Thursday 20 February 2020

महत्त्वाचे प्रश्नसंच


भावनगर ( गुजरात ) येथील वाल्वादार राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिध्द आहे ?

A. लांडगे
B. हत्ती
C. गवे
D. काळवीट
Ans. लांडगे

Ques. समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी सुरू केले ?

A. र.धो.कर्वे
B. महात्मा फूले
C. छत्रपती शाहू महाराज
D. धोंडो केशव कर्वे
Ans. र.धो.कर्वे

: Ques. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली ?

A. विठ्ठल रामजी शिंदे
B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
C. धोंडो केशव कर्वे
D. महात्मा ज्योतीबा फूले
Ans. विठ्ठल रामजी शिंदे

Ques. बॉम्बे नेटिव एज्युकेशन सोसायटी ची स्थापना कोणी केली ?

A. बाळशास्त्री जांभेकर
B. जगन्नाथ शंकरशेठे
C. डॉ. भाऊ दाजी लाड
D. दादोबा पांडुरंग
Ans. जगन्नाथ शंकरशेठे

Ques. गोपाळ हरि देशमुख यांनी लोकहितवादी या नावाने...........या साप्ताहिकातून लिखाण केले ?

A. प्रभाकर
B. दर्पण
C. सुधारक
D. दिनमित्र
Ans. प्रभाकर

Ques. बॉम्बे असोसिएशन ची स्थापना..............यांनी केली.

A. डॉ. पंजाबराव देशमुख
B. डॉ. भाऊ दाजी लाड
C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
D. अप्पाशास्त्री खाडिलकर
Ans. डॉ. भाऊ दाजी लाड

: Ques. सत्यशोधक समाजाची स्थापना...........यांनी केली.

A. महात्मा ज्योतिबा फूले
B. राजा राममोहन रॉय
C. स्वामी दयानंद सरस्वती
D. न्यायमूर्ती रानाडे
Ans. महात्मा ज्योतिबा फूले

Ques. खालीलपैकी कोणत्या महामार्गवर खंबाटकी घाट लागतो

A. मुंबई-पुणे
B. मुंबई-गोवा
C. मुंबई-आग्रा
D. पुणे-बेंगळूरू
Ans. पुणे-बेंगळूरू

Ques. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा-पंचगंगा नद्याच्या संगमावर आहे ?

A. कराड
B. कोल्हापूर
C. नरसोबाची वाडी
D. सातारा
Ans. नरसोबाची वाडी

Ques. महाराष्ट्रातील पहिल्या बंडखोर विचारवंत ज्यांनी 'स्त्री-पुरूष तुलना' नावाचा ग्रंथ लिहिला त्यांचे नाव काय?

A. रमाबाई रानडे
B. ताराबाई शिंदे
C. सावित्रीबाई फुले
D. पंडिता रमाबाई
Ans. ताराबाई शिंदे

: Ques. महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि प्रमुख नदी कोणती आहे?

A. नर्मदा
B. तापी
C. भीमा
D. गोदावरी
Ans. गोदावरी

. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेले नव्हते ?

A. सुधारक
B. जनता
C. समता
D. प्रबुध्द भारत
Ans. सुधारक

💝💝💝💝💝:
⚛⚛ "थॉट्स ऑन पाकिस्तान'' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

A. सर सय्यद अहमद खान

B. बॅ. महमद अली जीना

C. मौलाना अब्दुल करीम आझाद

D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ✅

⚛⚛ लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी लिहलेली शतपत्रे खालीलपैकी कोणत्या मासिकातून प्रसिद्ध होत होती ?

A. प्रभाकर✅

B. समता

C. सुलभ समाचार

D. बहिष्कृत भारत

⚛⚛ महात्मा जोतिराव फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली?

A. 8 सप्टेंबर, 1873

B. 10 ऑक्टोबर, 1873

C. 14 सप्टेंबर, 1873 ✅

D. 15 ऑगस्ट, 1873

⚛⚛ सर विल्यम ली वॉर्नरने ‘‘घाणेरडा नीग्रो'' असे कोणाला म्हंटले?

