Tuesday 5 July 2022

विषय = इतिहास आणि भूगोल प्रश्नसंच

प्रश्न १) दलित पँथरची स्थापना केव्हा झाली?
१) ९ जुलै १९७२           २) ९ जुलै १९७०
३) ११ डिसेंबर १९७३    ४) ११ एप्रिल १९७०

प्रश्न २) बाल हत्या प्रतिबंधकगृहाच्या स्थापनेचा उत्तर सांगा?
१) मुलींच्या हत्येविरोधात जनजागृती करणे
२) अविवाहित स्त्रिया व विधवा यांना आधार देणे
३) भारतातील महिला शिक्षणाचा प्रसार करणे   
४) भ्रूण हत्त्या व बालहत्या प्रथा रोखणे

प्रश्न ३) अ) विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना लोकहितवादी यांनी केली.
ब) लोकहितवादी हे स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते
१) अ योग्य            २) अ, ब योग्य
३) फक्त ब योग्य     ४) दोन्ही चूक

प्रश्न ४) खालीलपैकी कोणत्या प्रदूषणामुळे मानसिक संतुलन बिघडते ?
१) जलप्रदूषण           २) ध्वनी प्रदुषण
३) मृदा प्रदूषण          ४) हवा प्रदूषण

प्रश्न ५) पृथ्वीबद्दल खालीलपैकी अचूक विधाने ओळखा?
अ)  पृथ्वीचा विषुवृत्तीय व्यास १२७५६ किलोमीटर आहे.
ब) पृथ्वीची ध्रुवीय व्यासाची लांबी १२७१४ किमी आहे.
१)  फक्त अ               २) फक्त ब
३) दोन्ही बरोबर         ४) यापैकी नाही
===========================
उत्तरे :- प्रश्न १ -१, प्रश्न २- २, प्रश्न ३ -३, प्रश्न ४- २, प्रश्न ५ -३.
===========================

प्रश्न १) गोपाळ बाबा वलंगकर यांनी कोणती संस्था स्थापन केली?
१) आर्यन दोष परिहार समाज (१८९०) दापोली
२) ब्राह्मो समाज (१९२८) मुंबई
३) सत्यशोधक समाज (१८७३) कोल्हापूर        ४) आर्य समाज (१८७५) ठाणे

प्रश्न २) किसन फागुजी बनसोड यांच्या विषयी अयोग्य पर्याय ओळखा?
१) त्यांचा जन्म नागपूर जिल्ह्यात झाला     
२) त्यांनी आर्थिक प्रगतीसाठी सन्मान बोधक निराप्रीतसमाज समाज स्थापन केली.
३) त्यांनी प्रथम अपृश्यता निवारण परिषद मुंबई येथे भरवली.      
४) त्यांनी चोखामेळा सुधारणा मंडळ व वाचनालयाची स्थापना केली.

प्रश्न ३) स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना आंबेडकरांनी केव्हा केली?
१) १५ ऑगस्ट १९३६     २) १५ ऑगस्ट १९३७
३) २५ ऑगस्ट १९३३     ४) ३६ जाने. १९३०

प्रश्न ४) भारतातील पूर्वेकडील पर्यटन स्थळे कोणती आहेत?
अ) इटानगर.        ब) काजिरंगा
क) तवांग.            ड) इफाळ
१) अ,ब, क           २) ब, क, ड
३) अ, क, ड          ४) वरील सर्व

प्रश्न ५) प्रदूषणामुळे पुढील कोणत्या घटकाची गुणवत्ता कमी होते?
अ) खडक               ब) हवा
क) मृदा                  ड) पाणी

१)  अ, ब, क        २) ब, क
३) अ, ब               ४) वरील सर्व
===========================
उत्तरे :- प्रश्न १ -१, प्रश्न २- ३, प्रश्न ३ -१, प्रश्न ४- ४, प्रश्न ५ -३.
===========================

प्रश्न १) गांधींजींच्या प्रारंभीच्या जीवन कार्यकाळात कोणत्या आंदोलनाचा समावेश होता?
अ) चंपारण्य सत्याग्रह.   
ब) खेडा सत्याग्रह
क) मुळशी सत्याग्रह.     
ड) अहमदाबाद आंदोलन
१) अ,ब, ड.         २) अ, क, ड
३) फक्त अ व ब    ४) अ, ब, क, ड

प्रश्न २) ब्रिटिशांनी भारतात....युद्धाने राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली?
१) बक्सार          २) वादीवांस
३) प्लासी.           ४) श्रीरंगपट्टनम

प्रश्न ३) पहिले फॅक्टरी कमीशन......यांच्या अध्यक्षतेखाली नेमले होते.
१) मोरारजी गोकुळदास
२) दिनशा पेटीट
३) अबुर्थ नॉट
४) अलम ह्युम

प्रश्न ४) जगनाथपूरी हे भव्यमंदिर.....राज्यात आहे?
१) छत्तीसगड             २) ओरिसा
३) झारखंड               ४) बिहार

प्रश्न ५) सात बेटांच्या दरम्यान असलेल्या समुद्र बुजवून कोणत्या शहराची भूमी तयार केली आहे?
१) सुरत              २) कन्याकुमारी
३) मुंबई               ४) विशाखाट्टणम
===========================
उत्तरे :- प्रश्न १ -१, प्रश्न २- ३, प्रश्न ३ -३, प्रश्न ४- २, प्रश्न ५ -३.
==========================

