Thursday 26 December 2019

पोलीस भरती प्रश्नसंच


1. बेळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या (१९२१ च्या) अध्यक्षपदी कोण होते?

शिवराम महादेव परांजपे.  √
विष्णुशास्त्री चिपळूणकर
कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे
छत्रपती शाहू महाराज

2. विसोबा खेचर हे कोणत्या संतांचे अध्यात्मिक गुरू होते?

संत तुकाराम
संत सावतामाळी
संत नरहरी सोनार
संत नामदेव.   √

3. इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान कोणास दिल?

डॉ. भाऊ दाजी लाड
दादोबा पांडुरंग
बाळशास्त्री जांभेकर
नाना जगन्नाथ शंकरशेठ.   √

4. चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा ---------- शी संबंधित होता.

ऊस
कापूस
भात
नीळ.   √

5. इ.स. १८५७ च्या उठावाचे तत्कालिक कारण होते..........

गाईची व डुक्कराची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग.   √
अनेक संस्थाने खालसा करणे
ख्रिश्चन धर्म प्रसार करणे
पदव्या, वतने आणि पेन्शन रग करने

6. गांधीजानी वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले अनुयायी म्हणून कोणाची निवड केली होती?

पंडित जवाहरलाल नेहरू 
विनोबा भावे.    √
सरदार वल्लभभाई पटेल 
मौलाना आझाद

7. विनोबा भावे यांची गीता प्रवचने कशी तयार झाली?

विनोबा भावेंनी राजबंद्यांसमोर गीतेवर अठरा प्रवचने केली
साने गुरूजी श्रोते विनोबांची प्रवचने ऐकत
साने गुरूजी विनोबांच्या प्रवचनाचे टिपण तयार करीत असत.   √
विनोबा भावे हे गीता प्रवचनाचे लेखक आहेत 

8. सन १९४० मध्ये रामगढ येथे भरलेल्या राष्ट्रीय कॉग्रेसच्या अधिवेशनात कोणता ठराव पास करण्यात आला?

इंग्रजांना दुसऱ्या महायुध्दात सहकार्य करणे
ब्रिटिशांना भारतातून हाकलून लावणे
वैयक्तिक सत्याग्रह चळवळ सुरु करणे.  √
निवडणुकांवर बहिष्कार टाकणे

9. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली?

रविंद्रनाथ टागोर .    √
लाला लजपतराय
लाला हरदयाळ
महात्मा गांधी

10. संत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली?

डॉ. रार्जेद्र प्रसाद.    √
डॉ. राधाकॄष्णन
डॉ. आंबेडकर
डॉ. झाकीर हुसेन

11.  ………… वॄक्षापासून तयार होणाया गोंदास मागणी आहे.

खैर.   √
कुसूम
कंडोल
शलार्इ

12. इस्त्रायलची राजधानी कोणती?

जेरुसलेम.  √
दमास्कस
तेल अवीव 
तेहरान 

13. ............... वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात.

निग्रॉइड
मंगोलाइड .  √
बुश मॅनाइड 
ऑस्ट्रेलोंइड

14. महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे कोठे आहेत?

हरिहरेश्र्वर
वज्रेश्र्वरी.  √
गणपतीपुळे
संगमेश्र्वर

15. खालीलपैकी कोणती जमीन कापसाची जमीन म्हणून ओळखली जाते?

गाळाची जमीन 
काळी जमीन.   √
तांबडी जमान
रेताड जमीन

16. भारतातील पहिले ऊस संशोधन केंद्र …………… येथे उभारण्यात आले.

पाडेगाव
कोर्इमतूर
कानपूर
मांजरी.   √

17.  ……… हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.

दिल्ली
चेन्नर्इ
मुंबर्इ.   √
हैद्राबाद

18. देशात सर्वात जास्त साक्षरता कोणत्या राज्यात आहे.

महाराष्ट्र
केरळ .  √
प. बंगाल
तमिळनाडू

19. भारतातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र कोठे चालू झाले?

मुंबई
दिल्ली.   √
मद्रास 
बंगलोर

20. लक्षव्दिप बेटे कोणत्या समुद्रात आहेत?

अरबी समुद्र .   √
बंगालचा उपसागर  
हिंदी महासागर   
पॅसिफिक महासागर

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...