Monday 15 June 2020

भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका


*उद्दिष्टांचा ठराव जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 ला मांडला आणि घटना समितीने तो 22 जानेवारी 1947 ला स्वीकृत केला.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*शब्दांचा क्रम:- न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता
*42 व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट शब्द:- समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*सामाजिक, आर्थिक,राजकीय न्याय
*विचार,अभिव्यक्ती,विश्वास,श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य
*दर्जा आणि संधीची समानता
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
सरनामा घटनेचा भाग आहे का ?
*1960-बेरुबारी खटला- घटनेचा भाग नाही
*1973-केशवानंद भारती खटला-घटनेचा भाग आहे.
*1995-LIC खटला- घटनेचा भाग आहे.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*सरनामा न्यायप्रविष्ट नाही.
*राज्य शब्दाची व्याख्या कलम 12 आणि कलम 36 मध्ये नमूद.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*सामाजिक न्याय- कलम 38
*आर्थिक न्याय - कलम 39
*राजकीय न्याय - कलम 325, 326
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...