Ads

19 July 2020

आधुनिक अर्थशास्त्राचे जनक-ॲडम स्मिथ


     (१६ जून १७२३ ते १७ जुलै १७९०)

👉 त्यांच्या मते 'अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे'...
🔸ते स्कॉटलंडचे एक अर्थतज्ज्ञ होते...
🔸राजकीय अर्थशास्त्राचा पाया त्यांनी रचल्याचे मानले जाते....
🔸त्यांचे १७७६ साली प्रसिद्ध झालेले "अ‍ॅन एन्क्वायरी इंटू द नेचर अ‍ॅन्ड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स" हे पुस्तक अर्थशास्त्राच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानले जाते...
🔸औद्योगिक क्रांतीने निर्मिलेल्या भांडवलशाहीतील बाजारपेठेची सर्व समीकरणे या त्याने ग्रंथात मांडली..
🔸भांडवलशाहीला पूरक अशा मुक्त अर्थव्यस्थेचा त्याने पुरस्कार केला , आधीच्या व्यापारावाद्यांच्या विरोधात तो होता...
🔸अर्थशास्त्राला पूर्वी राजकीय अर्थशास्त्र असे म्हटले जात होते,त्याला स्वतंत्र शास्त्राचा दर्जा नव्हता तर अर्थशास्त्र हा विषय १८ व्या शतकापर्यंत राज्यशास्त्राचा एक भाग मानला जात होता...
🔸परंतु सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ अ‍ॅडम स्मिथ यांनी सन १७७६ मध्ये आपला अर्थशास्त्रावरील प्रसिद्ध ग्रंथ 'राष्ट्राची संपत्ती' लिहून अर्थशास्त्राला राज्यशास्त्रापासून वेगळे केले...
🔸तेव्हापासून अर्थशास्त्र हा स्वतंत्र विषय म्हणून  मान्यता पावला,म्हणून अ‍ॅडम स्मिथला अर्थशास्त्राचा जनक असे मानले जाते...

स्वातंत्र्यसेनानी व ज्येष्ठ काँग्रेस नेते कुमारस्वामी कामराज


(15 जुलै 1903 - 2 ऑक्टोबर 1975)

🔸देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग आणि 6 वेळा तुरूंगवास (3000 दिवस कैदेत)...
🔸1954 ते 1963 दरम्यान तत्कालीन मद्रास म्हणजेच आताच्या तमिळनाडूचे 3 रे मुख्यमंत्री...
🔸जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर पक्षाची धुरा (काँग्रेस अध्यक्ष) सांभाळणार्‍या कामराजांनी 1967 साली इंदिरा गांधींनी काँग्रेस (आय) हा नवा पक्ष स्थापन केल्यानंतर उर्वरित काँग्रेस पक्षाचे (काँग्रेस-O) नेतेपद सांभाळले...
🔸1952-54 आणि 1969-75 लोकसभा खासदार...
🔸गांधीजींच्या विचारांचे अनुयायी असलेले कामराज यांनी 2 ऑक्टोबर 1975 रोजी म्हणजेच गांधी जयंती दिवशी जगाचा निरोप घेतला होता...
🔸त्यांच्या मृत्यूनंतर 1976 साली भारत सरकारने त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न पुरस्कार दिला...
🔸कामराज यांच्या आदराप्रित्यर्थ चेन्नईच्‍या विमानतळास त्यांचे नाव देण्यात आले आहे...
🔸अत्यंत साधे जीवनमान जगणाऱ्या कामराज जेव्हा या जगातून निघून गेले होते तेव्हा त्यांनी तेव्हा त्यांच्या मागे शिल्लक होते ते फक्त 130 रुपये,2 चपलाचे जोड,4 शर्ट,4 धोतरजोड,काही पुस्तके आणि मोठं कर्तत्व...