A. कुंजबिहारी बोस✅

B. विरेंद्रकुमार घोष

C. अरविंदो घोष

D. हेमचंद्र दास

⚛⚛ 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली?

A. महात्मा फुले

B. गणेश वासुदेव जोशी

C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

D. जगन्नाथ शंकर शेठ✅

⚛⚛ऑपरेशन सनराइज ही कोणत्या देशांची संयुक्त लष्करी मोहीम आहे?

A) भारत आणि म्यानमार

B) भारत आणि नेपाळ

C) भारत आणि बांग्लादेश

D) भारत आणि थायलँड

उत्तर :- A) भारत आणि म्यानमार

स्पष्टीकरण: ईशान्य भारतात सक्रिय असलेल्या बंडखोर गटांच्या म्यानमारच्या सीमेवरील शिबिरांना नष्ट करण्यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून भारत आणि म्यानमार ऑपरेशन सनराइझ नावाने एक संयुक्त मोहीम राबववित आहे.

⚛⚛कोणत्या देशात भारताने कलादन प्रकल्प सुरू केला आहे?
A) नेपाळ
B) म्यानमार
C) इंडोनेशिया
D) इराक
उत्तर :- B) म्यानमार
स्पष्टीकरण: भारत आणि म्यानमारने संयुक्तपणे कलादन प्रकल्प सुरू केला आहे. कलादन प्रकल्प म्यानमारमधील सिट्टवे बंदराला भारत-म्यानमार सीमेशी जोडते. जळमार्गे मालवाहतुकीसाठी बहुउद्देशीय व्यासपीठ तयार करण्यासाठी हा प्रकल्प सुरू केला गेला आहे.

⚛⚛राज्यघटना कलम.......नुसार संपूर्ण देशासाठी वार्षिक अंदाजपञक तयार केले जाते?
A-कलम 110
B-कलम 111
C-कलम 112
D- कलम 113
उत्तर :- C-कलम 112

⚛⚛कोणत्या भारतीय समाजसुधारकाचा हस्तीदंती अर्ध पुतळा ब्रिटनमध्ये त्यांच्या 180 व्या स्मृती दिनाचे औचित्य साधून बसविण्यात आला?

(1)लाला हरदयाळ
(2)राजाराम मोहन रॉय✅✅
(3)पं. मदनमोहन मालविय
(3)यापैकी नाही

⚛⚛'द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण?

डॉ.एस.एन.सेन
वि.डी.सावरकर
अशोक मेहता✅✅
अशोक कोठारी

(1) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?

दोदाबेटा
कळसुबाई✅✅✅
साल्हेर
मलयगिरी

(2)निलगिरी पर्वतातील उंच शिखर .. आहे.

1)माकुर्णी

2)दोडाबेटा✅✅

3) अन्ना मलाई

4) उदकमडलम

⚛⚛संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली?

 १) 24 ऑक्टोबर 1 9 45✅✅✅
२) 25 ऑक्टोबर 1 9 45  
३) 24 ऑक्टोबर 1 9 54  
४) 25 ऑक्टोबर 1 9 54  

⚛⚛संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत किती देशांचा समावेश होतो?

     1) 192   
     2) 190 
     3) 194
     4) 193  
उत्तर :पर्याय : ४

⚛⚛दक्षिण आणि उत्तर सह्याद्री _______नावाच्या खिंडीमुळे वेगळे झाले आहेत

1.    पालघाट
2.    बालघाट
3.    दोडाबेट्टा
4.    अनयमुडी  

⏩⏩उत्तर :पर्याय : १

⚛⚛श्रीशैलम  जवळ ________नदीने केलेली  घळई प्रसिद्ध आहे

1.    गोदावरी  
2.    कृष्णा 
3.    नर्मदा 
4.    वैनगंगा  

⏩⏩उत्तर :पर्याय : २

⚛⚛_______ही तापीची प्रमुख उपनदी आहे 

1.    महानदी
2.    पूर्णा  
3.    मांजरा 
4.    इंद्रावती  

⏩⏩उत्तर :पर्याय : २

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प

🔶मचकुंदी प्रकल्प  मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मि...