Thursday 11 April 2024

संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नसंच

1.पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात अतिशूरपणे दीर्घकाळ कोण लढले?

तात्या टोपे
राणी लक्ष्मीबाई
शिवाजी महाराज
नानासाहेब पेशवे
उत्तर : तात्या टोपे

2. महात्मा गांधी राजकीय गुरु कोणाला मानत होते?

महादेव गोविंद रानडे
लिओ टॉलस्टॉय
दादाभाई नौरोजी
गोपाळ कृष्ण गोखले
उत्तर : गोपाळ कृष्ण गोखले

3. कोणती युवती क्रांतीकारी युवती होती?

सरोजिनी नायडू
प्रितीलता वडडेदार
इंदिरा गांधी
राणी लक्ष्मीबाई
उत्तर : प्रितीलता वडडेदार

4. संस्थानाचे विलीनिकरण कोणी केले?

पंडित नेहरू
विनोबा भावे
साने गुरुजी
सरदार पटेल
उत्तर : सरदार पटेल

5. पुणे करार महात्मा गांधी व —– यांच्यात झाला होता?

डॉ. आंबेडकर
लॉर्ड आयर्विन
बॅ. जिना
पंडित नेहरू
उत्तर : डॉ. आंबेडकर

6. ‘अभिनव भारत’ या संघटनेची स्थापना कोणी केली?

स्वा.सावरकर
बटूकेश्वर दत्त
रासबिहारी घोष
भुपेंद्रनाथ दत्त
उत्तर : स्वा.सावरकर

7. आझाद हिंद सेना कोणी स्थापन केली?

सुभाषचंद्र बोस
रासबिहारी बोस
कॅ. भोसले
कर्नल धिल्लन
उत्तर : रासबिहारी बोस

8. झाशीचा दत्तक वारसा कोणी नामंजूर केला?

लॉर्ड कॅनिंग
लॉर्ड डलहौसी
लॉर्ड बेटिंग
लॉर्ड मेयो
उत्तर : लॉर्ड डलहौसी

9. भारतात तार आणि सुधारीत टपालसेवा कोणी सुरू केली?

लॉर्ड डलहौसी
लॉर्ड बेटिंग
लॉर्ड रिपन
लॉर्ड मेयो
उत्तर : लॉर्ड डलहौसी

10. वृत्तपत्रांवर बंदी घालणारा कायदा कोणत्या साली पारित झाला?

1 एप्रिल 1878
मार्च 1905
मार्च 1978
एप्रिल 1994
उत्तर : 1 एप्रिल 1878

11. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोण?

लॉर्ड रिपन
लॉर्ड मॅकॉले
लॉर्ड मेयो
लॉर्ड विलीग्टन
उत्तर : लॉर्ड रिपन

12. भारतातील पहिला रेल्वेमार्ग खालीलपैकी कोणता?

मुंबई ते ठाणे
मुंबई ते दिल्ली
कल्याण ते ठाणे
मुंबई ते पुणे
उत्तर : मुंबई ते ठाणे

13. 1857 च्या उठावातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोण?

मंगल पांडे
तात्या टोपे
कूंवरसिंह राणा
कर्नल आयरे कूट
उत्तर : कूंवरसिंह राणा

14. जालियनवाला बाग कोठे आहे?

पटियाळा
दिल्ली
अमृतसर
अलाहाबाद
उत्तर : अमृतसर

15. खिलाफत चळवळीचे अध्यक्ष कोण होते?

सर सय्यद अहमद खान
मौलाना अली महंमद
आगाखान
महात्मा गांधी
उत्तर : महात्मा गांधी

16. त्रिपुरा येथील राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते?

नेताजी सुभाषचंद्र बोस
जवाहरलाल नेहरू
मोतीलाल नेहरू
मौलाना आझाद
उत्तर : नेताजी सुभाषचंद्र बोस

17. मुस्लिम लीगची स्थापना कोणी केली?

नबाब सलीमुल्ला
आगाखान
बॅ. महंमद जीना
मौलाना आझाद
उत्तर : नबाब सलीमुल्ला

18. मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले?

सेनापती बापट
बी.सी.दत्त
मोहन रानडे
पं. जवाहरलाल नेहरू
उत्तर : बी.सी.दत्त

19. 1857 चे स्वातंत्र्यसमर व मॅझिनीचे लेखक कोण?

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर
सच्छिंद्रनाथ सन्याल
नानासाहेब पेशवे
तात्या टोपे
उत्तर : स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर

20. ‘बंदीजीवन’ कोणी लिहिले?

सच्छिंद्रनाथ सन्याल
बंकिमचंद्र चटर्जी
व्योमेशचंद्र बॅनर्जी
महात्मा गांधी
उत्तर : सच्छिंद्रनाथ सन्याल


No comments:

Post a Comment

Latest post

सहकार

   11th सहकार  :- Click Here 12th सहकार  :- Click Here