डेली का डोज 14 जुलाई 2020

1.गूगल के मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई ने भारत में अगले पांच-सात साल में कितने हजार करोड़ रूपए निवेश करने की घोषणा की है?
a. 75000 हजार करोड़ रूपए✔️
b. 55000 हजार करोड़ रूपए
c. 35000 हजार करोड़ रूपए
d. 45000 हजार करोड़ रूपए

2.सरकार की तरफ से जारी ताजा आंकड़ों के अनुसार जून 2020 में खुदरा मंहगाई दर निम्न में से कितने प्रतिशत पर पहुँच गयी है?
a. 5.87 प्रतिशत
b. 7.87 प्रतिशत✔️
c. 4.87 प्रतिशत
d. 9.87 प्रतिशत

3.भारतीय रेलवे ने निम्न में से कब तक रेलवे को ग्रीन रेलवे बनाने की घोषणा की है?
a. साल 2050 तक
b. साल 2045
c. साल 2030 तक✔️
d. इनमें से कोई नहीं

4.केंद्रीय वाणिज्य और उद्योग मंत्रालय के आंकड़ों के मुताबिक निम्न में से कौन सा देश वित्तीय वर्ष 2019-20 के दौरान भारत का शीर्ष व्यापारिक भागीदार बना हुआ है?
a. अमेरिका✔️
b. नेपाल
c. चीन
d. रूस

5.हाल ही में किस राज्य सरकार ने ‘रोको-टोको’ अभियान की घोषणा की है?
a. बिहार
b. पंजाब
c. उत्तर प्रदेश
d. मध्य प्रदेश✔️

6.उद्योग मंडल फिक्की ने वित्त वर्ष 2020-21 में भारत की सालाना जीडीपी वृद्धि में कितने प्रतिशत के संकुचन का अनुमान जाहिर किया है?
a. 2.5 प्रतिशत
b. 3.5 प्रतिशत
c. 4.5 प्रतिशत✔️
d. 7.5 प्रतिशत

7.भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआईएल) कितने लाख करोड़ रुपये के मूल्य को छूने वाली पहली भारतीय कंपनी बन गयी है?
a. 18 लाख करोड़ रुपये
b. 22 लाख करोड़ रुपये
c. 12 लाख करोड़ रुपये✔️
d. 32 लाख करोड़ रुपये

8.ईरान ने हाल ही में किस देश को बड़ा झटका देते हुए चाबहार रेल परियोजना से बाहर कर दिया है?
a. भारत✔️
b. नेपाल
c. रूस
d. जापान

9.किस दिग्गज हॉकी खिलाड़ी को मोहन बागान ‘लाइफटाइम अचीवमेंट’ पुरस्कार से हाल ही में सम्मानित किया जायेगा?
a. अशोक कुमार✔️
b. बलबीर सिंह
c. मनोज कुमार
d. दिलीप सिंह

10.हाल ही में केंद्रीय सशस्त्र पुलिस बल द्वारा आयोजित अखिल भारतीय पौधरोपण अभियान में किस केंद्रीय मंत्री ने शिरकत की?
a. अमित शाह✔️
b. राजनाथ सिंह
c. स्मृति ईरानी
d. प्रकाश जावड़ेकर

उत्तर-👇🇮🇳

1.a. 75000 हजार करोड़ रूपए
गूगल के मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई ने भारत में अगले पांच-सात साल में 75,000 करोड़ रुपये का निवेश करने की घोषणा की. कंपनी यह निवेश ‘गूगल फॉर इंडिया डिजिटलीकरण कोष’ के जरिये करेगी. इसमें हर भारतीय तक उसकी भाषा में सस्ती पहुंच और सूचनाओं को उपलब्ध कराना, भारत की जरूरत के मुताबिक नए उत्पाद और सेवाओं का निर्माण करना, कारोबारियों को डिजिटल बदलाव के लिए सशक्त करना और स्वास्थ्य, शिक्षा एवं कृषि जैसे क्षेत्रों में सामाजिक भलाई के लिए कृत्रिम मेधा और प्रौद्योगिकी लाभ पहुंचाना शामिल है.
 

