Friday 15 April 2022

आयुष्मान भारत अभियान


🔹सुरुवात : 2018-19

🔸 उद्देश : प्राथमिक, द्वितीयक व तृतीयक स्तरावरील आरोग्य सेवांचा विकास करणे.

🔹या योजनेत २ उपयोजनांचा समावेश आहे.

-------------------------------------------------
⚫️१) आरोग्य तंदुरुस्ती केंद्र :

🔹सुरुवात : 14 एप्रिल 2018, बिजापूर (छत्तीसगढ)

🔸2022 पर्यंत दीड लाख उपकेंद्रांची रूपांतर आरोग्य तंदुरुस्ती केंद्रांमध्ये केले जाणार आहे.

-------------------------------------------------
⚫️२) PM जनधन आरोग्य योजना :

🔹सुरुवात : 23 सप्टेंबर 2018, रांची (झारखंड)

🔸लाभार्थी : 10.74 कोटी कुटुंब

🔹लाभार्थी ओळख : SECC 2011

🔸कुटुंब सदस्य संख्या : मर्यादा नाही

🔹विमा लाभ : पाच लाख रु. प्रतिकुटुंब प्रतिवर्ष

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...