रिया आणि मुलींसाठी विशेष तरतुदी केल्या गेल्या असल्यास कमल 15 नुसार ते थांबविणे शक्य नाही. यामध्ये मुलांसाठी आरक्षण किंवा मुलींसाठी मोफत शिक्षण या तरतुदी येतात.


  ◆ मागास जातींसाठी विशेष तरतूद ◆


● या ‘कलम 15’ तील नियम ४ नुसार साामजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांसाठी म्हणजे एससी/एसटी/ओबीसी यांच्यासाठी राज्यांतर्गत विशेष तरतूद करण्याची मुक्तता आहे.धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान यांच्या आधारावर भेदभाव करू शकत नाही. असा कोणतीही भेदभाव नसलेला समाज ही सरकारची आणि जनतेची जबाबदारी आहे.


● हा कायदा १९५५ साली केला गेला. १ जून १९५५ पासून हा कायदा वापरायला सुरुवात झाली परंतु १९६५ साली थोडा बदल त्यात केला गेला.


● १९७६ साली त्यावर अधिक संशोधन करून त्या कायद्याचं नाव बदलून नागरिक अधिकार संरक्षण अधिनियम १९५५ असे केले गेले. हा सुधारित कायदा १९ नोव्हेंबर १९७६ पासून प्रभावी झाला.

-----------------------------------------------------


पोलीस भरतीसाठी महत्वाचे 50 प्रश्न उत्तरे :-


1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

➡️ नाईल (4,132 मैल)


2) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?

➡️ आशिया


3) जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे?

➡️ रशिया


4) जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?

➡️ थ्री गोर्जस डँम (three gorges dam)


5) जगातील सर्वात मोठ्या आकाराचे फुल कोणते आहे?

➡️ राफलेशिया अर्नोल्डिया (Rafflesia Arnoldia)


6) जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे?

➡️ ग्रीनलँड (Greenland)


7) जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे?

➡️ अंटार्टिक ब्ल्यू व्हेल (Antartic Blue Whale)


8) जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे?

➡️ माउंट एव्हरेस्ट


9) सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे?

➡️ मौसीमराम


10) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे?

➡️ जेफ बेझोस


11) जगातील सर्वात महागडी गाडी कोणती आहे?

➡️ बुगाटी ला व्हॉइचर नॉइर (Bugatti La Voiture Noire)


12) जगातील सर्वात उंच बिल्डिंग कोणती आहे?

➡️ बुर्ज खलिफा


13) जगातील सर्वात लहान देश कोणता आहे?

➡️ व्हॅटिकन सिटी


14) पृथ्वीवर एकूण किती महासागर आहे? 

➡️ 5


15) जगातील सर्वात मोठी कंपनी कोणती आहे?

➡️ वॉल-मार्ट


16) जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे?

➡️ कतार


17) जगातील सर्वात गरीब देश कोणता आहे?

➡️ कांगो


18) जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे? 

➡️ एंजल फॉल्स


19) जगातील सर्वात जलद धावणारी रेल्वे कोणती आहे?

➡️ जपानमधील बुलेट ट्रेन


20) जगातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा देश कोणता आहे?

➡️ व्हॅटिकन सिटी (लोकसंख्या 1000)


21 जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे?

➡️ चीन


22) जगातील सर्वात विषारी साप कोणता आहे? 

➡️ इनलंड ताईपान


23) आकाशगंगेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?

➡️ गुरु


24) आकाशगंगेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे?

➡️ बुध


25) वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे?

➡️ 21 जून


26) वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता आहे?

➡️ 22 डिसेंबर


27) जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता आहे?

➡️ पॅसिफिक समुद्र


28) जगातील सर्वात लहान समुद्र कोणता आहे?

➡️ आर्टिक समुद्र


29) जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे?

➡️ बी हमिंग बर्ड


30) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता आहे?

➡️ शहामृग


31) चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण?

➡️ नील आर्मस्ट्रॉंग


32) विमानाचा शोध कोणी लावला?

➡️ राईट बंधू


33) अस्तित्वात असलेला जगातील सर्वात प्राचीन धर्म?