2.b. 7.87 प्रतिशत
सरकार द्वारा जारी आंकड़े के अनुसार पिछले महीने में खाद्य मुद्रास्फीति बढ़कर 7.87 प्रतिशत हो गयी. पिछले साल जून महीने में उपभोक्ता मूल्य सूचकांक आधारित महंगाई दर 3.18 प्रतिशत थी. सांख्यिकी एवं कार्यक्रम क्रियान्वयन मंत्रालय ने एक विज्ञप्ति में कहा कि मुद्रास्फीति का आंकड़ा कोरोना वायरस महामारी के कारण पाबंदियों की वजह से सीमित संख्या में बाजारों से एकत्रित आंकड़ों पर आधारित है. सरकार ने कोरोना वायरस महामारी की रोकथाम के लिये ‘लॉकडाउन’ के कारण अप्रैल और मई का पूरा सीपीआई आंकड़ा जारी नहीं किया है.

3.c. साल 2030 तक
रेलवे ने 2030 तक विभिन्न उपायों को अपनाकर अपने कार्बन उत्सर्जन को “शून्य” कर पूरी तरह हरित होने का लक्ष्य निर्धारित किया है. रेलवे ने इस पहल के तहत रेल लाइनों के विद्युतीकरण, ऊर्जा दक्षता सुधारने और अक्षय ऊर्जा स्रोतों का इस्तेमाल करने जैसे उपाय अपनाए जाएंगे. रेलवे ने बड़ी लाइन के सभी मार्गों का दिसंबर 2023 तक विद्युतीकरण करने का भी लक्ष्य निर्धारित किया है.

4.a. अमेरिका
यह लगातार दूसरा वित्तीय वर्ष है जब संयुक्त राज्य अमेरिका भारत का शीर्ष व्यापार भागीदार बन गया है. वित्तीय वर्ष 2018-19 में संयुक्त राज्य अमेरिका भारत के शीर्ष व्यापारिक भागीदार बनने के लिए पीपल्स रिपब्लिक ऑफ चाइना से आगे निकल गया था, जो दोनों देशों के बीच लगातार बढ़ रहे आर्थिक संबंधों का संकेत देता है. अमेरिका और भारत के बीच एक संभावित ट्रेड डील पर बातचीत चल रही है.

5.d. मध्य प्रदेश
मध्य प्रदेश सरकार आगामी दिनों में ‘रोको-टोको’ नाम से एक अभियान शुरू करेगी. यह अभियान उन लोगों पर केंद्रित होगा जो मध्य प्रदेश राज्य में मास्क नहीं पहन रहे हैं. राज्य में रोको-टोको अभियान को चुनिंदा संगठनों द्वारा स्वेच्छा से चलाया जाएगा. चूंकि राज्य भर में सार्वजनिक स्थानों पर मास्क पहनना अनिवार्य है, इसलिए इस अभियान के तहत स्वयंसेवकों को उन लोगों को मास्क प्रदान करने का काम सौंपा जाएगा. जिन्होंने इसे सार्वजनिक स्थानों पर मास्क नहीं पहना है और उस व्यक्ति से मास्क की कीमत के एवज में 20 रुपये का शुल्क लिया जाएगा. 

6.c. 4.5 प्रतिशत
फिक्की के इकोनॉमिक आउटलुक सर्वे में कहा गया है कि दुनियाभर में कोविड-19 के तेजी से प्रसार की वजह से पैदा हुए आर्थिक एवं स्वास्थ्य संबंधी संकट के कारण वह अपने पूर्व के अनुमान में भारी संशोधन कर रहा है. उद्योग मंडल ने जनवरी 2020 के अपने सर्वेक्षण में 5.5 फीसद की जीडीपी वृद्धि का अनुमान जाहिर किया था. महामारी की वजह से आर्थिक गतिविधियां बुरी तरह प्रभावित हुई हैं क्योंकि वायरस के प्रसार को रोकने हेतु देश में लॉकडाउन लागू हुआ था.

