Tuesday 12 May 2020

इतिहास(History Quiz)

*1. 'अभिनव भारत' या संघटनेची स्थापना कोणी केली?*
स्वा. सावरकर✅ 
बटुकेश्र्वर दत्त
रासबिहारी घोष
भुपेंद्रनाथ दत्त

*2. करा व मरा व चले जाव हे संदेश महात्मा गांधीजानी भारतीयांना कोणत्या दिवशी दिले?*
७ ऑगस्ट १९४२
८ ऑगस्ट १९४२✅
८ जुलै १९४२
१६ जुलै १९४२

*3. ऑमस्टरडॅम येथील आंतरराष्ट्रीय धर्म परिषदेत हिंदुस्थानातील उदार धर्म हा प्रबंध कोणी सादर केला?*
शि.म.परांजपे
पंडिता रमाबार्इ
कर्मवीर वि.रा. शिंदे✅
रा.गो. भांडारकर

*4. खुदाई खिदमतगार चे संस्थापक कोण होते?*
महात्मा गांधी
महंमद इकबाल
खान अब्दुल गफारखान✅
मौलाना आझाद

*5. भागवत धर्माचा पाया कोणी घातला?*
संत ज्ञानेश्वर ✅
संत नामदेव
संत एकनाथ
संत तुकाराम

*6. अनहॅपी इंडिया हे पुस्तक कुणी लिहिले?*
बिपिनचंद्र पॉल 
लाला लजपतरॉय✅
सुरेंद्रनाथ बॅनजा
न्यायमूता तेलंग

*7. सन १९४२च्या आंदोलनात आझाद रेडिओ स्टेशन चालविण्यामध्ये कोणत्या महिलेचा समावेश होता?*
अरुणा असफअली
उषा मेहता✅
सुशीला नायर
सुचेता कृपलानी

*8. स्वराज पक्षाची स्थापना करण्यामागे संकल्पना कुणाची होती?*
चित्तरंजन दास✅
मोतीलाल नेहरू
महात्मा गांधी
लाला लजपतराय

*9. महाराष्ट्राबाहेर भागवत धर्माचा प्रसार कोणत्या संताने केला?*
संत ज्ञानेश्वर
संत नामदेव✅
संत एकनाथ
संत तुकाराम

*10. काकोरी कटाचे नेतृत्व कोणी केले?*
राजगुरू 
सुखदेव
चंद्रशेखर आझाद✅
जतीन दास

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...