प्रश्न १) खालीलपैकी कोणाला क्रांती कार्याचे जनक म्हणतात?
१) विष्णुबुवा ब्रह्मचारी          
२) वासुदेव बळवंत फडके
३) चाफेकर बंधू          
४) अनंत कान्हेरे

प्रश्न २) जपानमध्ये बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण खालीलपैकी कोणी घेतले?
१) के डी कुलकर्णी        
२) दादासाहेब खापर्डे
३) काकासाहेब खाडिलकर   
४) गोविंद पोतदार

प्रश्न ३) पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे?
१) स्वामी दयानंद         २) लोकमान्य टिळक
३) महात्मा फुले         ४) सेनापती बापट

प्रश्न ४) तेलंगणातील वरंगळ येथे खालील पैकी कोणते उद्योग आढळतात
अ) कापड उद्योग.          ब) साखर उद्योग
क) लोह,पोलाद उद्योग.   ड) सिमेंट उद्योग
१) अ आणि ड         २) क आणि ड
३) अ, ब, क             ४) फक्त अ

प्रश्न ५) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तेलशुद्धीकरण उद्योग नाहीत?
१) हाजिर          २) तुर्भे
३) चंद्रपूर          ४) बैरोनी
===========================
उत्तरे :- प्रश्न १ -२, प्रश्न २- ४, प्रश्न ३ -४, प्रश्न ४- ४, प्रश्न ५ -३.
===========================

प्रश्न १) बाल विवाह रोखण्यासाठी संमती वयाचे विधेयक मांडणारे समाजसुधारक कोण आहेत?

१) बेहरामजी मलबारी         
२) गो. ग.आगरकर
३) वासुदेव गणेश जोशी       
४) विष्णुशास्त्री पंडित

प्रश्न २)  बेहरामजी मलबारी हे या समाजाचे होते.
 
१) सिंधी                   २) पारशी
३) मारवाडी              ४) मुस्लिम

प्रश्न ३)  भारतीय शेतकऱ्यांची दैन्यस्थितीचे वर्णन शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथात कोणी केले?

१) न्यायमूर्ती रानडे      २) जगन्नाथ शंकशेठ
३) लोकहितवादी        ४) म.ज्योतिबा फुले

प्रश्न ४) पश्चिम घटामध्ये उगम पावून अरबी समुद्रास मिळणाऱ्या नद्या कोणत्या?
अ) उल्हास, सावित्री, वाशिष्ठी
ब) तेरेखेल, मांडवी, पेरियार

१) फक्त अ                २) फक्त ब
३) अ व ब                 ४) यापैकी नाही

प्रश्न ५) माजुली हे नदी पात्रातील जगातील सर्वात मोठे बेटे..... नदी पात्रत आहे?
१) कोसी                 २) गंडक
३) ब्रह्मपुत्रा              ४) गंगा
===========================
उत्तरे :- प्रश्न १ -१, प्रश्न २- २, प्रश्न ३ -४, प्रश्न ४- ३, प्रश्न ५ -३.
=======================
════════════════════

प्रश्न १) टिपू सुलतान व इंग्रज यांच्यात झालेला कोणत्या लढाईमध्ये टिपू सुलतान धारातीर्थी पडला?

१) श्रीरंगपट्टनम १८९९   
२) विरंगपट्टनम १७९७
३) श्रीरंगपट्टनम १७९९
४) श्रीरंगपट्टनम १७९०

प्रश्न २) बिहारमधील कोणाचा उठाव दडपण्यासाठी इंग्रजांना अनेक वर्षे लष्करी मोहिमा राबव्यावा लागल्या?
१) जमीनदारांचा उठाव    २) शेतकऱ्यांचा उठाव
३) भिल्लांचा उठाव         ४) संथाळांचा उठाव

प्रश्न ३) 'कर्नाटक युद्ध' कोणत्या युरोपीय देशांमध्ये झाले?

१) इंग्रज-फ्रेंच              २) इंग्रज-पोर्तुगीज
३) फ्रेंस - डच              ४) डच - इंग्रज

प्रश्न ४) पृथ्वी गोलाकार आहे याबाबतची योग्य निरीक्षणे ओळखा?
अ) कृत्रीम उपग्रह व अवकाश यान यांनी घेतलेले छायाचित्र    
ब) समुद्र मार्गाचा प्रवास
क) चंद्रग्रहणाचा वेळ अर्ध्या किंवा चतकोर वर्तुळासारखी सावली दिसते
१) अ, ब, क              २) अ,ब
३) अ, क                  ४) ब, क

प्रश्न ५) विषुववृत्तीय व्यास व ध्रुवीय व्यास यातील फरक किती किमी चा आहे.?

१) ४२                  २) ३६
३) ५६                  ४) १२
===========================
उत्तरे :- प्रश्न १ -३, प्रश्न २- ४, प्रश्न ३ -१, प्रश्न ४- १, प्रश्न ५ -१.
===========================

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्त्वाची पदे

📕 भारताचे सरन्यायाधीश - धनंजय चंद्रचूड 📙 भारताचे लोकपाल - ए. एम. खानविलकर 📗भारताचे महान्यायवादी - आर. वेंकट रामणी 📒 भारताचे महालेखाप...