Friday 30 June 2023

सामान्यज्ञान प्रश्नोत्तरे इतिहास (भारत)(History)

*1. १८५७ च्या उठावाच्या वेळी झाशी येथे कोणाचे राज्य होते?*

राणी लक्ष्मीबाई 

पेशवे नानासाहेब ✅

बहादूरशहा जफर

ईस्ट इंडिया कंपनी


*2. न्यायमूर्ती रानडे यांनी कोणत्या उद्देशाने सामाजिक परिषदेची स्थापना केली?*

राजकीय प्रश्नावर चर्चा करण्याकरिता 

सामाजिक प्रश्नाला राजकीय व्यासपीठ मिळवून देण्याकरिता ✅

सामाजिक प्रश्नावर चर्चा करण्याकरिता

भारतीय लोकांच्या आर्थिक प्रश्नाचा अभ्यास करण्याकरिता 


*3. खालीलपैकी ............. येथे १८५७ चा उठाव झाला नव्हता?*

अलाहाबाद 

दिल्ली

मद्रास ✅

रामनगर


*4. ……… या संतांचे गुरू जनार्दन स्वामी होते?*

संत ज्ञानेश्वर 

संत एकनाथ ✅

संत तुकाराम

संत नामदेव


*5. १९१९ मध्ये सातारा जिल्याह्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?*

कर्मवीर वि.रा. शिंदे 

कर्मवीर भाऊराव पाटील ✅

छत्रपीत शाहू महाराज

भास्करराव जाधव


*6. सत्तीची चाल बंद व्हावी म्हणूण बंगाल प्रांतात कोणी आंदोलन सुरु केले होते?*

राजा राममोहन रॉय ✅ 

ईश्वरचंद्र विद्यासागर

व्दारकाप्रसाद टागोर

केशवचंद्र सेन


*7. इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी होती?*

लोकमान्य टिळक 

महात्मा गांधी

गोपाळ हरी देशमुख ✅

न्यायमूर्ती रानडे


*8. साता-याचा राजा प्रतापसिंहाने आपला वकील म्हणून इंग्लंडला कोणास पाठविले होते?*

रंगो बापूजी ✅

तात्या टोपे

अजीमुल्ला खान

अहमदशहा 


*9. मद्रास येथे होमरूल लीगची स्थापना कोणी केली?*

लोकमान्य टिळक 

गोपाळ कृष्ण गोखले

डॉ. अॅनी बेझंट ✅

सरोजिनी नायडू


*10. कोणत्या राज्यात नामदेवांची अनेक मंदिरे आहेत?*

मध्य प्रदेश 

बिहार

पंजाब ✅

गुजरात

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...