7.c. 12 लाख करोड़ रुपये
रिलायंस यह उपलब्धि हासिल करने वाली पहली बार भारतीय कंपनी बन गयी है. कारोबार के दौरान बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) पर कंपनी का शेयर 3.64 फीसदी चढ़कर 1,947 रुपये पर पहुंच गया. इसी तरह नेशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) में कंपनी का शेयर 3.70 फीसदी की बढ़त के साथ 1,947.70 रुपये पर पहुंच गया. दरअसल रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआईएल) के जियो प्लेटफॉर्म्स में एक और बड़ा निवेश हुआ है। हाल ही में वायरलेस टेक्नोलॉजीज सेक्टर की दिग्गज कंपनी क्वालकॉम इनकॉरपोरेटेड की इन्वेस्टमेंट कंपनी क्वालकॉम वेंचर्स ने जियो में 730 करोड़ रुपये निवेश करने का घोषणा किया था.

8.a. भारत
ईरान ने हाल ही में भारत को बड़ा झटका देते हुए चाबहार रेल परियोजना से बाहर कर दिया है. ईरान ने घोषणा किया है कि वह अब अकेले ही इस परियोजना को पूरा करेगा. भारत के लिए ईरान का यह फैसला सामरिक और रणनीतिक तौर पर बड़ा झटका माना जा रहा है. इस परियोजना के तहत ईरान के चाबहार पोर्ट से लेकर जहेदान इलाके तक रेल परियोजना बनायी जानी है. इस रेल परियोजना को अफगानिस्तान के जरांज सीमा तक बढ़ाए जाने की भी योजना है.

9.a. अशोक कुमार
दिग्गज हॉकी खिलाड़ी अशोक कुमार को मोहन बागान फुटबॉल क्लब के स्थापना दिवस पर आयोजित समारोह में ‘लाइफटाइम अचीवमेंट’ पुरस्कार से सम्मानित किया जाएगा. कोविड-19 महामारी की मौजूदा स्थिति को देखते हुए इस कार्यक्रम का आयोजन ऑनलाइन होगा. मोहन बागान दिवस हर साल 29 जुलाई को मनाया जाता है. मोहन बागान ने 1911 में इसी दिन आईएफए शील्ड में ईस्ट यॉर्कशायर रेजिमेंट को 2-1 से हराया था. वे खिताब जीतने वाली पहला भारतीय क्लब बना था.

10.a. अमित शाह
केंद्रीय सशस्त्र पुलिस बल द्वारा आयोजित अखिल भारतीय पौधरोपण अभियान में रविवार को केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने शिरकत की. केंद्रीय सशस्त्र पुलिस बलों के जवानों ने इस अभियान को बढ़ावा देने के लिए छोटे पौधे लगाए. इस दौरान उन्होंने कहा कि भारत दुनिया की सबसे ज्यादा आबादी वाले देशों में से एक है.

लॉर्ड डलहौसी

 हा ब्रिटीश भारतातीलस्कॉटिशवंशीय वासाहतिक प्रशासक आणि गव्हर्नर जनरल होता.

 इ.स. १८४८ साली लॉर्ड डलहौसी हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल म्हणुन भारतात आला. त्या वेळी इंग्रनी राजसत्तेचे वर्चस्व हिंदुस्तानात स्थापीत झाले होते. असे असले तरी प्रत्यक्ष अप्रत्य्क्षपणे हिंदुस्तानातील छोटेमॊठे राजे अथवा संस्थानीक हे त्यांच्या प्रदेशातील राज्य कारभार पाहात असत.

