__________________________________
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
०१ जुलै २०२३
ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले उठाव :
__________________________________
समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स
1) ब्राह्मो समाज —- 1828 —— राजाराम मोहन रॉय
2) आदी ब्राह्मो समाज —— 1865 —--- देवेंद्रनाथ टागोर
3) भारतीय ब्राह्मो समाज —--- 1865 —— केशवचंद्र सेन
4) तरुण ब्राह्मो समाज —— 1923----वि.रा.शिंदे
5) प्रार्थना समाज —--- 1867 —— आत्माराम पांडुरंग तर्खडकर
6) आर्य समाज —— 1875 —— स्वामी दयानंद सरस्वती
7) आर्य समाज शाखा कोल्हापूर —--1918--- शाहू महाराज
8) आर्य महिला समाज —— 1889 —— पंडिता रमाबाई
9) सत्यशोधक समाज —-1873----महात्मा फुले
10) सत्यशोधक समाज कोल्हापूर —— 1911---- शाहू महाराज
11) सार्वजनिक समाज —— 1872----आनंदमोहन बोस
12) नवविधान समाज —--1880--- केशवचंद्र सेन
13) भारत सेवक समाज---1905---- गोपाळ कृष्ण गोखले
14) भारत कृषक समाज —--1955---- पंजाबराव देशमुख
समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 2)
15) डेक्कन एजुकेशन सोसायटी —- 1884- —--आगरकर,टिळक,चिपळूणकर
16) डेक्कन सभा —— 1893 —— न्या.म.गो.रानडे
17) डेक्कन रयत शिक्षण संस्था —-1916---- शाहू महाराज
18) रयत शिक्षण संस्था —-1919---- कर्मवीर भाऊराव पाटील
19) श्री शिवाजी शिक्षण संस्था —-1932--- पंजाबराव देशमुख
20) मनवधर्म सभा —— 1844----दादोबा पांडुरंग तर्खडकर
21) परमहंस सभा —— 1849---- दादोबा पांडुरंग /ईश्वरचंद्र विद्यासागर
22) ग्यानप्रसारक सभा —— 1848 —- दादोबा पांडुरंग
23) मद्रास महाजन सभा —— 1884 —— पी.आनंद चार्लू / सुब्रमण्यम अय्यर
24) हिंदू महासभा —- 1915 —— मदन मोहन मलविय
25) वृद्धांसाठी संगत सभा —— वि.रा.शिंदे
26) वकतरीत्वा उत्तेजक सभा —--न्या.म.गो.रानडे
27) सार्वजनिक सभा —-1870---- ग.वा.जोशी
समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 3)
28) ग्रँट मेडिकल कॉलेज —1838--जगन्नाथ शंकर सेठ
29) ग्रँट मेडिकल सोसायटी —1852--भाऊ दाजी लाड
30) बंगाल असियाटीक सोसायटी--1784 —विलीयम जोन्स
31) असियाटीक सोसायटी —1789--विलीयम जोन्स
32) बॉम्बे नेटीव स्कूल बुक सोसायटी —1822— जगन्नाथ शंकर सेठ
33) सायन्तिफिक सोसायटी — 1862— सर सय्यद अहमद खान
34) मोहमदम लिटररी सोसायटी —1863— नवाब अब्दुल लतीफ
35) ट्रॅन्स्लेशन सोसायटी — 1864— सर सय्यद अहमद खान
36) लंडन इंडियन सोसायटी — 1865— दादाभाई नवरोजी / उमेशचंद्र बॅनर्जी
37) थेओसोफिकॅल सोसायटी — 1875— मॅडम ब्लावाट्सक्यी / कर्नल अल्कोट
38) मराठा एजुकेशन सोसायटी — 1901— शाहू महाराज
39) इंडियन होमरूल सोसायटी — लंडन —1905 —श्यामजी कृष्ण वर्मा
40) पीपल्स एजुकेशन सोसायटी —1945— बाबासाहेब आंबेडकर
41) किंग एड्वर्ड मोहमद्न एजुकेशन सोसायटी —1906— शाहू महाराज
समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 4)
42) निष्काम कर्ममठ —1910— महर्षी धो.के.कर्वे
43) निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे
44) हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले
45) महारष्ट्राचे चे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील
46) हिंदुस्तान चे मार्टिन लुथर किंग — राजाराम मोहन रॉय
47) महारष्ट्रा चे मार्टिन लुथर किंग — महात्मा फुले
48) अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी) — 1923— वि.रा.शिंदे
49) पवनार आश्रम (वर्धा) —1921— विनोबा भावे
50) अनाथ बालिका आश्रम —1899— महर्षि धो.के.कर्वे
51) विक्टोरीया अनाथाश्रम —- महात्मा फुले
52) विक्टोरीया मराठा बोर्डींग —1901— शाहू महाराज
53) सेवा समिती — 1910— हृदयनाथ कुंझर
54) सेवा सदन — वि.रा.शिंदे
55) पूना सेवा सदन — रमाबाई रानडे
56) शारदा सदन मुंबई —1889 — पंडिता रमाबाई
57) मुक्ती सदन केडगाव —1898— पंडिता रमाबाई
58) कृपा सदन, प्रीती सदन —- पंडिता रमाबाई
समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 5)
59) केसरी — लोकमन्या टिळक
60) महारष्ट्र केसरी —— पंजाबराव देशमुख
61) महारष्ट्र धर्म —- विनोबा भावे
62) अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह —- पंजाबराव देशमुख
63) पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — साने गुरुजी
64) नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — बाबासाहेब आंबेडकर
65) पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —- एस.एम.जोशी
66) कुसाबाई शी पुनार्वीवाह केला (1874) —- विष्णू शास्त्री पंडित
67) गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) —- महर्षी धो.के.कर्वे
68) स्वतहाच्या मुलीचा पुनार्वीवाह करवून दिला —— रा.गो.भांडारकर
69) विधवा विवाह उत्तेजक मंडळी —- (1893) —— महर्षी धो.के.कर्वे
70) पुनार्वीवाह उत्तेजक मंडळी (1865) —- न्या.म.गो.रानडे
71) विधवा विवाह पुस्तक —- विष्णू शास्त्री पंडित
72) विधवा विवाहाचा कायदा व पुनार्वीवाह कायदेशीर मान्यता (1917) — शाहू महाराज
73) आंतर जातीय विवाहास मान्यता कायदा (1918) — शाहू महाराज
समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 6)
74) मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी —--नाशिक —- न्या.म.गो.रानडे
75) देशी व्यापार उत्तेजक मंडळी —(1882)
प्रश्न मंजुषा
1 ) जेटस्ट्रीम चे गुणधर्म खाली दिलेले आहेत त्यातील योग्य विधानांचा पर्याय निवडा.
अ) ते दोन्ही गोलार्धातील वेगवान पश्चिमी वाऱ्यांच्या दरम्यान आढळतात.
ब) ते विषुववृत्ताच्या तसेच ध्रुवाजवलील भागात आढळतात.
क) हे वातावरणाच्या खालच्या थरात आढळतात.
ड) यांचा भूपृष्ठवरील पर्जन्यावर प्रभाव पडत नाही.
पर्याय-
1 ) अ आणि ब 2) ब आणि क
3 ) अ आणि क 4) ब आणि ड
Ans:-1
2) खालील पैकी कोणत्या महिन्यात विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा 5 अंशांनी उत्तरेकडे सरकतो ?
पर्याय -
1 ) सप्टेंबर 2 ) डिसेंम्बर
3 ) जून 4 ) मार्च
Ans:-3
3 ) एल निनो वर्षी खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर कमी वायूदाबाचा प्रदेश निर्माण होतो ?
पर्याय -
1 ) अटलांटिक 2 ) पॅसिफिक
3 ) हिंदी 4 ) आर्क्टिक
Ans:-1
4 ) द्वीपगिरी काय आहे ?
पर्याय -
1 ) वाळवंटी प्रदेशात वाऱ्याच्या खणण कार्यामुळे तयार झालेला भुआकार.
2 ) वाऱ्याच्या भरण कार्यामुळे तयार झालेला भुआकार.
3 ) नदीच्या भरण कार्यामुळे तयार झालेला भुआकार.
4 ) हिमनदीच्या भरण कार्यामुळे तयार झालेला आहे .
Ans:-1
5 ) दिवसातील सर्वाधिक तापमान ...............या वेळेत असतं.
पर्याय -
1 )सकाळी 11 ते 12
2 ) दुपारी 12 ते 1
3 ) दुपारी 1 ते 2
4 ) दुपारी 2 ते 3
Ans:-4
6)मुस्लिमांसाठी स्वतंत्र देश असावा ही कल्पना रहमत चौधरी ने कोणत्या पुस्तकात मांडली होती?
अ) NOW ऑफ NEVER
ब)BROKEN WINGS
क)THE WAY OUT
ड)NOTA
Ans:-1
7)पाकिस्तान ची घटना लिहण्यास मदत करणारे भारतीय कोण होते?
अ)जगन्नाथ मिश्रा
ब)अमीर अली
क)गफार खान
ड)नारायण पंडित
Ans:-1
8)बंगालच्या द्वितीय विभाजनावेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता?
अ)मिंटो 2रा
ब)कर्झन
क)माउंटबॅटन
ड)वेव्हल
Ans:-3
9) मला जर मारायचे असेल तर गोळी घालून मारा कुत्र्यासारखे फासावर लटकवून नका असे उद्गार कोणी काढले होते ?
अ)तात्या टोपेे
ब)भगतसिँग
क)अनंत कान्हेरे
ड)नोटा
Ans:-1
१०) खालीलपैकी कोणी 1857 च्या उठावाचे वर्णन हे हिंदूंनी ख्रिश्चना विरुद्ध केलेले ते एक बंड होते असा केला आहे?
अ)स.सेन
ब)अशोक मेहता
क)T. R. होल्म्स
ड)OTRAM
Ans:-1
३० जून २०२३
तलाठी भरती जिल्हा निवड
🛑मुलांनो लक्ष द्या...
जास्त जागेवर जास्त cutoff तेव्हा लागतो जेव्हा other ठिकाणी जागा नसतात..आणि फक्त एका जागेवर जागा असतात.
2019 मध्ये फक्त रत्नगिरी मध्ये जागा होते बाकी ठिकाणी नाही..
आता जास्त जागा वर भरायच तरी 5 option आहेत..अस होणार नाही की 5 पण जिल्ह्यात high जाईल cutoff
भ्रमात राहू नका..शेवटी तुम्ही कमी जागेवर अर्ज करून येणारे अर्ज ची संख्या कमी करू पाहत आहेत पण तुम्ही मुलांचा अभ्यास कमी नाही करू शकत ना...
बाकी नेहमी प्रमाणेच सांगेन
ऐकावे जनाचे करावे मनाचे
Top 5 district for boys
रायगड
Open - 32
EWS - 6
Obc - 18
SC -10
ST -10
पुणे
Open - 46
EWS - 11
Obc - 27
SC -15
ST - 07
अहमदनगर
Open - 28
EWS - 09
Obc - 16
SC -10
ST -05
बीड
Open - 23
EWS - 11
Obc - 15
SC -13
ST - 06
सोलापूर
Open - 21
EWS - 11
Obc - 15
SC -12
ST -07
प्रश्न मंजुषा
कोणता धूमकेतू नोव्हेंबर व डिसेंबर 2013 मध्ये पृथ्वीच्या सर्वात जवळून गेला?
A) आयकिया सेकी
B) हेलीस
C) टेम्पेल
D) आयसॉन ✅
योग्य कथन/कथने ओळखा.(a) महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे बल्लारपूर येथे आहेत.(b) खापरखेडा हे जलविद्युत केंद्र नाही.पर्यायी उत्तरे :
A) कथन (a) बरोबर, कथन (b) चुकीचे
B) कथन (a) व कथन (b) दोन्ही बरोबर ✅
C) कथन (a) व कथन (b) दोन्ही चुकीची
D) कथन (a) चुकीचे, कथन (b) बरोबर
जो अल्गोरिदम माहिती साठा/भंडारातील माहिती किंवा संक्रमित माहिती क्रिप्टोग्राफीचे तंत्र वापरुन कुटबद्ध करतो आणि लपवुन ठेवतो, त्याला काय म्हणतात?
A) फायरवॉल
B) रुटकिट
C) सायफर ✅
D) पिवर टेक्स्ट
'लखिना' काय भूषविते ?
A) स्त्रियांच्या क्रीडास्पर्धात लक्षणीय काम करणा-या स्त्रीला मिळणारे पारितोषिक.
B) भारताची सर्वात अलीकडील सॅटेलाइट मोहीम.
C) लेह-लडाख मधील संरक्षण विभागाचे अधिष्ठापन.
D) महाराष्ट्रात रूजू केलेली प्रशासकीय पद्धत. ✅
कोणत्या राज्यात 100% विद्दुतीकरणं ( ग्रामीण भाग ) झालेला आहे?
1) कर्नाटक ✅
2) महाराष्ट्र
3) पंजाब
4) हरियाणा
भंडारदरा धरणास......... नावाने ओळखले जाते?.
1) विल्सन बंधारा 2) येसाजी कंक 3) यशवन्त सागर जलाशय 4) लाइड धरण.
1) फक्त 2
2) फक्त 4
3) फक्त 3
4) फक्त A✅
सन 2011 च्या लोकसंख्या जनगणने नुसार महाराष्टत साक्षरते ची टक्के वारी किती होती?.
1) 0.478 2) 0.743 3) 0.8291 4) 0.7981.
1) केवळ 2 बरोबर
2) केवळ 4 बरोबर
3) केवळ 1 बरोबर
4) केवळ 3 बरोबर ✅
भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य आहे?.
1) ओरिसा 2) हिमाचल प्रदेश 3) उत्तर प्रदेश 4) अरुणाचल प्रदेश.
1) 1 किंवा 2 बरोबर
2) फक्त 2 बरोबर ✅
3) 1, 2, 3 बरोबर
4) फक्त 4
गरमसुर डोंगर कोणत्या जिल्हात आहे?.
1) चंद्रपूर 2) वर्धा 3) अमरावती 4) नागपूर
1) फक्त 2
2) फक्त 3 बरोबर
3) फक्त 1 बरोबर
4) फक्त 4 बरोबर ✅
खलीलपैकी कोणता राष्ट्रीय मार्ग महाराष्ट्र राज्यात सुरु होऊन महाराष्ट्र राज्यात संपतो?.
