Friday 15 April 2022

आयुष्मान भारत अभियान


🔹सुरुवात : 2018-19

🔸 उद्देश : प्राथमिक, द्वितीयक व तृतीयक स्तरावरील आरोग्य सेवांचा विकास करणे.

🔹या योजनेत २ उपयोजनांचा समावेश आहे.

-------------------------------------------------
⚫️१) आरोग्य तंदुरुस्ती केंद्र :

🔹सुरुवात : 14 एप्रिल 2018, बिजापूर (छत्तीसगढ)

🔸2022 पर्यंत दीड लाख उपकेंद्रांची रूपांतर आरोग्य तंदुरुस्ती केंद्रांमध्ये केले जाणार आहे.

-------------------------------------------------
⚫️२) PM जनधन आरोग्य योजना :

🔹सुरुवात : 23 सप्टेंबर 2018, रांची (झारखंड)

🔸लाभार्थी : 10.74 कोटी कुटुंब

🔹लाभार्थी ओळख : SECC 2011

🔸कुटुंब सदस्य संख्या : मर्यादा नाही

🔹विमा लाभ : पाच लाख रु. प्रतिकुटुंब प्रतिवर्ष

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...