या मुळे इंग्रजांचे एकछत्री साम्राज्य स्थापन होण्यास अडचणी होत होत्या. त्यामुळे लॉर्ड डलहौसीने या ना त्या कारणाने संस्थाने गिळंकृत करण्यास सुरुवात केली. त्यातील प्रमुख कारण असे ते दत्तक विधान नाकारणे. एखादा राजा अथावा संस्थानीक निपुत्रिक मरण पावला तर त्याच्या जवळच्या वारसाला अथवा हिंदु धर्मशात्राप्रमाणे त्याने दत्तक घेतलेल्या व्यक्तीला गादीवर बसवण्यास परवानगी नाकारणे ही डलहौसीची नीती होती.
यास व्यपगत सिद्धांत/डॉक्ट्रीन ऑफ लॅप्स असे म्हणतात. याने भारतातील अनेक संस्थाने खालसा केली

.लॉर्ड डलहौसी व्हाईसरॉय असताना भारताचे पहिले पोस्टाचे तिकीट छापले

महत्त्वाचे सामान्यज्ञान

१) ऑडमचा पूल :  मन्नारचे आखात व धनुष्यकोडी यामधील मार्ग. यास रामसेतू असे  म्हणतात.

२) आगा खान पॅलेस :  येथे चले जाव आंदोलन काळात गांधीजींनी स्थानबद्ध करण्यात आले होते.

३) आनंद भवन   :  पंडित नेहरू यांनी राष्ट्राला दान दिलेले राहते घर.

४) आनंद  :  गुजरातमधील अमूल दूध कारखान्याचे ठिकाण.

५) आवडी :  रणगाडा तयार करण्याचा कारखाना.

६) केप कामोरीन:भारताचे शेवटचे टोक व विवेकानंद शीला स्मारक.

७) चित्तोडगढ  :  राजस्थानमधील ऐतिहासिक शहर.

८) दलाल स्ट्रीट :  मुंबईतील शेअर बाजाराचे ठिकाण.

९) हळदीघाट :अकबर व राणाप्रताप यांच्यात झालेल्या युद्धाचे ठिकाण.

१०) गोवळकोंडा :आंध्र प्रदेशातील हिऱ्याच्या खाणीचे ठिकाण व कुतूबशाहीची राजधानी.

११) लोथल :  हडप्पाकालीन बंदर.

१२) मदुराई :  मीनाक्षी देवीचे देऊळ.

१३) मिर्झापूर:  भारताच्या प्रमाणवेळेचे ठिकाण.

१४) पिंपरी – चिंचवड :  भारतातील सर्वात मोठा पेनसिलीनचा कारखाना.

१५) पन्ना   :  मध्यप्रदेशातील हिऱ्याच्या खाणीचे ठिकाण.

१६) पोखरण :  भारताचे सन १९७५ मध्ये अणुस्फोट केला ते राजस्थानमधील ठिकाण.

१७) श्रीहरीकोट्टा :आंध्र प्रदेश किनारपट्टीवरील भारताचे अवकाश प्रक्षेपण केंद्र.

१८) हसन  :  उपग्रहावर नियंत्रण ठेवणारे केंद्र.

१९)चंडीपूर :  ओडिशा राज्यातील क्षेपणास्त्र चाचणी केंद्र.

२०)व्हिलर बेटे   :  ओडिशा राज्यातील दुसरे क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्र.

२१)अजमेर     :  ख्व्याजा मोइनुद्दिनि चिस्तीचा दर्गा.

२२)आर्वी:  महाराष्ट्रातील पुणे येथील आंतरराष्ट्रीय दळणवळण केंद्र.

२३)अमृतसर: शिखांचे सुवर्णमंदिर व जालीयनवाला बागेचे ठिकाण.

२४)नांदेड :  शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंग यांची समाधी.

२५)जंतरमंतर :  महाराजा जयसिंग यांनी बांधलेली दिल्ली येथील वेधशाळा.

२६)फतेहसागर :  सरोवराच्या खडकावर बांधलेली जगातील एकमेव वेधशाळा.

२७)टाटानगर : जमशेदजी टाटा यांनी उभारलेला लोखंडाचा कारखाना.

२८)बौध्दगया :  गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले ते ठिकाण.

