Wednesday 13 March 2024

राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नसंच

 🔰खालील विधाने विचारात घ्या:

अ) भारतात सर्वात जास्त काल इंग्रजांनी शासन केले.

ब) पोर्तुगीजांनी भारतातून सर्वप्रथम आपली सत्ता मागे घेतली.

क) पोर्तुगीजांनी आपली पहिली वसाहत गोवा इथे स्थापन केली.

ड) ब्रिटीश खलाशी वास्को-द-गामा १४९८ मध्ये भारतात आला.


१) फक्त अ,ब, क योग्य

२) फक्त क योग्य 📚✍️

३) सर्व अयोग्य

४) सर्व योग्य


🔰कोणत्या वर्षी भारत सरकारने जागतीक व्यापार संघनेशी करार केला आहे ? आणि जागतीक व्यापार संघटना (डब्ल्यु. टी. ओ.) कधी अस्तित्वात आली. 

 A) 1981-1982  

 B) 1994-1995  ✅

 C) 1996-1997  

 D) 1998-1998  


🔰 भारतात नियोजन मंडळाची स्थापना केव्हा झाली ?

 M) मार्च 1950 ✅

 P) एप्रिल 1950 

 K) मार्च 1951 

 H) मार्च 1949 


 

🔰 _____ उत्तर-पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे. 

 A) भुवनेश्वर 

 B) हाजीपूर  

 C)  गुहाटी 

 D) गोरखपुर ✅


🔰दवितीय श्रेणीचे व्यवसाय जेथे एकवटलेले आहेत तेथील __ परिसरात दाट लोकवस्ती आढळते.* 

 A) लातूर - उस्मानाबाद 

 B) जलगाव - भुसावल 

 C) पंढरपूर - सोलापूर 

 D) पिंपरी -चिंचवड✅



 1) कोणत्याही वस्तूचे वजन पृथ्वीवर ------------ असते ? 

a) पृथ्वीवर सर्व ठिकाणी सारखेच

 असते

b) विषवृत्तावर सर्वाधिक असते

c) ध्रुवावर कमीत कमी असते

d) ध्रुवावर अधिकतम असते👈👈



 2) महाराष्ट्रातील खालील ठिकाणे वार्षिक पर्जन्याच्या उतरत्या क्रमाने लावा? 

a) आंबोली,गगनबावडा, महाबळेश्वर,माथेरान

b) आंबोली, माथेरान, महाबळेश्वर,गगनबावडा

C) आंबोली,महाबळेश्वर, गगनबावडा,माथेरान 👈👈

d) आंबोली, गगनबावडा, माथेरान, महाबळेश्वर


 3) महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधानाचा विचार करा

a) सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे पर्जन्याचे प्रमाण घटत जाते

b) गोदावरी,भीमा व कृष्णा खोऱ्यांच्या दक्षिणोत्तर पट्ट्यामध्ये अवर्षणग्रस्त प्रदेश आहे

1) a चूक b बरोबर

2) a बरोबर b चूक

3) दोन्ही चूक 

4) दोन्ही बरोबर👈👈


 4) मादाम क्युरी यांनी दोन नोबेल पुरस्कार कोणत्या क्षेत्रांमध्ये मिळवले होते? 

a) भौतिक व रसायन शास्त्र  👈👈

b) रसायन व चिकित्सा शास्त्र

C) भौतिक व चिकित्सा 

d) शांती आणि रसायन शास्त्र


 5) खालील विधानाचा विचार करा

A)  रोशनी योजना ही नक्षलग्रस्त भागासाठी आहे

B) ही योजना फक्त 18 ते 35 वयोगटातील तरुण व तरुणीसाठी आहे

1) a बरोबर b चूक

2) a चूक b बरोबर

3) दोन्ही बरोबर👈👈

4) दोन्ही चूक


6) ----------- व--------  खोऱ्यात तांबडी व पिवळसर मृदा आढळते 

a) तापी व नर्मदा

b) कृष्णा व भीमा

c)गोदावरी व पुरणा

d) वर्धा व वैनगंगा👈👈


 7) सह्याद्रीमधील शिखराचा उंचीनुसार उतरता क्रम लावा 


a) कळसुबाई, महाबळेश्वर, हरीशचंद्रगड,साल्हेर

b) कळसुबाई, साल्हेर, हरिश्चंद्रगड, महाबळेश्वर

c) कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड 👈👈

d) कळसुबाई, हरिश्चंद्रगड, महाबळेश्वर, साल्हेर


 *8) राजस्थान मधील मजूर किसान शक्ती संघटना ही स्वयसेवी संस्था कोणत्या समाज सेविकेचा आहे?* 

१) प्रतिभा शिंदे 

2) अरुणा रॉय👈👈

3) पारोमिता गोस्वामी

4) तृप्ती देसाई


 9)वर दिलेले छायाचित्र कोणत्या साहित्यिकांचे आहे?                                                                                           1) कुसुमाग्रज  

 2) पु. ल. देशपांडे   👈👈 

3) वि.वा शिरवाडकर  

 4) बि गूप्ते



 10) खाली दिलेल्या विधानांचा योगय विचार करा

a) भारतातील सर्वात मोठे नदीपात्र ब्रम्हपुत्रेचे आहे

b) उगम मानस सरोवर येथे होतो

c) ब्रम्हपुत्रेची एकूण लांबी 2850 km आहे 

d) भारतातील तिची लांबी 550 km आहे    

1)  A b c बरोबर

2) फक्त c d बरोबर

3) फक्त a b बरोबर👈👈

4) सर्व बरोबर


11) दिलेल्या खालील विधानांचा विचार करा 

  A) पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणी युनाईटेड बँक यांचे विलनीकरण अर्थमंत्री निर्मला सिताराम यांच्या कार्यकाळात झाले

  B) विलनीकरनानंतर पंजाब नॅशनल बँक सार्वजनीक क्षेत्रातील 2 नंबर मोठी बँक झाली आहे


1 )  a बरोबर  b चूक

2 ) a चुक b बरोबर

3 ) दोन्ही बरोबर 👈👈

4 ) दोन्ही चुक


12) खालील विधानांचा विचार करा

  a) पंतप्रधान उज्वला योजना ही सरकारणे 1 मे 2015 रोजी सूरु केली होती

  b) यो योजनेचे घोष वाक्य – स्वच्छ इंधन, बेहतर जिवन हे होते

1)  a बरोबर b चुक

2)  a चुक b बरोबर 👈👈

3) दोन्ही बरोबर

4) दोन्ही चुक


 13) 7 जुन 2018 रोजी दक्षीन आफ्रीकेतिल पिटरमॅरिटझ् बर्ग रेल्वे स्टेशनवर वर्णव्देशातून महात्मा गांधी यांना रेल्वेमधून उतरुन दिलेल्या ऐतिहासीक घटनेस किती वर्ष पूर्ण झाले

1) 125 👈👈

 2) 130

 3) 100

4) 120


 14) भारताची इस्त्रो ही संस्था सन 2022 मध्ये कोणती अंतराळ मोहीम राबविनार आहे

  1) चांद्रयान 2

  2) गगनयान  👈👈

  3) मंगळयान 2 

 4) चांद्रयान 3


*15) लोकबिरादारी प्रकल्प हा हेमलकसा ता. भामरागड जि. गडचिरोली आदिवासींच्या सर्वांगीन विकासासाठी 23 डिसेंबर 1973 रोजी कोणी सूरु केला.**


बाबा आमटे

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...