Tuesday 8 November 2022

१ मे १९६० नंतर महाराष्ट्रात निर्माण झालेले जिल्हे

🟠१ मे १९६० नंतर महाराष्ट्रात निर्माण झालेले जिल्हे :-

🔹 नवीन जिल्हा : मूळ जिल्हा : निर्मिती 🔹

🔸१) सिंधुदुर्ग : रत्नागिरी : १ मे १९८१

🔹२) जालना : औरंगाबाद : १ मे १९८१

🔸३) लातूर : उस्मानाबाद : १६ ऑगस्ट १९८२

🔹४) गडचिरोली : चंद्रपुर : २६ ऑगस्ट १९८२

🔸५) मुंबई उपनगर : मुंबई शहर :4ऑक्टो १९९०

🔹६) वाशीम : अकोला : १ जुलै १९९८

🔸७) नंदुरबार : धुळे : १ जुलै १९९८

🔹८) हिंगोली : परभणी : १ मे १९९९

🔸९) गोंदिया : भंडारा : १ मे १९९९

🔹१०) पालघर : ठाणे : १ ऑगस्ट २०१४

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प

🔶मचकुंदी प्रकल्प  मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मि...