२९)इलेफंटा :  महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील डोंगर पोखरून तयार करण्यात आलेले शिवाचे लेणे.

३०)नानगल  :  अणुभट्टीकरिता लागणारे जड पाणी तयार करणारे केंद्र.

३१)नेफानगर :  वृत्तपत्राचा कागद तयार करणारा भारतातील सर्वात मोठा कागद कारखाना.

३२)चंदीगड :  भारतातील सर्वात पहिले नियोजित शहर.

३३)अमरावती   :  आंध्र प्रदेश राज्याच्या राजधानीचे नवे ठिकाण.

३४) व्हिलर बेटे:  ओडिशा राज्यातील लांबपल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीचे नवीन ठिकाण.

३५)पाटणा :पूर्वीचे नाव पाटलीपुत्र आणि मगध साम्राज्याची राजधानी.

३६)पानिपत :  येथे तीन प्रसिद्ध लढाया झाल्या. सध्या हे ठिकाण हरियाणा राज्यात आहे.

18 July 2020

current_affairs_Notes

• 2020 साली जागतिक क्षयरोग दिनाची (24 मार्च) थीम ............ ही होती.
- “इट्स टाइम”.

• ............. या भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या लेखिका ज्यांना ‘ए प्रेयर फॉर ट्रॅव्हलर्स' या कादंबरीसाठी प्रतिष्ठित 2020 पेन/हेमिंग्वे पुरस्कार जाहिर झाला
- रुचिका तोमर.

• टोकियोमध्ये होणाऱ्या 2020 सालाच्या ऑलंपिक व पॅरालंपिक स्पर्धेतून माघार घेणारा ............... हा पहिला देश ठरला.
– कॅनडा.

• देहरादूनच्या वाडिया हिमालय भूशास्त्र संस्थेच्या शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की इतर हिमालयाच्या प्रदेशांच्या तुलनेत .............या राज्यातल्या हिमनद्या वेगाने वितळत आहेत
- सिक्किम.

• ................या देशाने 26 मार्च 2020 रोजी COVID-19 उद्रेकावर प्रतिसादासाठी आभासी जी-20 शिखर परिषद आयोजित केली होती.
- सौदी अरब.

• COVID-19 याला भारताच्या सक्रिय प्रतिसादाबद्दल व्यवसाय आणि गुंतवणूकदारांना माहिती देण्यासाठी इन्व्हेस्ट इंडिया या संस्थेनी ................. हा मंच सुरु केला आहे.
- इन्व्हेस्ट इंडिया बिझिनेस इम्यूनिटी प्लॅटफॉर्म.

• गणितासाठीच्या ‘एबेल पुरस्कार 2020’ ............. याना जाहिर झाला.
- ग्रेगरी मार्गुलिस आणि हिलेल फर्स्टनबर्ग (गणितज्ञ).

• ‘लेगसी ऑफ लर्निंग’ कादंबरीचे लेखक
- सविता छाब्रा.

• भारतातले ................. हे तीन शिक्षक जे वर्क फाऊंडेशन ग्लोबल टीचर प्राइज 2020 साठी निवडलेल्या प्रथम 50 मध्ये आहेत
– शुवाजित पायने (राजस्थान), रणजित सिंग डिसाले (महाराष्ट्र) आणि विनीता गर्ग (दिल्ली).

• गणितासाठी 2020 रॉल्फ शॉक पुरस्काराचे विजेते
- निकोलाई जी. मकरोव्ह.

गोदावरी नदी

१) महाराष्ट्रातील ही सर्वाधिक लांबीची नदी आहे.

२) गोदावरी नदी खोरे राज्यातील प्रथम क्रमांकाचे खोरे असून गोदावरी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्राचे (४९ %) क्षेत्र व्यापलेले आहे.

३) गोदावरी नदीला ‘दक्षिणेतील गंगा’, ‘संतांची भूमी’, ‘वृद्धगंगा’ या नावाने ओळखतात.