1) राष्ट्रीय महामार्ग क्र. 16
2) राष्ट्रीय महामार्ग क्र. 17
3) राष्ट्रीय महामार्ग क्र. 50
4) राष्ट्रीय महामार्ग क्र. 43
1) फक्त 2 ✅
2) फक्त 4
3) फक्त 3
4) फक्त 1
.2019चा जनस्थान पुरस्कार कोणाला मिळाला आहे
१.डॉ विजय राज्याध्यक्ष
२.अरूण साधू
३.वसंत डहाके📚📚
४.यापैकी सर्व
भारताची राजधाधी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटीश गव्हर्नर जनरलचे नाव सांगा. ?*
1) लाँर्ड हार्डिग्ज 📚📚
2) लाँर्ड रिपन
3) लाँर्ड चेम्सफोर्ड
4) लाँर्ड लिटन
दाशराज्ञ युद्ध पुढीलपैकी कोणात घडले होते ?
A) पुरोहित व विश्वामित्र
B) विश्वामित्र व भरत जमात 📚📚
C) सुदास व वशिष्ठ
D) पुरु व विश्वामित्
भौगोलिक, राष्ट्रीय सीमा व कालमर्यादा निरर्थक ठरत आहेत कारण
A) संवाद तंत्रज्ञान
B) नवी संवाद क्रांती 📚📚
C) माहिती संप्रेषण तंत्रज्ञान
D) डिजिटल टूल्स
पहिल्या भारतीय अमेरिकन ज्यांची अमेरिकेच्या सिनेटवर निवड झाली आहे?
1.कमला शिरीन
2. कमला हॅरीस 📚📚
3.राधा नारायण
4.मृणालिनी रॉय
विकासाची क्षमता खालीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून असते ?
A) व्यापाराची दिशा
B) आयात व्यापार
C) व्यापाराचे आकारमान 📚📚
D) वरीलपैकी एकही नाही
संगणक तंत्रज्ञानामुळे लोक याही बाबतीत व्यापार करू लागले
A) वस्तू व सेवा
B) मानवी साधन संपत्ती
C) नैसिर्गिक साधन संपत्ती
D) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चलन 📚
जेव्हा मधमाशी एका फुलानंतर दुस-या फुलास भेट देते, तेव्हा कोणती प्रक्रिया होते ?
A) परागीकरण 📚📚📚
B) फलन
C) पुनरुत्पादन
D) वरीलपैकी सर्व
परिच्छेदास सुयोग्य नावं निवडा. *
A) निर्यात प्रोत्साहन
B) संवाद तंत्रज्ञान
C) संवादक्रांती
D) परकीय व्यापार आणि आर्थिक विकास 📚📚
9.भारतातील ताजमहल ह्यावर कशाने परिणाम झाला
A) तीव्र पर्जन्य
B) आम्ल पर्जन्य 📚📚
C) सतत पर्जन्य
D) सूक्ष्म पर्जन्य
.कार्बन डायऑक्साइडची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन _______ हे बनते
A) HCO3 (aq)
B) H2CO3 (aq) 📚📚
C) H2CO2 (aq)
D) H3CO3 (aq)
लैंगिक पुनरुत्पादन तेव्हाच यशस्वी झाले असे म्हणता येईल, जेव्हा
A) परागकण अचूकपणे कुक्षीवर पडतील
B) परागनलिका बीजकोषात पोहचेल
C) फळांमध्ये बीजधारणा होईल 📚📚
D) जैविक घटक परागीकरणात सहभागी असेल
टोंबोलो आणि पुळण ही भूरूपे ___ च्या कार्याशी संबंधित आहेत.
A) वारा
B) सागरी लाटा 📚📚
C) हिमनदी
D) भूमिगत पाणी
सिरॉसिस हा विकार अतिमधप्राशनामुळे कोणत्या अवयवास होतो?
1) फुफ्फुस
2)यकृत
3)लघुआंत्र✅
4)जठर
रोगावर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये याची काळजी घेणे याला.............ही संज्ञा आहे.
1)सॅनीटेशन
2)हायजीन
3)पूर्वप्रतिरक्षा (Prophylaxis)✅
4)यापैकी नाही
.............ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रवते.
1)लालोत्पादक ग्रंथी
2)स्वादुपिंड
3)जठरग्रंथी
4)यकृत✅
खालीलपैकी कोणता गुणसूत्रीय आजार X-गुणसूत्रामुळे होतो?
1)गलगंड
2)रंगअंधत्व✅
3)हाशीमोटो आजार
4)यापैकी नाही
आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्त्रोत कोणते?
1)कर्बोदके✅
2)प्रथिने
3)मेद
4)जीवनसत्वे
खालीलपैकी...........हे स्नायू ऊतींचे महत्वाचे कार्य गणले जाते.
1)हालचाल✅
2)समन्वय
3)इंद्रिय समन्वय
4)स्त्रवन
*मानवी मूत्राचा (Urine) pH किती असतो?*
1)4 - 4.5
2)7.5 - 9
3)9 -10
4)5.5 - 7✅
रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्तिथी म्हणजे.........
1)धमणिकाठिण्यता
2)परिहृदयरोग
3)अतीलठ्ठपणा
4)उच्चताण✅
धमनिकाठिण्यता हा रोग.........मुळे उद्दभवतो.
1)कुपोषण
2)अतिपोषण✅
3)अधोपोषण
4)यापैकी नाही
अन्नपचन प्रक्रिया
🌿सजीवाने अन्न ग्रहन केल्यापासून ते उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकण्याच्या अवस्थेपर्यंत अन्नावर घडणार्या संपूर्ण प्रक्रियेला अन्नाची पचन क्रिया असे म्हणतात.
🌿अन्न पचण्याची प्रक्रिया चालू असतांना त्या अन्नात या अवयवांकडून अनेक स्त्राव सोडले जातात.
🌿या स्त्रावामध्ये विकरे, आम्ल, उत्प्रेरक, यांचा समावेश होते.
🌿या स्त्रावामुळे अन्नातील जटिल घटकांचे सुलभ घटकात रूपांतर होते. ज्यामुळे अन्न पचण्यास सुलभ जाते.
🌿खाल्लेले अन्न पचविण्याच्या क्रियेत खालील अवयवांचा महत्वाचा सहभाग असतो. अन्नपचनाची प्रक्रिया खालीलप्रकारे पाडली जाते.
1. अंग पदार्थ – मुख व गुहा
👉सत्राव – लाळ
👉विकर – टायलिन
👉माध्यम – अल्पांशाने
👉मळ अन्न पदार्थ – पिष्टमय पदार्थ
👉करिया आणि अंतिम – शर्करा (माल्टोज)
2. अंग पदार्थ – जठर
👉सत्राव – हायड्रोक्लोरिक
👉माध्यम – आम्ल, अॅसिड
👉मळ अन्न पदार्थ – प्रथिने
👉करिया आणि अंतिम – जंतुनाशक
3. अंग पदार्थ – जठररस
👉सत्राव – पेप्सीन,रेनीन
👉माध्यम – आम्ल
👉मळ अन्न पदार्थ – प्रथिने, दूध
👉करिया आणि अंतिम – सरल प्रथिने (पेप्टोन), व्हे मध्ये रूपांतर
4. अंग पदार्थ – लहान आतडे
👉सत्राव – पित्तरस
👉माध्यम – अल्कली
👉मळ अन्न पदार्थ – प्रथिने व मेद
👉करिया आणि अंतिम – मेदाचे विघटन व अन्न जंतूनाशक करणे.
5. अंग पदार्थ – स्वादुपिंडरस
👉विकर – ट्रिप्सीन, अमायलेझ, लायपेझ
👉माध्यम – अल्कली, अल्कली
👉मळ अन्न पदार्थ – प्रथिने(पेप्टोन), पिष्टमय पदार्थ, मेद
👉करिया आणि अंतिम – अमिनोआम्ल, शर्करा व ग्लुकोज, मेदाम्ल व ग्लिसरॉल
6. अंग पदार्थ – आंत्ररस
👉विकर – इरेप्सीन, इनव्हरटेझ, लायपेझ
👉माध्यम – अल्कली
👉मळ अन्न पदार्थ – प्रथिने, शर्करा, मेद
👉करिया आणि अंतिम – अमिनोआम्ल, ग्लुकोज, फ्रूटोज व माल्तैझ, मेदाम्ल व ग्लिसरॉल.
वाचा :- सविस्तरपणे
⚔️ आप्पासाहेब भोसल्यांचा उठाव (1817 – 18)
▪️गौड जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने उठाव केला
▪️बतूर येथे इंग्रजी फौजेचा त्यांनी पराभव केला.
▪️शीख राजा रनजीसिंहचे लढण्यासाठी मन वळविण्यासाठी प्रयत्न केला.
▪️शवटी इंग्रजांकडून पराभव पत्कारला.
⚔️ हटकरांचा उठाव – मराठवाड्यात
▪️नांदेड, परभणी व पैनगंगेच्या प्रदेशात 1800 – 1820 या काळात.
▪️नता – नौसोजी नाईक
▪️परमुख ठाणे – नोव्हा
▪️बरिटीशांनी उठाव मोडून काढला.
⚔️ खानदेशातील भिल्लाचा उठाव
▪️भिल्लाची खानदेशात लूटमार.याला यशवंतराव होळकरची फूस होती.
▪️नते – काजरसिंग, भीमा नाईक, भागोजि नाईक, नेवश्य नाईक, कलुबाबा, दौलत नाईक, तंट्या भिल्ल
▪️भिल्लणा वठणीवर आणण्यासाठी लॉर्ड एलफिन्स्टनने प्रयत्न केले.
⚔️ खानदेशातील भिल्लाचा उठावाचे उपाय:
▪️1825 मध्ये भिल्लाकरिता जमिनी देणे, वसाहती निर्माण करणे.
▪️भिल्लाणा पोलिस दलात नोकर्या दिल्या.
▪️बडखोर भिल्लाणा वठणीवर आणण्यासाठी इतर भिल्लाचा वापर केला.
⚔️ काजरसिंग नाईकचा उठाव:
▪️1875 च्या वेळी खानदेशात ब्रिटीशांविरुद्ध भिल्लाच्या उठावात नेतृत्व केले.
▪️पर्वी ब्रिटीशांच्या पोलिस दलात होता.
▪️बरिटीशांचा 7 लाखाचा खजिना लुटला.
हिंदुस्तानातील १८५७ चा उठाव
🔺हिंदुस्तानच्या इतिहासात १८५७ च्या उठावाइतकी वादग्रस्त घटना दुसरी कोणती नसेल असे वाटते. १८५७ सालापासून काहीजणांनी याला शिपायाचे बंड असे म्हटले आहे.
📚१८५७ च्या उठावाची विविध कारणे
१. राजकीय,सामाजिक,धार्मिक कारणे , राजकीय कारणे
* तैनाती फौजेची पद्धतीचे दुष्परिणाम - आपले साम्राज्य उभे करताना इंग्रजांनी फोडा व झोडा या तत्वाचा नेहमीच अवलंब केला. क्लाइव्ह, हेस्टिंग, अधिकारयाची नीती - अनीती याचा फारसा विधिनिषेध पाळला नाही. त्यातच इंग्रजांची भेदनिती, त्यांचा व्यापारी साम्राज्यवाद, त्यांची शस्त्रास्त्रे व संस्कृतीचे सामर्थ्य यांचे रहस्य अनेक हिंदी राजेराजवाड्यांना उमजूनच आले नाही.
* डलहौसीचे आक्रमक साम्राज्यवादी धोरण
सामाजिक कारणे
* हिंदी लोकांना रानटी समजले जाई
* हिंदू संस्कृतीवर संकट आल्याची भावना
* हजारो सरंजामदार व सैनिक बेकार बनले.
धार्मिक कारणे
* तिसरे संकट धर्मावर आले.
* समाजसुधारणावादी धोरणाची प्रतिक्रिया
२. आर्थिक, लष्करी कारणे
आर्थिक कारणे
* हस्तव्यवसाय व कारागिरी बुडाली.
* इंग्रजी भांडवलाकडून होणारी पिळवणूक
* शेतकरी व जमीनदार यांचा असंतोष व बेकारी
लष्करी कारणे
* हिंदी शिपायांना मिळणारी अन्यायी वागणूक - लष्करी मोहिमात इंग्रज अधिकारी प्रथम हिंदी शिपायांची फौज आघाडीवर धाडत. लढाई होऊन पहिल्या हल्ल्यात अनेक हिंदी शिपाई मारले गेले की, मग गोरी फौज पुढे सरकत असे त्यामुळे हिंदी शिपायांची जीवितहानी मोठी होई व शेवटी विजयश्रीची माळ गोऱ्यांच्या गळ्यात पडे. हा सर्वच प्रकार हिंदी शिपायांना संतापजनक वाटत होता.
* हिंदी शिपायाविरुध जाचक निर्बंध - १८०६ साली मद्रास आर्मीतील हिंदू शिपायावर गंध न लावण्याची व दाढी न राखण्याची सक्ती करण्यात आली. १८२४ साली बर्मी आर्मीतील हिंदू शिपायावर समुद्र पर्यटनाची सक्ती करण्यात आली. जातीत येण्यासाठी त्यांना अनेक धार्मिक विधी करावे लागले होते. अपुरा पगार, व भत्ता याबद्दल बंडाळ्या केल्या होत्या.
३. तात्कालिक कारण
हिंदी शिपायांना जी काडतुसे दिली जात त्यांना गाईची व डुकराची चरबी लावलेली असते. हि बातमी १८५७ च्या उठावास तात्कालिक कारण ठरली. काडतुसांच्या वापरासाठी ती प्रथम तोंडाने तोडावी लागत असे. साहजिकच त्यावरील चरबी शिपायांच्या तोंडात जात असे. व गाईला हिंदू पवित्र मानत असत. तर डुकराला मुसलमान अपवित्र मानतात. त्यामुळे हिंदू व मुसलमान शिपाई संतप्त झाले. अशाप्रकारे शिपायांचा त्यावर विश्वास बसला नव्हता. त्यांचा क्रोध वाढत गेला. या असंतोषाचा पहिला उद्रेक १० मे १८५७ रोजी मीरत येथील छावणीत झाला. शिपायांच्या बंडाची पहिली ठिणगी तेथे पडली.
