12 January 2022

भारतातील चलनवाढीची कारणे

◾️तुटीचे अंदाजपत्रक सरकारने सादर करणे

◾️ही तूट भरून काढण्यासाठी रिर्झव्ह बँकेला नोटा छापण्याचा आदेश दिला जातो

◾️ परदेशात काम करणारे भारतीय नातेवाईकांना पैसे पाठवतात.

◾️ ज्या भारतीयांचे परदेशात उद्योग असतात, ते झालेला नफा भारतात पाठवतात.

◾️ परदेशी भांडवलदार भारतात गुंतवणूक करतात ही गुंतवणूक चलनात दाखल होते.

◾️ काही देशांत भारतीय चलनाच्या नकली नोटा छापून भारतीय अर्थव्यवस्थेत घुसवल्या जातात.

◾️ या कारणांनी चलनवाढ होते व त्याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणून भाववाढ होते.

No comments:

Post a Comment

Latest post

२० जून २०२५: चालू घडामोडी – १० प्रश्न व उत्तरे

1. प्रश्न: २०२५ मधील G7 शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशात झाले?    उत्तर: कॅनडा 2. प्रश्न: ‘इंडिया एआय मिशन’ या नवीन उपक्रमाची घोषणा कोणत्या...