४) नदीचा उगम सह्याद्री पर्वतात महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी येथे झाला.

५) नदीची एकूण लांबी = १४५० कि.मी.

६) महाराष्ट्रातील प्रवाहाची लांबी = ६६८ कि.मी.

७) नदीचा प्रवास = महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश

८) प्रवाहाची दिशा = पश्चिमेकडून पूर्वेकडे

९) नदीच्या उपनद्या = मांजरा, दारणा, मुळा, वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, सिंधफणा, प्रवरा, इंद्रावती, इरई, प्राणहिता, कादवा, दुधना, दक्षिणपूर्णा, कुंडलिका

१०) गोदावरी नदी नाशिक, अहमदनगर, संपूर्ण मराठवाडा व दक्षिण विदर्भातून तेलंगणा राज्यात प्रवेश करते.

११) गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण (पहिले मातीचे धरण), औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरण (राज्यातील सर्वात मोठे बहुउद्देशीय धरण), नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरण, धर्माबाद (जिल्हा नांदेड) येथील बाभळी धरण आहेत.

१२) जायकवाडी धरणात साठलेल्या जलाशयाला “नाथसागर” असे म्हणतात.

१३) नाथसागरातील जलाशयापासून पैठण येथे “म्हैसूरच्या वृंदावन गार्डन” च्या धर्तीवर ज्ञानेश्वर उद्यानाची निर्मिती करण्यात आली.

१४) प्राणहिता ही गोदावरीची प्रमुख उपनदी असून गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा येथे ह्या नद्यांचा संगम होतो.

१५) गोदावरी नदी आंध्रप्रदेश राज्यातील राजमहेंद्री ह्या शहराजवळ बंगालच्या उपसागरात विलीन होते.

Global Gender Gap Index 2020 [जागतिक लिंग असमानता निर्देशांक 2020]

- काढणारी संस्था: World Economic Forum
- चार घटकांवर आधारित हा निर्देशांक काढला जातो: आर्थिक सहभाग आणि संधी, शैक्षणिक स्थिती, आरोग्य आणि जीवन, राजकीय सशक्तीकरण.
- आयर्लंड, नाॅर्वे, फिनलंड हे देश सर्वोच्च स्थानी आहेत. टेलीग्राम व्हीजेएस ईस्टडी.
- या अहवालात 1 हा सर्वोत्तम स्कोर मानला जातो तर 0 हा निचांकी स्कोर मानला जातो.
- सर्वात जास्त असमानता ही राजकीय सशक्तीकरणात आहे, जगातील देशांच्या राज्यकारभारात फक्त 21% महिला मंत्री आहेत.

● भारताची स्थिती
- 153 देशांच्या यादीत भारत 112 व्या क्रमांकावर आहे.
- राजकीय सशक्तीकरणात भारत 18 व्या स्थानी
- आरोग्य आणि जीवन (Health & Survival) मध्ये भारत 150 व्या क्रमांकावर.
- आर्थिक सहभागत (Economic Participation) भारत 149 व्या स्थानी
- शैक्षणिक स्थितीत (Educational Attainment) मध्ये भारत 112 व्या क्रमांकावर आहे.

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

Q1)______ येथे भारतातील पहिले ट्रान्स-शिपमेंट हब आहे.
(A) केरळ◆
(B) गोवा
(C) हैदराबाद
(D) कर्नाटक

Q2) कोणत्या व्यक्तीला ‘ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2020’ कार्यक्रमातला “टॉप पब्लिसिस्ट”चा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले?
(A) सचिन अवस्थी★
(B) नारायण मूर्ती
(C) लेडी गागा
(D) बियॉन्स

Q3) कोविड-19 महामारीचा प्रसार रोखण्यासाठी _च्यावतीने “कोविडपश्चातची बोगी’ची निर्मिती करण्यात आली आहे.
(A) भारतीय रेल्वे★
(B) रिलायन्स
(C) अदानी
(D) यापैकी नाही