राष्ट्रीय सभेची (कॉग्रेसची) स्थापना
♦️बरिटिश अधिकाऱ्यांतही व्हाइसरॉय लॉर्ड डफरिन, ए. ओ. ह्यूमसारखे लोक यांनी भारतात सुराज्य निर्माण व्हावे, दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा भडका उडू नये, त्यांच्या अभिव्यक्तीला एक सनदशीर साधन मिळावे, हिंदी लोकांना स्वायत्ततेचे हक्क प्राप्त व्हावेत असे वाटत होते.
♦️ सर्व देशाचे प्रतिनिधित्व करणारी एखादी अखिल भारतीय राजकीय संस्था निर्माण झालेली नव्हती. ती स्थापन करण्यात ए.ओ. हयूम या सेवा निवृत्त सनदी अधिकाऱ्याने सर विल्यम वेडरबर्न व सर हेन्री कॉटन या दोन सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्याचेही सहकार्य घेतले.
♦️राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन पुण्यास भरविण्याचे ठरले होते. पण पुण्यास फार मोठया प्रमाणावर प्लेगची साथ झाली. त्यामुळे ते २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईच्या गोवालिया टॅंकजवळील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये ते भरविण्यात आले. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे या पहिल्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. सर्व भारतातून एकूण ७२ प्रतिनिधी राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनास हजर होते.
♦️तयामध्ये दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, न्या के. टी. तेलंग, दिनशा वाच्छा, वीर राघवाचार्य, पी. आनंद चार्लू, गंगाप्रसाद वर्मा, न्या. रानडे, बद्रुद्दीन तय्यबजी, रा. गो. भांडारकर, एस्. सुब्रमण्यम् अय्यर, दिवाणबहादूर रघुनाथराव, केशव पिल्ले, एन्. जी. चंदावरकर, गो. ग. आगरकर इ. हिंदी नेत्याचा समावेश होता.
♦️कॉग्रेसचे पुढील अधिवेशन २८ डिसेंबर १८८६ राजी कलकत्ता येथे भरवण्यात यावेत असे ठरले. यानंतर ए.ओ. हयूम आणि राणी व्हिक्टोरिया यांना धन्यवाद देऊन सभा बरखास्त करण्यात आली. राष्ट्रसभेचे सुरुवातीचे स्वरुप कार्यपध्दती मवाळच होती.
सामान्य विज्ञान इयत्ता 10 वी :
1 Joule = 107 अर्ग
फटक्यामध्ये रासायनिक ऊर्जा साठविलेली असते.
ऊर्जा अक्षय्यतेचा नियम सांगतो की, ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा नष्ठही करता येत नाही. केवळ तिचे एका प्रकारातून दुसर्यार प्रकारात रूपांतर करता येते.
कार्य करण्याचा दर म्हणजे शक्ती होय. तसेच एकक कालात केलेले कार्य म्हणजे शक्ती होय.
SI प्रणालीत शक्तीचे एकक वॅट आहे.
१ वॅट = १ ज्युल/से = 1 N – m/s तसेच 1 HP = 746 वॅट
माध्यमातून प्रक्षोभाचा जो आकृतीबंध प्रवास घडतो त्या आकृतिबंधास ‘तरंग’ असे म्हणतात.
यांत्रिक तरंग दोन प्रकारचे असतात. १) अनुतरंग (longitudinal wave), २) अवतरंग (transverse wave)
ध्वनीचा कोरड्या हवेतील वेग 00से तापमानाला 332 मी/से. आहे.
ज्या ध्वनी तरंगाची वारंवारता २० Hz पेक्षा कमी किंवा २०,००० Hz पेक्षा जास्त असते असे ध्वनी माणसाला ऐकू येत नाहीत. त्याला अवश्राव्य ध्वनी म्हणतात.
प्रकाशाचा वेग 3 x 108 m/s आणि ध्वनीचा वेग ३४० m/s आहे.
ध्वनीलहरींचे परावर्तन होऊन 1/10 सेकंदानंतर त्या आपल्या कानावर पडल्यास मूळ आवाज पुन्हा ऐकू येतो. हाच प्रतिध्वनी होय.
प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी किमान १७ मी. अंतर असणे आवश्यक आहे.
वटवाघूळ उच्च वारंवारतेचा ध्वनी निर्माण करतात. या ध्वनीला श्रव्यातीत ध्वनी असे म्हणतात.
प्रतिध्वनीचे तत्व SONAR पद्धतीत वापरतात.
SONAR- Sound Navigation And Ranging System
पाण्यामध्ये ध्वनीचा वेग १४१० m/s आहे तर समुद्राच्या पाण्यात हाच वेग १५५० m/s आहे. लोखंडामध्ये ध्वनीचा वेग सुमारे ५१०० m/s आहे.
ध्वनीच्या तीव्रतेचे एकक डेसिबल (decibel) हे आहे. लघुरूपात डेसिबल हे dB असे लिहितात.
नकोसा वाटणारा ध्वनी म्हणजे कुरव होय.
पाण्याचे तापमान ४°से. पेक्षा कमी झाले असता पाणी वैशिष्टपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखविते.
सर्वसामान्य मानवी डोळा त्यावर ताण न देता वस्तु स्पष्ट पाहण्याचे किमान अंतर म्हणजे २५ सेंमी होय.
निकटदृष्टीता फक्त जवळच्या वस्तु स्पष्ट दिसतात. अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरुन या दृष्टीदोषाचे निराकरण करता येते.
दूरदृष्टीता – नेत्रगोल उभट होण्याने निर्माण होतो. लांबच्या वस्तु नीटपणे दिसू शकतात. बहिर्वक भिंगाचा चष्मा वापरुन हा दोष दूर करता येतो.
अबिंदुकता – एकाच प्रतलातील क्षितीज समांतर रेषा व क्षितीज लंब रेषा यांच्या प्रतिमा वेगवेगळ्या प्रतलात तयार होतात. या दोषाला अबिंदुकता असे म्हणतात. दंडगोल भिंगाचा चष्मा वापरुन दूर करतात.
वृद्ध दृष्टीता – निकट बिंदूचे डोळ्यापासूनचे अंतर वयाबरोबर वाढते. निकटबिंदूच्या डोळ्यापासून मागे सरण्याला वृद्धदृष्टीता असे म्हणतात.
बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरुन वृद्धदृष्टीता दूर करता येते.
जेव्हा अबिंदुकता आणि निकटदृष्टीता किंवा दूरदृष्टीता असे दोन दोष असतील तेव्हा त्यांना घालविण्यासाठी तीन अंक दिलेले असतात.
साध्या सूक्ष्मदर्शकाला विशालक असेही म्हणतात. रत्नाची पारख करण्यासाठी व त्यातील दोष शोधण्यासाठी जव्हेरी याचा उपयोग करतात.
संयुक्त सूक्ष्मदर्शक हा नेत्रिका व पदार्थभिंग अशा दोन बहिवक्र भिंगाचा बनलेला असतो.
अपवर्तन होताना पांढर्या प्रकाशाचे त्याच्या घटक रंगात अपस्करण होऊन पांढर्या. वस्तूंच्या रंगीत प्रतिमा तयार होतात. त्याला वर्णीय विपयन असे म्हणतात.
वस्तु दूर केल्यानंतरही १/१६ सेकंदापर्यंत प्रतिमेची दृष्टीपटलावरील ठसा तसाच राहतो. दृष्टिपटलावरील संवेदना टिकणे या परिणामाला दृष्टीसातत्य असे म्हणतात.
दंडाकार पेशी प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात आणि मेंदुस प्रकाशाच्या तेजस्वितेची किंवा अंधुकतेची माहिती पुरवितात.
आजमितीस ११९ मूलद्रव्ये ज्ञात आहेत, त्यापैकी ९२ निसर्गात आढळतात.
१८६९ मध्ये दिमित्री इव्हानोविच मेंडेलिव्ह या रशियन रसायनशास्त्रज्ञाने आवर्त सारणी मांडली.
त्याच्या मतानुसार मूलद्रव्यांचे गुणधर्म तसेच त्यांच्या संयुगाची रेणुसूत्रे व गुणधर्म त्याचे अणु भाराचे आवर्तीफल असतात.
१९१३ मध्ये हेंरी मोस्ले याने असे शोधून काढले की मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म त्याचे अणुवस्तुमान हा नसून त्याचा अणु Z हा आहे.
आधुनिक आवर्तसारणीलाच आवर्तसारणीचे दीर्घरूप असे म्हणतात.
आधुनिक आवर्तसारणीमध्ये सात आडव्या ओळी आहेत त्यांना आवर्त म्हणतात. आठरा उभे स्तंभ आहेत त्यांना गण म्हणतात.
मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन संरूपणाआधारे आवर्तसारणीची विभागणी एस-खंड, पी-खंड, दी-खंड आणि एक-खंड अशा चार खंडामध्ये केली जाते.
इलेक्ट्रॉन संरूपणाच्या आधारे मूलद्रव्याचे प्रसामान्य, निष्क्रिय, संक्रमण आणि अंतस्थ संक्रमण मूलद्रव्ये असे चार प्रकार होतात.
पॅराफीनमेण हे विधूत दुर्वाहक आहे. विधुत वहनासाठी चांदी ही मेणापेक्षा १०२४ पटीने अधिक परिणामकारक आहे.
अणू व रेणू विधुतदृष्टया उदासिन असतात.
ज्या पदार्थाचे जलीय द्रावण विधुत प्रवाहाचे वहन करू शकते त्याला विधुत अपघटनी पदार्थ असे म्हणतात. जे द्रावण विधुत प्रवाहाचे वहन करू शकत नाही त्याला विधुत अनपघटनी पदार्थ असे म्हणतात.
ग्लुकोज, युरिया, साखर, अल्कोहोल हे अपघटनी आहेत.
धनाग्रीकरण (Anodizing) प्रक्रिया ही विधुत अपघटनाचे उपयोजन आहे. या प्रक्रियेचा उपयोग अॅल्युमिनिअमचा पृष्टभाग गंजरोधक आणि क्षरणरोधक करण्यासाठी होतो.
दोन किंवा अधिक पदार्थांच्या समांग मिश्रणाला द्रावण असे म्हणतात.
‘पार्याअमध्ये तांबे’ हे द्रवामध्ये स्थायू या प्रकारचे द्रावण आहे.
शुद्ध पाणी हे नैसर्गिक द्रावक आहे.
लिंबाचा रस चवीला आंबट असून त्याने तिला निळा लिटमस कागद तांबडा होतो.
सोडबायकार्बनचे द्रावण हाताला गुळगुळीत लागते. त्याने तांबडया रंगाचा लिटमस कागद निळा होतो कारण हे द्रावण अल्कधर्मी (Basic) आहे.
जो पदार्थ पाण्यात विरघळला असता H+ आयन देतो त्याला आम्ल म्हणतात.
जो पदार्थ पाण्यात विरघळला असता OH- आयन देतो त्याला आम्लारी म्हणतात.
रेणुवस्तुमान म्हणजे 12c हा संदर्भ अणू धरून व्यक्त केलेले सापेक्ष वस्तुमान होय.
पदार्थाचे वस्तुमान ग्रॉममध्ये व्यक्त केल्यास त्याची अंकीय किंमत पदार्थाच्या रेणूवस्तुमानएवढी असते. त्याला ग्रॅम मोल म्हणतात.
पदार्थाचे जे वजन हायड्रोजनच्या १.००८ वजनी, ऑक्सीजनच्या ८ भाग वजनी किंवा क्लोरीनच्या ३५.५ भाग वजनी या प्रमाणात संयोग पावते त्याळा पदार्थाचा सममूल्यभार म्हणतात.
HCL चा सममूल्यभार ३६.५u आहे.
आम्लारीचे जे वजन एक सममूल्यभार हायड्रोक्झिल गट विस्थापित करतो. त्या वजनास आम्लारीचा सममूल्यभार असे म्हणतात.
धातू संयुगाची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन धातूंची हायड्रोक्साइडस तयार होतात. प्रथम गटाच्या धातूच्या हायड्रोक्साइडच्या जलीय द्रावणाला अल्कली आणि इतर धातूच्या हायड्रोक्साइडला आम्लारी म्हणतात.
ज्या द्रवणाची संहती अचूक माहीत असते त्या द्रावणाला प्रमाणित द्रावण म्हणतात.
एक लीटर द्रावणामध्ये किती ग्रॅम सममूल्यभार द्राव्य विरघळले आहे हे दर्शविणारी संख्या म्हणजे त्या द्रावणाची प्रसामान्यता होय.
HCI च्या एक लीटर द्रावणात ३६.५ ग्रॅम HCI असल्यास त्या द्रावणाची प्रसामान्यता 1N असते. HCI च्या एक लीटर द्रावणात ३.६५ ग्रॅम HCI असल्यास त्या द्रावणाची प्रसामान्यता 0.1 N होईल.
प्रसामान्यता (N) = द्राव्याचे ग्रॅममधील वजन /ग्रॅम सममूल्य भार × लीटर मधील आकारमान
दोन किंवा अधिक पदार्थाच्या समांग मिश्रणाला द्रावण म्हणतात.
कुलोमचा नियम: होण प्रभारीत पदार्थांच्या दरम्यान निर्माण होणारे विधुतबल (F) हे त्या दोन प्रभारांच्या (Q1 Q2 ) गुणाकाराच्या सामानुपाती असून त्यांच्यातील अंतराच्या ® वर्गाशी व्यस्तानूपूर्ती असते.
स्थिर प्रभारामुळे घडणार्याच भौतिक परिणामाला स्थितीक विधुत असे म्हणतात, तर गतिमान प्रभारामुळे घडणार्याि भौतिक परिणामाला धारा विधुत असे म्हणतात.
धातूंमध्ये मुक्त इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असल्याने ते सुवाहक आहेत.
काही पदार्थाच्या बाबतीत मूळ केंद्रकाशी इलेक्ट्रॉन भक्कम बलाने बद्ध असल्याने त्यांच्यात मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. त्यांना विसंवाहक म्हणतात.
काही पदार्थ सर्वसाधारण परिस्थितीत विसंवाहक असतात. परंतु विशिष्ठ परिस्थितीत ते सुवाहक बनतात. अशा पदार्थांना आर्धवाहक म्हणतात. जर्मेंनिअम, गॅलीअम, इ.
इलेक्ट्रॉनची धातुमधील गती एखाधा रेणुच्या गतीप्रमाणे यादृच्छिक असते.
जेव्हा प्रभार कमी विभवावरून त्यापेक्षा जास्त विभवावर स्थानांतरीत होतो तेव्हा विधुत क्षेत्राच्या विरुद्ध कार्य करावे लागते. या दोन्ही पातळीवरील विभवातील फरकास विभवांतर असे म्हणतात.