➡️ सनातन धर्म


34) जगात सर्वात आधी परमाणु हमला झालेले नगर कोणते?

➡️ हिरोशिमा


35) जगातील प्रथम महिला प्रधानमंत्री कोण?

➡️ एस. भंडारनायके (लंका)


36) जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे?

➡️ टोकियो


37) जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे?

➡️ महाभारत


38) सर्वात जास्त विकला जाणारे इंग्रजी वर्तमानपत्र कोणते आहे?

➡️ द टाइम्स ऑफ इंडिया


39) जगातील सर्वात लांब भुयार कोणते आहे?

➡️ नार्वे सुरंग


40) जगातील सर्वात मोठी भिंत कोणती आहे?

➡️ ग्रेट वॉल ऑफ चीन


41) पुस्तक मुद्रित करणारा पहिला देश कोणता?

➡️ चीन


42) स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान कोण होते?

➡️ पंडित जवहरलाल नेहरू


43) जगातील सर्वात जुने लोकतंत्र कोणते आहे?

➡️ युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका


44) भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण?

➡️ सिकंदर


45) हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला?

➡️ दयाराम साहनी


46) शीख धर्माचे शेवटचे गुरु कोण होते?

➡️ गुरुगोविंद सिंग


47) भारताची प्रथम महिला शासक कोण होती?

➡️ रझिया सुलतान


48) भारतातील सर्वात पहिला चित्रपट कोणता?

➡️ राजा हरिश्चंद्र


49) भारतातील सर्वात प्रथम रंगीत चित्रपट कोणता?

➡️ झाशीची राणी


50) भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली होती?

➡️ लॉर्ड मेकॉले

Top 20 महत्वपूर्ण प्रश्न सीरीज


1. संसद का संयुक्त अधिवेशन कौन बुलाता है ?

उतर -राष्ट्रपति


2. एलबीडबल्यू (LBW) शब्द किस खेल से है ?

उतर - क्रिकेट


3. वायुमंडल की कौन सी परत हमें सूर्य से आने वाली अल्ट्रावायलेट किरणों से बचाती है ?

उतर - ओजोन


4. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती की दरगाह कहाँ है ?

उतर -अजमेर


5. सम्राट अशोक ने किस युद्ध के बाद बोद्ध धर्म ग्रहण कर लिया था ?

उतर -कलिंग युद्ध


6. भारत का केन्द्रीय बैंक कौनसा है ?

उतर - भारतीय रिज़र्व बैंक


7. सालारजंग म्यूजियम कहाँ है ?

उतर -हैदराबाद


8. भारत में सबसे लम्बे समय तक मुख्यमंत्री कौन रहा है ?

उतर - ज्योति बसु (पश्चिम बंगाल)


9. संसार की सबसे लम्बी नदी कौनसी है ?

उतर - नील


10. किस तापमान पर सेल्सियस और फारेनहाइट तापमान बराबर होता है ?

उतर --40 डिग्री


11. कांसा किसकी मिश्रधातु है ?

उतर - तांबा और टिन


12. दिलीप ट्राफी का सम्बन्ध किस खेल से है ?

उतर -क्रिकेट


13. LPG का पूर्ण विस्तार क्या होगा ?

उतर -Liqified Petroleum Gas


14. गीता रहस्य पुस्तक किसने लिखी ?

उतर - बाल गंगाधर तिलक


15. राज्यसभा के कितने सदस्यों का चुनाव हर 2 वर्ष बाद होता है ?

उतर - एक-तिहाई


16. अमेरिकी राष्ट्रपति का कार्यकाल कितने वर्ष होता है ?

उतर - चार वर्ष


17. किस मिट्टी को रेगुर मिट्टी के नाम से जाना जाता है ?

उतर -काली मिट्टी


18. लाल मिट्टी का रंग लाल क्यों होता है ?

उतर - लौह ऑक्साइड की उपस्थिति के कारण


19. भारत के कितने प्रतिशत क्षेत्रफल पर खेती होती है ?

उतर -51%


20. भारत के पूर्वोत्तर के राज्यों में जंगलों को काटकर जो खेती की जाती है, वह क्या कहलाती है ?

उतर -झूम खेती