Q4) ___ या दिवशी ‘जागतिक युवा कौशल्य दिन’ साजरा केला जातो.
(A) 14 जुलै
(B) 15 जुलै★
(C) 13 जुलै
(D) 12 जुलै

Q5) _ याच्या संदर्भात सहकार्यासाठी UNICEF इंडिया या संस्थेनी FICCI सोबत करार केला आहे.
(A) ‘रिइमेजीन’ मोहीम★
(B) ‘कौशल्य भारत’ मोहीम
(C) ‘रोको टोको’ मोहीम
(D) पौधे लगाओ पर्यावरण बचाओ

Q6) कोणत्या मंत्रीच्या हस्ते डिजिटल शिक्षणाविषयी “प्रज्ञाता” या नावाने मार्गदर्शक तत्त्वांची एक यादी जाहीर करण्यात आली?
(A) रमेश पोखरियाल ‘निशंक’★
(B) रजनीश कुमार
(C) स्मृती इराणी
(D) प्रकाश जावडेकर

Q7) या देशाच्या वतीने ‘कोरोशुअर’ या नावाखाली जगातला सर्वात स्वस्त ठरलेला ‘कोविड-19 निदान संच’ विकसित करण्यात आला आहे.
(A) भारत◆
(B) संयुक्त राज्ये अमेरिका
(C) ग्रेटब्रिटन
(D) चीन

Q8) कोणत्या व्यक्तीला 2020 सालासाठी "इन्फ्रा बिझिनेस लीडर ऑफ द इयर”चा पुरस्कार देण्यात आला?
(A) सत्य नदेला
(B) टीम कूक
(C) रीड हेस्टिंग
(D) वेद प्रकाश दुडेजा◆

Q9) कोणत्या व्यक्तीला आशियाई विकास बँक (ADB) यामध्ये खासगी क्षेत्रातील कामकाज आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी विभागाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले?
(A) अबीर लवासा
(B) नागेंद्र सिंग
(C) अशोक लवासा◆
(D) सुशील चंद्र

Q10) कोरोना साथीच्या काळात, कोणत्या देशाने इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकला?
(A) वेस्ट इंडीज◆
(B) ऑस्ट्रेलिया
(C) श्रीलंका
(D) पाकिस्तान
========================

नवीन कायदा ग्राहक संरक्षण कायदा 1986चं स्वरूप आहे.

📌 केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव निधी खरे यांनी ही माहिती दिली आहे.

🔰 नवीन कायद्याची ही आहेत वैशिष्ट्ये 🔰

◾️ नवीन कायद्यांतर्गत ग्राहकांना दिशाभूल करणार्‍या जाहिराती दाखवल्यास कारवाई केली जाणार आहे.
◾️ ग्राहक देशातील कोणत्याही ग्राहक न्यायालयात गुन्हा दाखल करू शकतो
◾️ ऑनलाइन आणि टेलिशॉपिंग कंपन्यांचा प्रथमच नव्या कायद्यात समावेश होणार आहे
◾️ खाण्या-पिण्यातील भेसळ करणार्‍या कंपन्यांना दंड व तुरुंगवासाची तरतूद
◾️ ग्राहक मेडिएशन सेलची स्थापना, दोन्ही पक्षकार परस्पर संमतीने मेडिएशन सेलमध्ये जाऊ शकतील
◾️ पीआयएल म्हणजे याचिका आता ग्राहक मंचामध्ये दाखल करता येणार आहे. आधीच्या कायद्यात तशी तरतूद नव्हती
◾️ ग्राहक मंचामध्ये सुमारे एक कोटी खटले दाखल करता येणार आहेत
◾️ राज्य ग्राहक विवाद निवारण आयोग एक कोटी ते दहा कोटीपर्यंतच्या प्रकरणांची सुनावणी करेल.
◾️ राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगात दहा कोटींपेक्षा जास्त प्रकरणांची सुनावणी
________________________________________