कूलोम हे विधूतप्रभाराचे SI एकक आहे. हे ‘C’ या चिन्हाने दर्शवितात.
व्होल्ट हे विभवांतराचे SI एकक आहे. V ने दर्शवितात.
‘अॅम्पियर’ हे विधुतधारा मोजण्याचे SI एकक आहे. ‘A’ ने दर्शवितात.
वाहकाची लांबी जितकी जास्त तितका त्याचा रोध जास्त असतो.
तांबे हा धातू सुवाहक असतो तसेच नायक्रोम व कान्स्टन्टन धातूच्या संमिश्रांचा रोध जास्त असल्याने विधुत इस्त्रीमध्ये तांब्याऐवजी नायक्रोमचे कुंडल वापरतात.
डायोड व थर्मिस्टर ओहोमच्या नियमाचे पालन करीत आहे.
पारा या धातूचा रोध 4.2k तापमानास शुन्यापर्यंत कमी होतो.
अशा पदार्थांना अतिवाहक असे म्हणतात. अतिवाहकाच्या बाबतीत जसजसे तापमान कमी कमी होत जाते तस तसा रोधही कमी होत जातो. एका विशिष्ट तापमानास हा रोध शून्य होतो. या तापमानास क्रांतिक तापमान असे म्हणतात. (TC)
परिपथामधील रोध जर एकसर पद्धतीने जोडले असतील तर परिपथातील प्रत्येक भागातून सारखी विधूतधारा जाईल.
तारेमधून निर्माण होणारी उष्णता – 1) तारेमधुन वाहणारी विधूतधारा, 2) तारेचा रोध. 3) तारेतून विधुतधारा वाहाण्याचा कालावधी या बाबींवर अवलंबून असते.
४.१८ ज्युल = १ कॅलरी.
विधूत ऊर्जा निर्मितीच्या दारांस विधुत शक्ति असे म्हणतात.
शक्ति हे ज्युल/सेकंद या एककात मोजतात यालाच वॅट (w) म्हणतात.
विधूतधारेच्या औष्मिक परिणामाचे अनेक व्यावहारिक प्रयोग आहेत. उदा. विधुत दिवा, विजेची शेगडी, इस्त्री, गिझर, इ.
वितळतार ही शिशासारख्या कमी द्रवनांक असलेल्या संमिश्राची बनविलेली असते.
‘लोडस्टोन’ नैसर्गिक चुंबक या नावाने ओळखले जाते.
जी विधुतधारा आपले परिमाण व दिश ठराविक समान कालावधीनंतर बदलते. त्यास प्रत्यापूर्वी धारा (AC) असे म्हणतात. ती दोलयमान (oscillating) आहे.
विधुत घटापासून तयार होणार्या अदोलयमान धारेस दिष्ट धारा किंवा D.C. म्हणतात.
दिष्ट धारा एकाच दिशेने वाहते तर प्रत्यावर्ती धारा आवर्ती पद्धतीने एकाच चक्रात उलट दिशेने वाहते.
भारतात AC ची प्रत्येक 1/100 सेकंदामद्धे दिशा बदलते. म्हणजेच त्यांची वारंवारिता ५० चक्रे प्रति सेकंद असते.
प्रत्यावर्ती धारेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे विधुत शक्तीचे लांब अंतरापर्यंत फार घट न होता पारेषण करता येते.
भारतामध्ये धनाग्र तार व ऋणग्र तार यामधील विधुत विभवांवर २२० व्होल्ट असते.
विधुत ऊर्जा व चुंबकत्व यांमधील परस्पर संबंध एच.सी. ओरस्टेड या शास्त्रज्ञाने प्रथम दर्शविला.
अनेक गोलाकार वेढयांचे कुंडल गुंडाळून तयार होणार्याव चितीस नालकुंतल असे म्हणतात.
जे उर्जास्त्रोत एकदा वापर केल्यानंतर नष्ट होतात व पुनर्वापारसाठी उपलब्ध होऊ शकत नाहीत त्यांना ‘नवीकरण अयोग्य’ उर्जा स्त्रोत म्हणतात. उदा. लाकूड, गोवर्याअ, लकडी कोळसा, दगडी कोळसा, केरोसीन, गॅस, डिझेल, पेट्रोल, नैसर्गिक वायु इंधने या प्रकारात मोडतात.
ज्या ऊर्जास्त्रोताचे त्यांच्या अंगभूत क्षमतेने नवीकरण होते आणि चक्रीय क्रमाने थोडया कलावधीत ज्यांचे पुनरुत्पादन होऊ शकते अशा ऊर्जा स्त्रोतांना नवीकरण योग्य ऊर्जा स्त्रोत असे म्हणतात. उदा. पवन ऊर्जा, लाटांपासून मिळणारी ऊर्जा, भूगर्भ औष्मिक ऊर्जा, वाहत्या पाण्यापासून मिळणारी ऊर्जा, सौर ऊर्जा, जैविक वस्तूसंचय ऊर्जा हे नवीकरणक्षम ऊर्जा स्त्रोत आहे.
पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील गुरुत्वाकर्षनामुळे लाटांची निर्मिती होते.
काही विशिष्ट परिस्थितीत भूगर्भाच्या अंतर्गत भागातील उष्णता ऊर्जेचा स्त्रोत होऊ शकते या उर्जेस भूगर्भ-औष्मिक उर्जा असे म्हणतात.
वितळणार्या् खडकांना मॅग्मा असे म्हणतात.
दार्जिलिंग मध्ये १८९७ साली उभारलेले व १३० केव्ही वीज देणारे विधुत संयंत्र हे भारतातील पहिले जलविधुत केंद्र आहे.
सूर्याचा अंतर्भागातील अनिशय तप्त असून तेथील तापमान सुमारे २×१०७ ०C इतके असते. अंतर्भागातील तापमानामुळे हायड्रोजन केंद्राकचे तेहे सतत हेलियम केंद्रात एकत्रीकरण होत असते. या प्रक्रियेला केन्द्रकिय सम्मीलन प्रक्रिया असे म्हणतात.
सूर्यापासून पृथ्वीला 1.8 × 1011 mw इतकी उर्जा मिळते
सौर कुकर सौर बंब, सौर शुष्कक, सौरपंप आणि सौर घट यांना और उर्जा उपकरणे असे म्हणतात.
भांडयाचा बाहयपृष्ठभाग काळ्या रंगाने रंगविला जातो. सौर कुकरच्या अंतर्भागात 1000 से. ते 1400 से इकडे तापमान वाढू शकते.
आधुनिक सौर घट सिलिकॉनपासून बनविलेले असतात.
नैसर्गिकरित्या आढळानार्यान युरेनियमची तीन समस्थनिके आहेत. 234U,235U, 238U यापैकी युरेनियम -238 हे ९९% पेक्षा जास्त प्रमाणात आढळते.
भारतामध्ये जलद प्रजनक क्रियाधानी (fast breeder reactor) कल्पक्कम येथे उभारली आहे.
केंद्रकीय एकत्रीकरण (Nuclear fusion) प्रक्रियेत दोन लहान केंद्रकाच्या एकत्रीकरणामुळे ऊर्जा निर्माण होते.
निसर्गात: समुद्राच्या पाण्यात ड्युटेरॉन सापडते. समुद्राच्या एक घनमीटर पाण्यातील सर्व ड्युटेरॉन एकत्र झाले तर 12 x 109 k. Joule एवढी ऊर्जा तयार होते.
जैविक रूपांतर प्रक्रियेत आंबवणे या प्रक्रियेचा समावेश होतो. याला किन्वन असेही म्हणतात.
प्रणीजन्य व वनस्पतीजन्य पदार्थाचे विनोक्सिश्वसन करणारे सूक्ष्मजीव पाण्याच्या सानिध्यात सहज विघटन घडवून आणतात व वायूंचे मिश्रण तयार होते. त्या वायूस जैवायू असे म्हणतात.
जैववायुमध्ये मिथेन, कार्बनडायॉक्साईड, हायड्रोजन, हायड्रोजन सल्फाईड यांचे मिश्रण असते.
जैववायुमध्ये मिथेनचे प्रमाण 80% असल्याने ते एक उत्तम इंधन असून धूर न करता जळते.
इथेनॉल, जैवडिझेल, जैवायू यांचा जैव इंधनामध्ये समावेश होतो.
बायोडिझेल सोयाबीन व मका यांच्या बियांपासून बनविले जाते. भारतामध्ये जाथ्रोफा (वन एरंड). करंजा व नागचंपा या वनस्पतींच्या बियांपासून मिळविलेल्या तेलाचा बायोडिझेल निर्मितीसाठी उपयोग होतो.
कोळसा, पेट्रोलियम नैसर्गिक वायू हि जीवाश्म इंधनाची उदाहरणे आहेत.
नैसर्गिक वायूंमध्ये मुख्यत: मिथेन वायू आढळतो.
लाकडामध्ये सेल्युलोज (C6H10O5)n हा मुख्य घटक आहे.
कार्बन उपलब्धतेच्या चढत्या श्रेणीनुसार पीट, लीग्राईट, बीट्यूमिनस, अॅन्थ्रेसाईट हे कोळशाचे चार मुख्य प्रकार आहेत.
गॅसोलीन, केरोसीन, डिझेल, फ्यूएल ऑइल इ. द्रव इंधनाचे प्रमुख प्रकार आहेत.
कृत्रिम वायु इंधनामध्ये कोल गॅस, ऑइल गॅस, पेट्रोल गॅस, वॉटर गॅस आणि प्रोड्यूसर गॅस यांचा समावेश होतो.
प्रोड्यूसर गॅस कार्बनमोनक्साईड (३०%) नायट्रोजन (६०%) व अन्य वायू (१०%) यांचे मिश्रण असते.
इंधनाचे कॅलरीमूल्य व प्रज्वलनांक हे दोन वैशिष्टपूर्ण गुणधर्म आहेत.
हायड्रोजनचे कॅलरीमूल्य सर्वात जास्त आहे. हायड्रोकार्बनपैकी मिथेनचे कॅलरीमूल्य सर्वात जास्त आहे.
लाकूड हे कार्बोहायड्रेटचे जटिल संयुग आहे.
एल.पी.जी. मध्ये ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे दोन्ही द्रवरूप स्वरुपात असतात.
कार्य करण्यासाठी साठविलेली क्षमता म्हणजे ऊर्जा होय.
एखादी वस्तु तिच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा संरूपणामुळे कार्य करू शकते, तेव्हा तिच्यामध्ये स्थितीज ऊर्जा आहे असे म्हंटले जाते.
गुरुत्व स्थितीज ऊर्जा आणि प्रत्यास्थी स्थितीज ऊर्जा ही यांत्रिक ऊर्जेची दोन रुपे आहत.
एखाधा चल वस्तूला तिच्या गतीमुळे प्राप्त होणारी ऊर्जा म्हणजेच गतीज ऊर्जा होय.
ही गतीज ऊर्जा KE = ½ mv2 या सूत्राणे दर्शवितात.
SI पद्धतीत ऊर्जेचे एकक न्यूटन मिटर आहे. याला ज्युल असे म्हटले जाते.
CGS पद्धतीत डाईन सेमी म्हणजेच अर्ग हे एकक वापरतात.
अभयारण्य/राष्ट्रीय उद्यान व जिल्हे ..
🔰 अबाबरवा अभयारण्य : बुलढाणा
🔰 अधारी अभयारण्य : चंद्रपूर
🔰 अनेर डॅम अभयारण्य : धुळे
🔰 भामरागड अभयारण्य : गडचिरोली
🔰 भीमाशंकर अभयारण्य : पुणे-ठाणे
🔰 बोर अभयारण्य : वर्धा-नागपूर
🔰 चपराळा अभयारण्य : गडचिरोली
🔰 दऊळगाव-रेहेकूरी अभयारण्य : अहमदनगर
🔰 जञानगंगा अभयारण्य : बुलढाणा
🔰 गगामल राष्ट्रीय उद्यान : अमरावती
🔰 जायकवाडी पक्षी अभयारण्य : औ'बाद-नगर
🔰 कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य : अ'नगर
🔰 कारंजा-सोहळ काळवीट अभयारण्य : अकोला
🔰 कर्नाळा फोर्ट पक्षी अभयारण्य : रायगड
🔰 काटेपूर्णा अभयारण्य : अकोला
🔰 कोयना अभयारण्य : सातारा
🔰 लोणार अभयारण्य : बुलढाणा
🔰 मालवण सागरी अभयारण्य : सिंधुदुर्ग
🔰 मयुरेश्वर सुपे अभयारण्य : पुणे
🔰 मळघाट अभयारण्य : अमरावती
🔰 नायगाव मयूर अभयारण्य : बीड
🔰 नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य : नाशिक
🔰 नरनाळा अभयारण्य : अकोला
🔰 नवेगाव राष्ट्रीय उद्यान : गोंदिया .
🔰 नागझिरा अभयारण्य : भंडारा-गोंदिया
🔰 पनगंगा अभयारण्य : यवतमाळ-नांदेड
🔰 पच राष्ट्रीय उद्यान : नागपूर
🔰 फणसाड अभयारण्य : रायगड
🔰 राधानगरी अभयारण्य : कोल्हापूर
🔰 सागरेश्वर अभयारण्य : सांगली
🔰 सजय गांधी राष्ट्रीय उद्यान : मुंबई( ठाणे)
🔰 ताडोबा राष्ट्रीय उद्यान : चंद्रपूर
🔰 तानसा अभयारण्य : ठाणे
🔰 टिपेश्वर अभयारण्य : यवतमाळ
🔰 तगारेश्वर अभयारण्य : ठाणे
🔰 वान अभयारण्य : अमरावती
🔰 यावल अभयारण्य : जळगाव
🔰 ऐडशी रामलिंगघाट अभयारण्य : उस्मानाबाद
🔰 मानसिंगदेव अभयारण्य : नागपूर
🔰 नवीन नागझिरा अभयारण्य : गोंदिया-भंडारा
🔰 नवेगाव अभयारण्य : गोंदिया
🔰 नवीन बोर अभयारण्य : नागपूर
🔰 नवीन माळढोक पक्षी अभयारण्य : उस्मानाबाद
🔰 भोरगड संवर्धन राखीव क्षेत्र : नाशिक
🔰 उमरेड करांडला अभयारण्य : नागपूर-भंडारा
🔰 कोलामार्का संवर्धन राखीव : गडचिरोली
🔰 ताम्हिनी अभयारण्य : पुणे-रायगड
🔰 कोका अभयारण्य : भंडारा
🔰 मक्ताई भवानी अभयारण्य : जळगाव
🔰 नयू बोर विस्तारित अभयारण्य : वर्धा
🔰 मामडापूर संवर्धन राखीव : नाशिक
🔰 पराणहिता अभयारण्य : गडचिरोली
🔰 सधागड अभयारण्य : रायगड-पुणे
🔰 ईसापूर अभयारण्य : यवतमाळ-हिंगोली .
