Sunday 20 November 2022

भारतीय अर्थव्यवस्था

दुसरी पंचवार्षिक योजना
कालावधी:1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961
भर:जड व मूलभूत उद्योग
प्रतिमान:पी सी महालनोबिस
योजना
दुसरे आद्योगिक धोरण 30 एप्रिल 1956
1957-58 राज्यात खादी व ग्रामउद्योग सुरुवात
1960-61 सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम
1959:भिलाई पोलाद-रशिया
1959:रुरकेला पोलाद-पश्चिम जर्मनी
1962:दुर्गापूर पोलाद:ब्रिटन
भेल पोलाद
खत खारखाना
नांगल व रुरकेला
वृद्धी दर
संकल्पित:4.5%
साध्य:4.21%
समाजवादी समाजरचना तत्व
भौतिकवादी योजन

तिसरी पंचवार्षिक योजना
कालावधी:1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966
भर:-कृषी व मूलभूत उद्योग
1962 ला संरक्षण व विकास केला
प्रतिमान:-महालनोबिस व सुखमाय चक्रवर्ती
राजकीय घडामोडी:-
1962 भारत चीन युद्ध
1962 गोवा मुक्त
1963 नागालँड
योजना
1964-65:-सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम
1965:-कृषी मूल्य आयोग स्थापन
अद्यक्ष:-प्रो.दांतवाला
शिफारस:-एल के झा समिती
1965 भारतीय अन्न महामंडळ
1964 IDBI स्थापन
1964 UTI स्थापन
सर्वाधिक अपयशी योजना

चौथी पंचवार्षिक योजना
कालावधी : 1 एप्रिल 1969 ते 31 मार्च 1974
मुख्य भार : स्वावलंबन
घोषवाक्य : स्थैर्यासह आर्थिक वाढ
घोषणा : मार्च 1971 च्या संसदीय निवडणुकीच्या वेळी इंदिरा गांधींनी ”गरीबी हटाओ” ही घोषणा दिली.
प्रतिमान : अॅलन व रुद्र यांचे खुले सातत्य प्रतिमान
योजनेचे उपनाव : गाङगीळ योजना
आराखडा आकार : 15.900 कोटी
अपेक्षित वृद्धी दर : 5.5%
प्रत्यक्ष : 3.3%

पाचवी पंचवार्षिक योजना
कालावधी : 1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1979
मुख्यभर : गरीबी हटाओ / दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबन
प्रतिमान : अॅलन मान व अशोक रुद्र
योजना खर्च : प्रास्ताविक खर्च – 37,250 कोटी रु व वास्तविक खर्च – 39,426 कोटी रु.
अपेक्षित वृद्धी दर – 4.4%
प्रत्यक्ष वृद्धी दर – 5%

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...