Saturday 23 December 2023

सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत त्यातील कोणत्या जिल्यामधून कोणत्या जिल्यांची निर्मितीचा प्रस्ताव ?

 

👉 नाशिक जिल्यातून - मालेगाव आणि कळवण


👉 ठाणे जिल्यातून - मीरा-भाईंदर आणि कल्याण


👉 बुलडाणा जिल्यातून - खामगाव


👉 यवतमाळ जिल्यातून - पुसद


👉 अमरावती जिल्यातून - अचलपूर


👉 भंडारा जिल्यातून - साकोली


👉 चंद्रपूर जिल्यातून - चिमूर


👉 गडचिरोली जिल्यातून - अहेरी


👉 जळगाव जिल्यातून - भुसावळ


👉 लातूर जिल्यातून - उदगीर


👉 बीड जिल्यातून - अंबेजोगाई


👉 नांदेड जिल्यातून - किनवट


👉 सातारा जिल्यातून - माणदेश


👉 पुणे जिल्यातून - शिवनेरी


👉 पालघर जिल्यातून - जव्हार


👉 रत्नागिरी जिल्ह्यातून मानगड


👉 रायगड जिल्यातून  - महाड


👉 अहमदनगर जिल्यातून - शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...