सामान्य ज्ञान
गोमटेश्वर – भारतातील सर्वात उंच पुतळा.
गोवा – क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य.
गोवा – भारतातील पहिला छापखाना या राज्यात निघाला.
गोविंद – बुटक्या तांदळाची जात.
ग्रामपंचायत – पंचायतराज व्यवस्थेतीस सर्वात खालचा स्थर.
ग्रामसेवक – हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो.
ग्रीनलंड – जगातील सर्वात मोठे बेट.
ग्रीनवीच – मुळ रेखावृत्त या शहरातुन जाते.
ग्रीनिच – ग्रेट ब्रिटनमधील 0० रेखांश स्थान व जागतिक प्रमाणवेळ स्थान.
ग्रीस – पहिले ऑलिम्पीकचे सामने येथे भरले गेले होते.
घटोत्कच – भीमाचा हिडिंबेपासून झालेला मुलगा.
घनफळ – घनाकृतीची लांबी, रूंदी व उंची यांच्या गुणाकारांनी आलेली संख्या.
घनमूळ – अंकगणितात ज्या मूळ संख्येला त्याच संख्येने दोनदा गुणले असता येणा-या गुणाकाराशी मूळ संख्येचे नाते.
घनीभवन – द्रवरूप तसेच वायुरुप पदार्थ घट्ट होण्याची प्रक्रिया.
घाशीराम कोतवाल – विजय तेंडूलकर यांनी १९७२ साली लिहीलेले हे नाटक गाजले.
चंडीगढ – पंजाब किंवा हरीयाणा या राज्यांची राजधानी.
चंदिगढ – भारताचे पहिले सुनियोजीत शहर.
चंद्रपुर – ताडोबा अभयारण्य या जिल्ह्यात आहे.
२६ जून २०२३
ससदेविषयी महत्त्वाची माहीती
· एका वर्षात संसदेची कमीत कमी तीन अधिवेशने घ्यावी लागतात.
· संसदेच्या दोन अधिवेशनामधील अंतर (कालावधी) जास्तीत जास्त सहा महिने असू शकतो.
· नागरिकत्व नियमित करण्याचा अधिकार संसदेस आहे.
· राज्यघटनेतील तरतुदी बदलण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे.
· घटनेच्या कलम ३०२ नुसार विविध निर्बंध लादण्याचे अधिकार संसद यांना आहेत.
· संरक्षण या विषयावर कायदा करण्याचे सर्वस्वी अधिकार संसदेस आहेत.
· जेव्हा राज्यात राष्ट्रपती-शासन कलम ३५६ अन्वये लागू होते, तेव्हा राज्य यादीतील कर कायदे संमत करण्याचे अधिकार संसद अथवा संसदेने विहित केले प्राधिकारी यांना आहेत.
· विधेयकाचे रूपांतर विधिनियमात होण्यासाठी त्यांला तीन टप्प्यातून जावे लागते.
· करात कपात किंवा कर रद्द करण्याविषयी तरतूद असलेले विधेयक राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय मांडता येतो.
· सामान्यत: वित्त विधेयकाची मसंडणी व प्रविष्टीकरण राष्ट्रपतींची शिफारस असल्याशिवाय शक्य होत नाही.
· वित्त विधेयकाची मांडणी राष्ट्रपती यांच्या शिफरशीवरून केली जाते.
· विधेयक वित्त विधेयक आहे/नाही असा प्रश्न उद्भवचल्यास अंतिम निर्णय लोकसभेचे सभापतीचा असतो.
· वित्त विधेयक हे कर, कर्जे व खर्च याबाबत असते.
· वित्त-विधेयक प्रथमत: लोकसभेत मांडले जाते.
· सर्व वित्त विधेयके (Financial Bills) ही धन विधेयके (Money Bills) असतात.
· राज्यघटनेच्या कलम ३३० व ३३२ अनुसार लोकसभा व राज्याच्या विधानसभांनी अनुसूचित जाती व जमातींसाठी खास राखीव जागा ठेवल्या आहेत.
· लोकसभेमध्ये केंद्रशासित प्रदेशांमधून १३ सदस्य निवडले जातात.
· लोकसभेच्या पहिल्या मध्यावधी निवडणुका १९७१ मध्ये घेण्यात आल्या.
· आणीबाणीच्या काळात लोकसभेचा कार्यकाळ एक वर्ष पर्यंत वाढवता येतो.
· राज्यसभा कधीच बरखास्त केली जात नाही.
· राज्यसभेच्या सभासदाचा कार्यकाळ ६ वर्षाचा असतो.
· लोकसभेने पारित केलेले व राज्य सभेकडे शिफारशीकरिता पाठवलेले वित्त विधेयक १४ दिवसात परत पाठवणे हे राज्यसभेवर बंधनकारक आहे.
राज्यसभा
राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असून ते व्दितीय सभागृह आहे असे म्हटले जाते तर लोकसभा कनिष्ठ सभागृह असून प्रथम सभागृह मानले जाते.
सभासदांची संख्या :
घटनेच्या 80 व्या कलमामध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की, राज्यसभेची सभासद संख्या 250 इतकी असेल त्यातील 238 निर्वाचित असतील तर 12 सदस्य भारताच्या राष्ट्रपतींकडून नियुक्त केलेले असतील यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ असतील.
उदा. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक इ.
उमेदवारांची पात्रता :
घटनेच्या 84 व्या कलमात सभासदांची पात्रता सांगितली आहे ती पुढीलप्रमाणे:
1. तो भारताचा नागरिक असावा.
2. त्याच्या वयाची 30 वर्ष पूर्ण झालेली असावी.
3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.
निवडणूक पद्धत :
राज्यसभेच्या सदस्यांची निवड भारतीय नागरिकांकडून न करता प्रत्येक घटक राज्याच्या विधानसभेत निवडून आलेल्या उमेदवारांकडून केली जाते व ही निवडणूक पद्धत प्रत्यक्ष नसून अप्रत्यक्ष आहे.
राज्यसभेचा कार्यकाल :
राज्यसभा हे स्थायी सभागृह असून दर दोन वर्षानी 1/3 सभासद निवृत्त होतात. तेवढेच त्याच्या जागी नव्याने निवडतात.
सभासदांचा कार्यकाल :
प्रत्येक सभासदाचा कार्यकाल हा 6 वर्ष इतका असतो परंतु कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी तो आपला राजीनामा राज्यसभेच्या अध्यक्षाकडे देऊ शकतो.
पदमुक्तता :
कोणत्याही सभागृहाची परवानगी न घेता एखादा सदस्य सतत 60 दिवस सभागृहात गैरहजर राहिल्यास त्याचे सभासदत्व आपोआप रद्द होते. परंतु (60 दिवसात संबंधित सभागृहाला लागोपाठ चार दिवस सुट्ट्या आल्या असतील तर सभासदत्व रद्द होत नाही.)
बैठक किंवा आधिवेशन :
घटनेच्या 85/1 कलमामध्ये सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक सभागृहाची योग्य वाटेल त्यावेळी अधिवेशन बोलवितो परंतु या अधिवेशनामध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे.
गणसंख्या :
कोणतेही सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी आवश्यक असलेली सभासद संख्या म्हणजेच गणसंख्या होय. ती 1/10 इतकी निर्धारित करण्यात आली आहे.
राज्यसभेचा सभापती :
घटनेच्या 89व्या कलमानुसार भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. तो राज्यसभेचा सभासद नसल्यामुळे त्याला सभागृहात मतदान करण्याचा अधिकार नाही परंतु 100 व्या कलमानुसार समान मते पडल्यास तो आपले निर्णायक मत देऊ शकतो.
उपाध्यक्ष :
राज्यसभेतील निवडून आलेल्या एका सदस्याची उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाते.
घटकराज्ये व संघराज्य क्षेत्रांचे राज्यसभा प्रतिनिधित्व करते. कलम 80 मध्ये राज्यसभेच्या स्थापनेविषयी माहिती देण्यात आली आहे.
रचना:- राज्यसभेची कमाल सदस्यसंख्या 250 इतकी असते. यापैकी 238 सभासद घटकराज्ये व संघराज्य क्षेत्रांचे प्रतिनिधी असतात, तर उरलेल्या 12 नामवंत व्यक्तींची नियुक्ती साहित्य, विज्ञान, कला व समाजसेवा या क्षेत्रांतून राष्ट्रपतींद्वारा केली जाते. सध्या राज्यसभेत 245 सदस्य आहेत. त्यापैकी 233 घटकराज्य व संघराज्याचे प्रतिनिधित्त्व करतात तर, 12 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपतीमार्फत केली जाते. महाराष्ट्रातून राज्यसभेवर 19 सदस्य पाठवले जातात.
पात्रता :- राज्यसभेच्या सदस्यत्त्वासाठी खालील पात्रता असणे आवश्यक आहे.
1) तो भारताचा नागरिक असावा.
2) त्याच्या वयाची 30 वर्षे पूर्ण झालेली असावीत.
3) संसदेने वेळोवेळी कायदा करून निश्चित केलेल्या अटी त्याने पूर्ण केलेल्या असाव्यात.
सदस्यांची निवड :- राज्यसभेच्या सदस्यांची निवड घटकराज्यांच्या विधानसभेच्या सदस्यांकडून गुप्त मतदान पद्धतीने केली जाते.
कार्यकाल :- राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. तिचे विसर्जन होत नाही. राज्यसभेचे 1/3 सभासद त्यांच्या जागी नव्याने निवडले जातात. सामान्यत: राज्यसभेच्या सदस्यांची मुदत 6 वर्षे असते.
राज्यसभेतील राज्यनिहाय जागा :-
आंध्रप्रदेश (11)
आसाम (7)
अरुणाचल (1)
बिहार (16)
छत्तीसगड (5)
गोवा (1)
गुजरात (11)
हरियाणा (5)
हिमाचल प्रदेश (3)
जम्मू - काश्मीर (4)
झारखंड (6)
कर्नाटक (12)
केरळ (9)
मध्यप्रदेश (11)
महाराष्ट्र (19)
मणिपूर (1)
मेघालय (1)
मिझोराम (1)
नागालँड (1)
ओडिशा (10)
पंजाब (7)
राजस्थान (10)
सिक्किम (1)
तामिळनाडू (18)
तेलंगणा (7)
त्रिपुरा (1)
उत्तरप्रदेश (31)
पश्चिम बंगाल (16)
उत्तराखंड (3)
दिल्ली (3)
पुड्डुचेरी (1)
राज्य मानवी हक्क आयोगाची रचना.
🅾️राज्य सरकार, राज्य आयोगाकडे सोपविण्यात आलेल्या अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करील.
🅾️ राज्य मानवी हक्क आयोगामध्ये-
🅾️ अध्यक्ष - उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश
🅾️ एक सदस्य - उच्च न्यायालयाचा विद्यमान किंवा माजी न्यायाधीश किंवा किमान 7 वर्षे अनुभव असलेला जिल्हा न्यायाधीश
🅾️ एक-दोन सदस्य - मानवी हक्कांसंबंधी ज्ञान किंवा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या व्यक्ति
🅾️ सचिव हा आयोगाचा मुख्य कार्यकारी अधिकारी असेल.
🅾️ राज्य आयोगाचे मुख्यालय राज्यशासन विनिर्दिष्ट करेल अशा ठिकाणी असेल.
🅾️राज्य आयोगाच्या अध्यक्षांची व सदस्यांच्या नेमणुका:
🅾️अध्यक्षांची नेमणूक राज्यपाल पुढील समितीच्या शिफारशिनुसार करतील.
🧩समितीची रचना -
🅾️मख्यमंत्री - सभाध्यक्ष
🅾️विधान मंडळाचा अध्यक्ष - सदस्य
🅾️तया राज्याच्या गृहविकासाचा प्रभारी मंत्री -
विधानसभेतील विरोधी पक्षनेता - सदस्य
🅾️जया राज्यात विधानपरिषद असेल त्या ठिकाणी त्याचा सभापती व विरोधी पक्षनेता - सदस्य
🅾️राज्य आयोगाच्या सभाध्यक्षांची किंवा सदस्यांची नोंदणी आणि त्यांना पदावरून दूर करणे:
🅾️राज्य आयोगाचा अध्यक्ष किंवा सदस्य राज्यपालांना उद्देशून त्याच्या पदाचा राजीनामा देवू शकेल.
🅾️तसेच अध्यक्ष किंवा सदस्यास पुढील कारणावरून पदावरून दूर करता येईल .
🅾️अभिनिर्णीत नादार असेल; किंवा -
🅾️तयाने लाभाचे पद धारण केले आहे ; किंवा
🅾️ मानसिक किंवा शारीरिक अस्वास्थ्य ; किंवा
🅾️राष्ट्रपतींच्या मते नैतिक अध : पतनाचा अंतर्भाव आहे अशा अपराधासाठी दोषी ठरविलेली व्यक्ती.
🧩राज्य आयोगाच्या अध्यक्षाचा आणि सदस्याचा पदावधी:
🅾️अध्यक्षांचा कार्यकाल - 5 वर्षे किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत.
🅾️ पनर्नियुक्ति होवू शकते.
चंद्रासंबंधीची माहिती :
________________________________________
सामान्य ज्ञान
1. पृथ्वी पर दिन और रात होते हैं ?
(A) दैनिक गति के कारण
(B) वार्षिक गति के कारण
(C) छमाही गति के कारण
(D) तिमाही गति के कारण
ANSWER - (A) दैनिक गति के कारण
2. सबसे बड़ा ग्रह है ?
(A) बृहस्पति
(B) पृथ्वी
(C) युरेनस
(D) शुक्र
ANSWER - (A) बृहस्पति
3. सबसे छोटा ग्रह है ?
(A) मंगल
(B) शनि
(C) बुध
(D) नेप्चून
ANSWER - (C) बुध
4. अगुलहास धारा किस महासागर में बनती है ?
(A) प्रशान्त महासागर में
(B) हिन्द महासागर में
(C) आर्कटिक महासागर में
(D) अन्य
ANSWER - (B) हिन्द महासागर में
5. पृथ्वी का सबसे भीतर वाला भाग क्रोड किसका बना होता है ?
