Monday 1 June 2020

भारताचे मानचिन्हे.


🅾 22 जुलै 1947 रोजी संविधानसभेने भारताच्या राष्ट्रध्वजाला मान्यता दिली व हा राष्ट्रध्वज 14 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्राला समर्पित करण्यात आला..

🅾 राष्ट्रध्वजाचा आकार 3:2 या प्रमाणात असतो..

🅾 घटना समितीने 24 जानेवारी 1950 रोजी जन गण मन या गीताला राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली..

🅾 जन गण मन हे गीत गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनी रचले आहे..

🅾 संविधान सभेने वंदेमातरम या गीतालासुद्धा राष्ट्रगीताचा दर्जा बहाल केला आहे..

🅾 वंदेमातरम हे प्रसिद्ध बंगाली कवी बकीमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीमधून घेण्यात आले आहे..

🅾 भारताचे बोधचिन्ह सारनाथ येथील अशोक स्तंभावरील सिंहाच्या प्रतिकृतीवरून घेण्यात आले आहे..

🅾 या बोधचिन्हात मंडूकोपनिषदातील सत्यमेव जयते हे वाक्य अंतर्भूत करण्यात आले आहे..

🅾राष्ट्रीय नदी :- गंगा..

🅾राष्ट्रीय महाकाव्य :- गीता..

🅾राष्ट्रीय जलजीव :- गंगा डॉल्फिन..

🅾राष्ट्रीय फळ :- आंबा..

🅾राष्ट्रीय विरासत पशु :- हत्ती..

🅾राष्ट्रीय खेळ :- हॉकी..

🅾राष्ट्रीय वृक्ष :- वड..

🅾राष्ट्रीय पशु :- वाघ..

No comments:

Post a Comment

Latest post

मध्ययुगीन भारताचा इतिहास

✺ गुलाम वंशाची स्थापना कोणी केली? ► कुतुबुद्दीन ऐबक ✺ कुतुबमिनारचा पाया कोणी घातला? ► कुतुबुद्दीन ऐबक ✺ अडीच दिवस लागलेली झोपडी कोणी बांधली?...