(A) ताँबा और जस्ता
(B) निकेल और ताँबा
(C) लोहा और जस्ता
(D) लोहा और निकेल
ANSWER - (D) लोहा और निकेल
6. मैंगनीज के उत्पादन में भारत का दूसरा स्थान है, प्रथम देश कौन सा है ?
(A) फ्रांस
(B) रुसी संघ
(C) कनाडा
(D) संयुक्त राज्य अमेरिका
ANSWER - (B) रुसी संघ
7. निम्नांकित में से कौन देश कोयले का सबसे बड़ा उत्पादक है ?
(A) ब्राजील
(B) भारत
(C) अमेरिका
(D) चीन
ANSWER - (C) अमेरिका
8. इनमें किसको जापान का मैनचेस्टर कहा जाता है ?
(A) ओसाका
(B) टोकियो
(C) नागासाकी
(D) याकोहामा
ANSWER - (A) ओसाका
9. भारत के स्वतंत्रता संघर्ष के दौरान 'Deccan Educational Society' नामक संस्था की स्थापना किसने की थी ?
(A) जवाहरलाल नेहरू
(B) रवीन्द्र नाथ टैगोर
(C) बाल गंगाधर तिलक
(D) व्योमेश चन्द्र बनर्जी
ANSWER - (C) बाल गंगाधर तिलक
10. 1857 के गदर के समय भारत का गवर्नर जनरल कौन था ?
(A) लॉर्ड केनिंग
(B) नील आर्मस्ट्रांग
(C) जॉन मथाई
(D) अन्य
ANSWER - (A) लॉर्ड केनिंग
11. 'भारत भारतीयों के लिए ' नारा किस संस्था ने दिया था ?
(A) अशासकीय संस्था
(B) आर्य समाज ने
(C) ब्राह्म समाज ने
(D) अन्य
ANSWER - (B) आर्य समाज ने
12. विन्ध्याचल और सतपुड़ा पहाड़ियों के बीच से होकर बहने वाली नदी है ?
(A) नर्मदा
(B) सिंधु नदी
(C) कोसी
(D) गोदावरी
ANSWER - (A) नर्मदा
13. इन्वेस्टर प्रोटेक्शन फण्ड (Investor Protection Fund) किस संस्था ने स्थापित किया है ?
(A) पूंजी मुद्दे ने
(B) DLF ने
(C) सेबी (SEBI) ने
(D) अन्य
ANSWER -(C) सेबी (SEBI) ने
14. कुण्डापुर एंव करवार कच्छ वनस्पति स्थान कहाँ स्थित हैं ?
(A) केरल राज्य में
(B) कर्नाटक राज्य में
(C) तमिल नाडु राज्य में
(D) त्रिपुरा राज्य में
ANSWER -(B) कर्नाटक राज्य में
15. भारत की प्रथम बहुउद्देशीय परियोजना किस नदी पर बनाई गई थी ?
(A) कावेरी नदी
(B) गंडक नदी
(C) दामोदर नदी पर
(D) यमुना नदी
ANSWER - (C) दामोदर नदी पर
16. भारत में प्रथम स्थापित परमाणु-संयंत्र (Atomic Plant) कौन-सा है ?
(A) तारापुर परमाणु संयंत्र
(B) कैटेनोम परमाणु संयंत्र.
(C) कुडनकुलम परमाणु संयंत्र
(D) अन्य
ANSWER - (A) तारापुर परमाणु संयंत्र
17. यूनाइटेड किंगडम (United Kingdom- U.K) में शामिल हैं -
(A) इंगलैण्ड तथा उतरी आयरलैण्ड
(B) उतरी आयरलैण्ड तथा वेल्स
(C) स्कॉटलैण्ड तथा वेल्स
(D) (A) और (D)
ANSWER - (D) (A) और (D)
18. आगरा शहर को किसने बसाया ?
(A) सिकन्द लोदी
(B) अकबर
(C) बहलोल लोदी
(D) शाहजहाँ
ANSWER -(D) शाहजहाँ
19. राष्ट्रिय प्रतीक के निचले भाग में उत्क्रीर्णित शब्द 'सत्यमेव जयते' किस सन्दर्भ से लिए गए हैं ?
(A) पुराण
(B) जातक
(C) मुदकोपनिषद्
(D) महाभारत
ANSWER -(C) मुदकोपनिषद्
20. अशोक के शिलालेखों की लिपि क्या है ?
(A) गुरुमुखी
(B) ब्राह्यी
(C) देवनागरी
(D) हयरोग्लाइफिक्स
ANSWER - (C) देवनागरी
21. बिहू निम्नलिखित में से किसका लोकप्रिय उत्सव है ?
(A) असम
(B) उड़ीसा
(C) बिहार
(D) बंगाल
ANSWER -(A) असम
22. विवेकानन्द रॉक मेमोरियल कहाँ स्थित है ?
(A) अण्डमान निकोबार
(B) लक्षद्वीप
(C) केरल
(D) तमिलनाडु
ANSWER -(D) तमिलनाडु
23. महात्मा गांधी को राष्ट्रपिता के रूप में उल्लेख सबसे पहले किसने किया था ?
(A) सुभाषचन्द्र बोस
(B) जवाहरलाल नेहरू
(C) बल्ल्भभाई पटेल सी
(D) इनमें से कोई नहीं
ANSWER - (A) सुभाषचन्द्र बोस
24. प्रथम गोलमेज सम्मेलन कहाँ हुआ था ?
(A) नई दिल्ली में
(B) लन्दन में
(C) बम्बई में
(D) इनमें से कोई नहीं
ANSWER -(B) लन्दन में
25. देश का लोह पुरुष किसे कहा जाता है ?
(A) सरदार पटेल
(B) पं. जवाहरलाल नेहरू
(C) महात्मा गांधी
(D) लोकमान्य तिलक
ANSWER - (A) सरदार पटेल
26. महात्मा गांधीजी को 'अधनंगा फकीर' किसने कहा ?
(A) हिटलर
(B) जिन्ना
(C) चर्चिल
(D) माउण्टबेटन
ANSWER - (C) चर्चिल
27. महात्मा गांधी निम्नलिखित में से किनसे अधिक प्रभावित थे ?
(A) बर्नार्ड शा
(B) लिओ टॉलस्टॉय
(C) कार्ल मार्क्स
(D) इनमें से कोई नहीं
ANSWER -(B) लिओ टॉलस्टॉय
28. महात्मा गांधी का जन्म हुआ था ?
(A) 1859
(B) 1869
(C) 1879
(D) 1889
ANSWER -(B) 1869
वाचा :- इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे
१) तत्त्वबोधिनी - पत्रिका रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉन विल - अॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू सी. - सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०) विहारी - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे - क्रॉनिकल फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२६) पुस्तक - शॉर्ट ट्रिक्स इतिहास - राजेश मेशे सर
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉ्रेड - मोहम्मद अली
२९) हमदर्द - मोहम्मद अली
३०) गदर - लाला हरदयाल
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उद्बोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध - भारत डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लारकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन - फिल्ड किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूी - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी मर्झबान
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर पं. मदन - मोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - भूपेंद्र दत्त आणि ब्रह्मबांधव बंडोपाध्याय
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू
६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे
६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)
१६ जून २०२३
विविध क्षेत्रांचे जनक
राष्ट्रपिता ⟶ महात्मा गांधी
आधुनिक भारताचे जनक-राजा राम मोहन रॉय
भाषिक लोकशाहीचे जनक - पोटी श्रीरामुलु
राज्यघटनेचे जनक - बी.आर.आंबेडकर
आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ⟶ महादेव गोविंद रानडे
आधुनिक आर्थिक सुधारणांचे जनक - मनमोहन सिंग
विभक्त-अणू कार्यक्रमाचे जनक - होमी जे. भाभा
अवकाश कार्यक्रमाचे जनक ⟶ विक्रम साराभाई
मिसाईल प्रोग्रामचे फादर ⟶ ए. पी. जे अब्दुल कलाम
कॉमिक बुक्स फादर ⟶ अनंत पै
भूगोलाचा जनक - जेम्स रेनेल
सिनेमाचे जनक ⟶ दादासाहेब फाळके
शेतकरी चळवळीचे जनक. एन. जी. रंगा
पालेओबॉटनीचे पिता ⟶ बीरबल साहनी
निळा क्रांतीचे जनक हिरालाल चौधरी
हरित क्रांतीचे जनक ⟶ एम. एस. स्वामीनाथन
श्वेत क्रांतीचे जनक ⟶ वर्गीज कुरियन
पशुवैद्यकीय शाळेचे जनक ⟶ शालिहोत्र
नागरी उड्डाणांचे जनक. जे. आर. डी. टाटा
हवाई दलाचे जनक ⟶ सुब्रतो मुखर्जी
सिव्हिल इंजिनीअरिंगचे जनक ⟶ सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया
सर्जरीचे जनक - सुश्रुत
मायक्रोबायोलॉजीचा फादर ⟶ अँटनी फिलिप्स व्हॅन लीयूवेनहोक
मॉर्डन अॅस्ट्रॉनॉमीचे जनक - निकोलस कोपर्निकस
न्यूक्लियर फिजिक्सचे जनक - अर्नेस्ट रदरफोर्ड
कॉम्प्यूटर सायन्सचे जनक - जॉर्ज बुले आणि lanलन ट्युरिंग
वर्गीकरणाचे वडील ⟶ कार्ल लिनियस
उत्क्रांतीचा पिता - चार्ल्स डार्विन
आधुनिक ऑलिम्पिकचे पिता-पियरे डी कुबर्टीन
क्रमांकाचा पिता ⟶ पायथागोरस
जेनेटिक्सचे जनक - ग्रेगोर मेंडेल
इंटरनेटचा फादर ⟶ व्हिंट सर्फ
वनस्पतिशास्त्रज्ञ ⟶ थेओफ्रास्टसचा पिता
विजेचा पिता ⟶ बेंजामिन फ्रँकलिन
इलेक्ट्रॉनिक्स फादर ⟶ मायकेल फॅराडे
टेलीव्हिजनचा पिता ⟶ फिलो फॅन्सवर्थ
न्यूक्लियर केमिस्ट्रीचा पिता ⟶ ऑट्टो हॅन
नियतकालिक सारणीचा पिता ⟶ दिमित्री मेंडेलीव
भूमितीचा पिता ⟶ युक्लिड
आयुर्वेदाचे जनक ⟶ धनवंतरी
आधुनिक औषधाचा पिता ⟶ हिप्पोक्रेट्स
कॉम्प्यूटरचा पिता ⟶ चार्ल्स बॅबेज
खगोलशास्त्र पिता ⟶ कोपर्निकस
अर्थशास्त्रातील जनक - अॅडम स्मिथ
जीवशास्त्रातील जनक - अॅरिस्टॉटल
इतिहास पिता ⟶ हेरोडोटस
होमिओपॅथी फादर - हेनेमॅन
प्राणीशास्त्रज्ञ ⟶ अरिस्टॉटलचा पिता
रक्त गटांचे जनक ⟶ लँडस्टीनर
रक्ताभिसरणचा पिता ⟶ विल्यम हार्वे
बॅक्टेरियोलॉजीचा फादर ⟶ लुई पेस्टर
परार्थना समाजाची स्थापना व तत्त्वज्ञान
🖌दादोबा पांडूरंग व डॉ. आत्माराम पांडूरंग यांच्या पुढाकाराने ३१ मार्च १८६७ मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापन करण्यात आला. प्रार्थना समाजाचे तत्त्वज्ञान पुढीलप्रमाणे होते.
🖌परमेश्वर एक असून तो विश्वाचा निर्माता आहे. तो निराकार आहे. तो दयाळू आहे. तो सर्वांवर प्रेम करतो.
🖌सत्य, सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहेत. या मार्गानेच गेल्यानंतर तो प्रसन्न होतो.
🖌परार्थनेमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही, मात्र प्रार्थनेमुळे आध्यात्मिक उन्नती होते.
🖌परमेश्वर अवतार घेत नाही. त्याने कोणताही धर्मग्रंथ लिहिला नाही.
🖌मर्तिपूजा परमेश्वरास मान्य नाही.
🖌सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. म्हणूनच सर्वांनी बंधुत्त्वाच्या भावनेने एकमेकांशी व्यवहार करावा.
📚परार्थना समाजाचे कार्य📚
🖌परार्थना समाजाने अस्पृश्यता निर्मूलन, स्त्रीशिक्षण, विधवा विवाह, आंतरजातीय विवाह इत्यादी क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली. श्री. आर. जी. भांडारकर व न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे हे प्रार्थना समाजाचे मुख्य आधारस्तंभ होते.
🖌नया. रानडे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करुन भारतीय जनतेत राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार केला. त्यांनी विधवा विवाह मंडळ स्थापन केले.
🖌ना. म. जोशी यांनी “सोशल सर्व्हिस लीग” स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले.
🖌दशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी “सर्व्हंटस ऑफ इंडिया सोसायटी” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निर्मूलनच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.
🖌अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निवारणाच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.
🖌परार्थना समाजाच्या वतीने पंढरपूर येथे “अनाथ बालकाश्रम” काढण्यात आला. समाजाच्या गरजेच्या दृष्टीने ही भरीव कामगिरी होती.
🖌मलींच्यासाठी स्वतंत्र शाळा सुरु केल्या. “आर्य महिला समाज” ही स्त्रियांसाठी कार्य करणारी संस्था चालू करण्यात आली.
🖌४ मे १८७३ रोजी प्रार्थना समाजाने “सुबोध पत्रिका” हे त्यांचे मुखपत्र सुरु केले होते. या मुखपत्रातून सामाजिक व राजकीय विचार मांडले जात होते.
🖌मजुरांच्यासाठी पहिली रात्रशाळा मुंबईमधील चेऊलवाडी येथे भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांच्या पुढाकाराने इ. स. १८७६ मध्ये काढण्यात आली होती. त्यानंतर मुंबईच्या इतर भागात देखील रात्रशाळा काढण्यात आल्या.
🖌इ. स. १८९० रोजी मुंबईतील मदनपुरा येथे अस्पृश्यांसाठी शाळा काढण्यात आली.
🖌इ. स. १८७६-७७ च्या दुष्काळाच्या वर्षी प्रार्थना समाजाने दुष्काळ पीडितांसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले होते. अशा रीतीने प्रार्थना समाजाने एक भरीव सामाजिक कार्य केल्याचे आढळते.
🖌परार्थना समाजाची तत्वे पटवून देण्यासाठी, या समाजाबद्दल लोकांना असलेल्या निरनिराळ्या शंकाचे निरसन करण्यासाठी न्या. रानडे यांनी “एकेश्वरनिष्ठांची कैफियत” हा विचार प्रवर्तक ग्रंथ लिहीला.
📚परार्थना समाजाच्या कार्याचे मूल्यमापन📚
🖌परार्थना समाजाला चांगले नेतृत्व लाभूनही ठराविक शहरापुरतेच त्याचे कार्य पोहचू शकले. त्याचे कारण म्हणजे त्यातील सुधारक मिशनऱ्यांचे अनुकरण करीत होते. त्यामुळे हिंदूना त्यांच्या कार्याविषयी कधीच आपुलकी वाटली नाही.
महत्त्वाचे 10 प्रश्न उत्तरे
1) कोणाच्या शिफारशी शिवाय धन विधेयक विधानसभेत मांडता येत नाही.
A) मुख्यमंत्री
B) राज्यपाल✔️✔️
C) राष्ट्रपती
D) विधानसभा अध्यक्ष
2) भारतीय रेल्वे संदर्भात कोणते विधान सत्य आहे.
अ) रेल्वे वाहतुकीचा बाजार हिस्सा थोडाच वाढला आहे
ब) अपुरे क्षमता जाळे आणि पायाभूत सुविधा या समस्यांचा रेल्वे सामना करावा लागतो.
पर्याय:-
A) अ, ब दोन्ही बरोबर
B) अ , ब दोन्हीं चुक
C) अ बरोबर
D) ब बरोबर✔️✔️
3) सर्व शिक्षा अभियान यांच्याकडून राबविले जाते.
A) केंद्र शासन
B) राज्य शासन
C) केंद्र आणि राज्य शासन दोन्ही✔️✔️
D) वरीलपैकी नाही.
4 ) सन 2011 मध्ये साक्षरता दरासंदर्भात खालील राज्यांची घटत्या क्रमाने मांडणी करा.
अ) पश्चिम बंगाल
ब) महाराष्ट्र
क) हिमाचल प्रदेश
A) अ, ब,क
B) क, ब, अ✔️✔️
C) ब, क, अ
D) ब , अ, क
5) कोणते विधान बरोबर आहे.
अ) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिम 2015 मध्ये सुरू करण्यात आली.
ब) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिमेचा हेतू आणि कुटुंबकल्याण कार्यक्रमाना बळकटी देणे हा आहे.
A) अ बरोबर
B) ब बरोबर ✔️✔️6
C) अ ,ब दोन्ही बरोबर
D) अ, ब दोन्ही चूक
6) पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे.
अ) भारतातील सर्व खेडी सर्व हवामान रस्त्यांनी जोडण्याचे उद्दिष्ट दहाव्या पंचवार्षिक योजनेत होते.
ब) राष्ट्रीय व राज्य रस्ते किमान दुमार्गी श्रेणीचे करायचे हे 12 व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट आहे.
A) अ
B) ब
C) अ , ब दोन्ही बरोबर✔️✔️
D) एक ही नाही
7) भारत निर्माण कार्यक्रम 2005 या ग्रामीण भागात पायाभूत सुविधा कोणत्या आहेत.
अ) जलसिंचन व ग्रामीण रस्ते
ब) ग्रामीण निवारा
क) ग्रामीण पाणीपुरवठा
ड) ग्रामीण विद्युतीकरण
इ) ग्रामीण दूरध्वनी
A) ब ,क, ड
B) अ, ब, क, ड
C) अ, क, ड, इ
D) अ, ब, क, ड, इ✔️✔️
8) सन 2009 साठी आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट परिषदे ने 5-15 दशलक्ष प्रवासी वाहतूक हाताळणाऱ्या विमानतळा मध्ये कोणत्या विमानतळा जगातील उत्कृष्ट म्हणून गौरविले आहे.
A) एअरपोर्ट नवी दिल्ली
B) एअरपोर्ट मुंबई
C) एअरपोर्ट शमशाबाद हैदराबाद
D) एअरपोर्ट बेंगलोर
9 ) सार्वजनिक क्षेत्रातील वीज निर्मितीत खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वीजनिर्मितीचा वाटत सर्वाधिक आहे.
अ) जलविद्युत
ब) औण्विक विद्युत
क) अनुउर्जा
ड) पवन ऊर्जा
A) फक्त अ
B) फक्त ब✔️
C) अ आणि ब
D) अ, ब, ड, क
10) ग्रामीण भागात शहरी सुखसोयी चे प्रावधान हे पुढील पैकी कोणाचे ग्रामीण भारताच्या प्रवक्ता त्यांचे स्वप्न आहे.
A) डॉ. मनमोहन सिंग
B) डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम✔️
C) सी रंगराजन
D) डॉ. अमर्त्य सेन
लोकअंदाज समिती (Estimates Committees)
√ या समितीला प्राक्कलन समिती असेही म्हणतात.
√ या समितीचा उगम १९२१ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या स्थायी वित्तीय समितीच्या स्वरूपात झाला.
√ स्वातंत्र्यानंतर तत्कालीन वित्त मंत्री जॉन मथाई यांच्या शिफारसीनुसार १९५० मध्ये लोकअंदाज समिती स्थापन करण्यात आली.
√ सुरूवातीला या समितीमध्ये २५ सदस्य असत, १९५६ मध्ये सदस्यसंख्या ३० इतकी वाढविण्यात आली.
●रचना :
√ लोकअंदाज समितीमध्ये एकूण ३० सदस्य असतात.
√ ते सर्व लोकसभेकडून आपल्या सदस्यांमधून निवडून दिले जातात.
√ राज्यसभेच्या सदस्यांना या समितीवर प्रतिनिधीत्व दिले जात नाही.
√ सदस्यांची निवडणूक एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधीत्व पद्धतीद्वारे केली जाते, ज्यामुळे लोकसभेतील सर्व पक्षांना प्रतिनिधीत्व मिळू शकते.
√ मंत्री समितीचा सदस्य बनू शकत नाही.
√ लोकसभेचे अध्यक्ष सदस्यांमधून एकाची नेमणूक समितीचा अध्यक्ष म्हणून करतात.
√ तो नेहमी सरकारी पक्षातीलच असतो.
●कार्ये :
√ लोकअंदाज समितीचे प्रमुख कार्य अर्थसंकल्पीय खर्चाच्या अंदाजांची तपासणी करून सार्वजनिक खर्चात मितव्ययिता सुचविणे हे असते.
√ त्यामुळे या समितीला सतत मितव्ययिता समिती (Continuous Economy Committee) असे म्हणतात.
●समितीची कार्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील:
१) अर्थसंकल्पीय अंदाजांच्या मुळाशी असलेल्या रकमेची तरतूद या धोरणांच्या मर्यादेतच राहून धोरणाला अनुरूप कोणती काटकसर, संस्थात्मक सुधारणा, कार्यक्षमता व प्रशासकीय सुधारणा करता येतील, यासंबंधी अहवाल देणे.
२) प्रशासनात कार्यक्षमता व मितव्ययिता आणण्यासाठी पर्यायी धोरणे सुचविणे.रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे की नाही याचे परीक्षण करणे.
४) अर्थसंकल्पीय अंदाज संसदेला कोणत्या स्वरूपात सादर करावे, याबाबत सल्ला देणे.
राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या संस्था
🔹 जमीनदारांची संघटना
१८३७ मध्ये बंगालमधील काही जमीनदारांनी एकत्र येऊन 'लॅंड होल्डर्स असोसिएशन' या नावाची संस्था स्थापन केली. राजकीय हक्क मिळविणे व त्याद्वारे आपल्या अडचणी दुर करुन घेणे ही या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट होते. त्यासाठी या जमीनदारांनी सनदशीर मार्गाचा अवलंब केला. ज्या इंग्रजांना भारतीयांबदल सहानुभूती वाटत होती. त्यांचीही मदत या कामासाठी घेण्यात आली होती. तसेच इंग्लंडमधील ब्रिटिश इंडिया सोयायटीशीही सहकार्य करण्यात आले.
"इंडियन असोसिएशन ऑफ बंगाल' १८५१ मध्ये डॉ. राजेंद्रलाल मित्र, रामगोपाल घोष इत्यादिकांनी स्थापली. तिचे कार्य काही काळ चालून ती बंद पडली. तिचे पुनरुज्जीवन इंडियन असोसिएशन ऑफ बेंगॉल प्रेसिडेन्सी या नावाने १८७६ साली सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली कलकत्ता येथे झाले.
🔺 बरिटिश इंडियन असोसिएशन
०१. या संस्थेची स्थापना १८५१ मध्ये झाली. यासाठी लॅंड ओनर्स असोसिएशन या नव्या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेचे सुरुवातीचे सदस्य फक्त जमीनदार असले तरी नंतर यात व्यापारी उद्योगपती डॉक्टर, वकील, वृत्तपत्रकार यांचाही समावेश या संघटनेत झाला. या संघटनेचा दृष्टिकोन राष्ट्रीय स्वरुपाचा होता. बंगालमधील इतर संस्थांची तिचे चांगले संबंध होते. मद्रासमध्येही या संघटनेची शाखा काढण्यात आली होती.
🔸ईस्ट इंंडिया असोसिएशन
१८६५ साली लंडनमध्ये दादाभाई नौरोजी आणि उमेशचंद्र बॅनर्जी यांनी 'लंडन इंडियन सोसायटी'ची स्थापना केली. एक वर्षानंतर या सोसायटीचे रुपांतर 'ईस्ट इंडिया असोसिएशन' मध्ये झाले. ही संस्था लवकरच ब्रिटिशांमध्ये लोकप्रिय झाली. या संस्थेत सेवानिवृत्त इंग्रज अधिकारी होते. मुबई, मद्रास, कलकत्ता येथे या संघटनेच्या शाखा स्थापन झाल्या. त्या १८८४ पर्यत जोमाने कार्य करीत होत्या. पुढे ब्रिटिशांची सहानूभूती कमी झाली आणि या संस्थेचा प्रभाव हळूहळू कमी कमी होत गेली.
🔷* पुणे सार्वजनिक सभा
०१. न्यायमूर्ती रानडे यांचे उजवे हात म्हणून ओळखले जाणारे गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी पुण्यात १८७० साली सार्वजनिक सभेची स्थापना केली. १८७१ मध्ये न्या. रानडे यांनी या संस्थेला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून दिले. लॉर्ड लिटन या व्हाईसरॉयने १८७७ च्या जानेवारीत दिल्लीला एक मोठा दरबार भरवून इंग्लंडंच्या राणीला भारताची साम्राज्ञी अशी पदवी अर्पण केली.
०२. या प्रसंगी सार्वजनिक सभेने सम्राज्ञीला एक मानपत्र समर्पण केले. मानपत्रात हिंदी जनतेचे हक्क आणि हिंदी राष्ट्राच्या अंतकरणातील राजकीय आकांक्षा स्पष्टपणे नमुद केल्या होत्या. तसेच या निमित्ताने जमलेल्या सर्व प्रांतातील लोकप्रतिनिधीपूढे व राजेराजवाडयांपुढे अखिल भारतीय ऐक्याची, हिंदी पार्लमेंटची कल्पना आणि निरनिराळया प्रांतांतून आलेल्या राजकीय कार्यकर्त्याना राष्ट्रीय सभेची कल्पना सुचविली.
🔹* मद्रास महाजन सभा
मद्रासमध्ये १८८४ साली हिंदू या वृत्तपत्राचे संपादक जी सुब्रम्हण्य अय्यर यांनी माहजन सभा नावाची संस्था केली होती. स्थानिक संस्थांच्या जानेवारी १८८५ मध्ये झालेल्या अधिवेशात कायदेमंडळाचा विस्तार करण्याची त्यात भारतीयांना प्रतिनिधीत्व देण्याची न्यायपालिका व राजस्वकार्य स्वतंत्र असण्याची मागणी करण्यात आली होती.
🔷* इंडियन असोसिएशन
०१. २६ जुलै १८७५ रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 'इंडियन असोसिएशन' नावाची संस्था स्थापन केली. मध्यम वर्गातील लोकांच्या विचारांचे प्रतिनिधीत्व करणे आणि सार्वजनिक कार्यात भाग घेणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता व त्यासाठी ही संस्था कार्य करीत होती. या संस्थेच्या वतीने डिसेंबर १८८३ मध्ये कलकत्यास इंडियन नॅशनल कॉन्फरन्स चे पहिले अधिवेशन बोलविण्यात आले.
०२. या अधिवेशात सनदी परीक्षा उच्च शिक्षण, कायदेमंडळातील प्रतिनिधित्च इ. प्रश्नांवर चर्चा झाली. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी विविध प्रांतांचे दौरे काढून जाहीर व्याख्यानांमधून सरकारी धोरणावर टीका केली. त्यामुळे ठिकठिकाणी नवीन संस्था निघू लागल्या.
🔸* इंडियन नॅशनल युनियन
१८८४ च्या शेवटी 'इंडियन नॅशनल युनियनची' स्थापना हयूम यांनी केली. भारताचे संघटन करणे. नैतिक सामाजिक व राजकीय दृष्टिने भारताचा विकास साधणे. सरकार व जनता यांच्यात प्रेमाचे संबंध प्रस्थापित करणे इ. या संघटनेची उदिष्टे होती. त्यातूनच राष्ट्रीय सभेचा उदय झाला.
२६ ऑगस्ट १८५२ रोजी बॉम्बे असोसिएशनची जगन्नाथ शंकरशेठ, डॉ. भाऊ दाजी इत्यादिकांनी स्थापना केली. तिचे कार्य काही वर्षांनी बंद पडले. तिचे पुनरुज्जीवन बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनमध्ये ३१ जून १८८५ साली झाले. या स्थानिक प्रयत्नांना अखिल भारतव्यापी रूप १८८५ साली आले.
महत्वाचे प्रश्नसंच
🔹रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?
उत्तर--------- स्वामी विवेकानंद११४२
🔹आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर--------- स्वामी दयानंद सरस्वती११४३
🔹परार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर--------- आत्माराम पांडुरंग११४४
🔹सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर----------महात्मा फुले११४५
🔹दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?
उत्तर----------- बाळशास्त्री जांभेकर११४६
🔹इदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?उत्तर----------- न्या. रानडे११४७
🔹मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर ----------- दादोबा पांडुरंग११४८
🔹निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?
उत्तर ------------ महर्षी धोंडो केशव कर्वे११४९
🔹महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?
उत्तर ------------- लोकमान्य टिळक११५०
🔹आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ------------- पंडिता रमाबाई११५१
🔹हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
उत्तर-------------- महात्मा गांधी११५२
🔹भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ---------------गोपाळ कृष्ण गोखले११५३
🔹गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर -------------- विनोबा भावे११५४
🔹सवासदन ची स्थापना कोणी केली?
उत्तर-------------- रमाबाई रानडे११५५
🔹एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर-------------- न्या. रानडे११५६
🔹परमहंस सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर------------- दादोबा पांडुरंग११५७
🔹दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर------------- डॉ. बाबासाहेब आंबेडकर११५८
🔹सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर-------------- ग. वा. जोशी११५९
🔹शतपत्रे कोणी लिहली?
उत्तर------------ गोपाल हरी देशमुख (लोकहितवादी)११६०
🔹 गरामगीता कोणी लिहली?
उत्तर------------- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
__________________________
१३ जून २०२३
इतिहास : सराव प्रश्नसंच
*१) भारतात सती प्रथा बंद आंदोलन कोणी सुरु केले?*
A. जगन्नाथ शंकरशेठ✅
B. राजा राममोहन रॉय
C. ईश्वरचंद्र विघासागर
D. केशवचंद्र सेन
*२) इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले होते?*
A. शिवराज परांजपे
B. सेनापती बापट
C. महंमद इकबाल
D. महात्मा गांधी✅
*३) ज्ञानेश्रर महाराजांनी भगवदगीतेवर कोणता ग्रंथ लिहिला?*
A. भावार्थदिपिका
B. अमॄतानुभव
C. ज्ञानेश्वरी✅
D. हरिपाठ
*४) इ.स १३५० मध्ये संत नामदेवांनी कोठे समाधी घेतली?*
A. देहू
B. आळंदी
C. पैठण
D. पंढरपूर✅
*५) दासबोध हा ग्रंथ कोणत्या संताचा आहे?*
A. रामदास स्वामी✅
B. चांगदेव
C. संत तुकाराम
D. संत सावता माळी
*६) शाळेत शिक्षण घेत असतानाच मराठी व्याकरणाचे पुस्तक लिहिणारे?*
A. विष्णूशास्त्री पंडित
B. लोकहितवादी
C. दादोबा पांडुरंग तर्खडकर✅
D. बाळशास्त्री जांभेकर
*७) महर्षि धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या विद्यापीठाने एल.एल.डी. ही पदवी देऊन सन्मानित केले?*
A. बनारस विद्यापीठ
B. पुणे विद्यापीठ
C. श्रीमती ना.दा.ठाकरसी महिला विद्यापीठ
D. मुंबर्इ विद्यापीठ✅
*८) १९५० मध्ये जगदंब कुष्ठ निवासाची स्थापना कोणी केली?*
A. डॉ. शिवाजीराव पटवर्धन✅
B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
C. बाबा आमटे
D. छत्रपती शाहू महाराज
*९) ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन संत कोण होते?*
A. संत रामदास
B. संत नामदेव✅
C. संत तुकाराम
D. संत एकनाथ
*१०) स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा कोणी केला?*
A. रिपन✅
B. लिटन
C. डफरीन
D. कॉर्नवॉलिस.
आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर
जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पोंबर्ले येथे इ.स. ६ जानेवारी १८१२ रोजी झाला.
🌷 बालपणी वडिलांकडे घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास आरंभला. इ.स.१८२५ साली त्यांचे मुंबईमध्ये आगमन झाले.
☘ मुंबईत येऊन ते सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ल यांच्याकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले. या दोन विषयांबरोबरच गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी प्रावीण्य मिळविले.
🌷 ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत कोणाही भारतीयाला तोवर न मिळालेली प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवण्याइतपत ज्ञान कमवले. ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’मध्ये डेप्युटी सेक्रेटरी या महत्त्वाच्या पदावर रुजू झाले.
🌷 इ.स. १८३४ साली एल्फिन्स्टन कॉलेजात पहिले एतद्देशीय व्याख्याते (असिस्टंट प्रोफेसर) म्हणून जांभेकरांची नियुक्ती झाली
☘ यानंतर शिक्षकांच्या अध्यापन वर्गाचे संचालक म्हणून काम केले. मुंबई इलाख्यातील प्राथमिक शाळा तपासणीसाठी निरीक्षक म्हणून सरकारने त्यांची नियुक्ती केली होती.
🌷 आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना आद्य मराठी वृत्तपत्राचे जनक, आद्य इतिहास संशोधक, सुधारवाद्यांचे प्रवर्तक, शिक्षकतज्ञ, जेष्ट पत्रकार, एक प्रगमनशील व्यवहारवादी सुधारक म्हणून ओळखले जाते
☘ ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण वृत्तपत्राच्या पहिला अंक प्रकाशित झाला, तसेच योगायोगाने ६ जानेवारी हा जांभेकरांचा जन्मदिवसही असल्यामुळे हा दिवस दर वर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो.
इ.स. १७ मे १८४६ रोजी बनेश्वर येथे त्यांचा मृत्यू झाला
✨🍃✨🍃✨🍃✨🍃✨🍃✨🍃✨
📕 सामाजिक कार्य 📕
🖍 सार्वजनिक गंथालयांचे महत्त्व ओळखून बाँबे नेटिव्ह जनरल लायब्ररी या ग्रंथालयाची जांभेकरांनी स्थापना केली.
🖍 जांभेकर यांना ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित आवृत्ती इ.स. १८४५ साली काढली
🖍 त्यांच्या प्रकाशित साहित्यकृतींमध्ये नीतिकथा, इंग्लंड देशाची बखर, इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप, हिंदुस्थानचा प्राचीन, इतिहास, शून्यलब्धी, सार संग्रह, या ग्रंथांचा समावेश आहे.
🖍 १८३२ मध्ये ‘दर्पण’ हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरु केले. ‘दिग्दर्शन’ हे मासिकसुद्धा त्यांनी सुरु केले
🖍 बाळशास्त्रींनी साधारणपणे इ.स. १८३० ते इ.स. १८४६ या काळात आपले योगदान महाराष्ट्राला व भारताला दिले
सराव प्रश्नमालिका
1. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कोठे केली?
सिंगापूर
टोकिओ
रंगून
बर्लिन
● उत्तर - सिंगापूर
2. इंडिया इंडिपेंडन्स लीगची (भारतीय स्वातंत्र्य संघाची) स्थापना कोणी केली?
सुभाषचंद्र बोस
रासबिहारी बोस
जगन्नाथराव भोसले
कॅप्टन मोहन सिंग
● उत्तर - रासबिहारी बोस
3. ……… या संतांचे गुरू जनार्दन स्वामी होते?
संत ज्ञानेश्वर
संत एकनाथ
संत तुकाराम
संत नामदेव
● उत्तर - संत एकनाथ
4. ज्ञानेश्वर महाराजांचा ग्रंथ कोणता?
ज्ञानेश्ररीची शुध्द प्रत
भावार्थ रामायण
मनाचे श्लोक
ज्ञानेश्वरी
● उत्तर - ज्ञानेश्वरी
5. पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युध्दात अतिशुरपणे दीर्घकाळ कोण लढले?
तात्या टोपे
राणी लक्ष्मीबाई
शिवाजी महाराज
नानासाहेब पेशवे
● उत्तर - तात्या टोपे
6. भारतात आल्यानंतर गांधीजीनी पहिली चळवळ कोठे घडवून आणली?
बाडोंली
खेडा
चंपारण्य
चौरीचौरा
● उत्तर - चंपारण्य
7. पुणे समाचार हे दैनिक कोणी सुरू केले?
बाबा पद्मजी
गो.ग. आगरकर
शि.म. परांजपे
श्रीधर व्यंकटेश केतकर
● उत्तर - श्रीधर व्यंकटेश केतकर
8. अक्कलकोटच्या युवराजांना शिकवण्यासाठी सरकारने कोणाची नेमणूक केली हाती?
नाना जगन्नाथ शंकरशेठ
बाळशास्त्री जांभेकर
विष्णूशास्त्री पंडित
विष्णूबुवा ब्रह्मचारी
● उत्तर - बाळशास्त्री जांभेकर
9. खालीलपैकी योग्य जोडी कोणती?
बार्डोली सत्याग्रह - सरदार वल्लभभाई पटेल
असहकार चळवळ - लोकमान्य टिळक
चंपारण्य सत्याग्रह - गो. कृ. गोखले
रामकृष्ण मिशन - दयानंद सरस्वती
● उत्तर - बार्डोली सत्याग्रह - सरदार वल्लभभाई पटेल
10. र्इष्ट असेल ते बोलणार, साध्य असेल ते करणार हे कोणत्या नियतकालिकाचे ब्रीदवाक्य?
केसरी
मराठा
ज्ञानोदय
सुधारक (गो.ग आगरकर)
● उत्तर - सुधारक (गो.ग आगरकर)
स्वतंत्रता संघर्ष प्रश्नोतर
1. महात्मा गांधी कांग्रेस के अध्यक्ष किस अधिवेशन में चुने गए ?
►-बेलगांव अधिवेशन (1924 ई.)
2. गदर पार्टी की स्थापना कब और कहां हुई ?
►-1 नवंबर 1913 ई. में सैनफ्रांसिस्को ( अमेरिका).
3. गदर पार्टी किसके नेतृत्व में बनी ?
►-लाला हरदयाल.
4. गदर पार्टी के पहले अध्यक्ष कौन बने ?
►-सोहन सिंह भक्खाना
5. महात्मा गांधी को कैसर-ए-हिंद की उपाधि से कब नावाजा गया ?
►-सन् 1915 में ।.
6. किस अधिवेशन में कांग्रेस के नरम दल और गरम दल में एकता हो गई?
►-लखनऊ अधिवेशन (1916 ई.)
7. मुस्लिम लीग और कांग्रेस ने मिलकर किस अधिवेशन में एक संयुक्त समिति की स्थापना की ?
►-लखनऊ अधिवेशन
8. स्वशासन के लिए बाल गंगाधर तिलक ने किस संस्था की स्थापना की ?
►-होमरूल लीग (मार्च 1916 ई. में पूना में)
9. ऐनी बेसेन्ट ने होमरूल लीग की स्थापना कब और कहां की ?
►-सितंबर 1916 ई. में मद्रास में ।
10. ऐनी बेसेंट के नेतृत्व में स्थापित होमरुल लीग के प्रथम सचिव कौन थे ?
►-जार्ज अरुण्डेल
11. भर्ती करने वाला सार्जेंट किसे कहा जाने लगा ?
►-महात्मा गांधी । क्योंकि प्रथम विश्वयुद्ध के दौरान गांधीजी ने लोगों को सेना में भर्ती होने के लिए प्रोत्साहित किया था ।
12. साबरमती आश्रम की स्थापना किसने की ?
►-महात्मा गांधी
13. महात्मा गांधी ने साबरमती आश्रम की स्थापना कब और कहां की ?
►-1916 ई. में अहमदाबाद में ।
14. चंपारण आने के लिए गांधी को किसने प्रेरित किया था ?
►-बिहार के किसान नेता राजकुमार ने ।
15. सत्याग्रह का सर्वप्रथम प्रयोग गांधी जी ने कहां किया ?
►-दक्षिण अफ्रिका
16. भारत में सत्याग्रह का सबसे पहले प्रयोग गांधी ने कहां किया ?
►-चंपारण (बिहार)
17. चंपारण का आंदोलन कब हुआ था ?
►-सन् 1917 में ।
18. चंपारण विद्रोह के कारण अंग्रेजों को कौन सी प्रथा समाप्त करनी पड़ी ?
►-तीनकठिया प्रथा
19. महात्मा गांधी ने पहली बार भूख हड़ताल किसके समर्थन में किया था ?
►-1918 ई. में अहमदाबाद मिल मजदूरों के हड़ताल के समर्थन में ।
20. 1918 ई. में महात्मा गांधी ने गुजरात के खेड़ा जिले में कौन सा आंदोलन चलाया ?
►-कर नहीं आंदोलन
21. रौलट एक्ट कब लागू किया ?
►-19 मार्च 1919 ई.
22. रौलट एक्ट क्या था ?
►-ऐसा कानून जिसके तहत किसी भी संदेहास्पद व्यक्ति को बिना मुकदमा चलाए गिरफ्तार किया जा सकता था । उसके खिलाफ ने तो कोई अपील, न कोई दलील और न कोई वकील किया जा सकता था।
23. गांधी जी ने रौलेट एक्ट के विरोध में देश व्यापी हड़ताल कब शुरु की ?
►-6 अप्रैल 1919 ई.
24. जालियांवाला बाग हत्याकांड कब हुआ ?
►-13 अप्रैल 1919 ई.
25. जालियांवाला बाग हत्याकांड कहां हुआ ?
►-अमृतसर
26. जालियांवाला बाग हत्याकांड का नेतृत्व किसने किया ?
►-जनरल डायर
*
27. जालियांबाला बाग हत्याकांड के पीछे वजह क्या थी ?
►-डॉ सतपाल और सैफुद्दीन किचलू की गिरफ्तारी के विरोध में हो रही जनसभा पर जनरल डायर ने अंधाधुंध गोली चलाई ।
28. जालियांवाला बाग हत्याकांड में कितने लोगों की मौत हुई ?
►-सरकारी रिपोर्ट के अनुसार 379 और कांग्रेस समिति के अनुसार 1000 लोग मारे हुए ।
29. जालियांवाला बाग हत्याकांड में किस भारतीय ने जनरल डायर का सहयोग किया था ?
►-हंसराज
30. किसने जालियांवाला बाग हत्याकांड के विरोध में वायसराय की कार्यकारिणी परिषद् की सदस्यता से इस्तीफा दे दिया ?
►-शंकरन नायर
31. किसकी अध्यक्षता में ब्रिटिश सरकार ने जालियांवाला बाग हत्याकांड की आठ सदस्यीय जांच समिति गठित की ?
►-लॉर्ड हंटर.
32. जिस जांच समिति का गठन ब्रिटश सरकार ने किया उसके सदस्यों में कितने भारतीय थे ?
►-तीन
33. कांग्रेस ने किसके नेतृत्व में जालियांवाला बाग हत्याकांड की जांच के लिए आयोग गठित की ?
►-मदन मोहन मालवीय । इस आयोग के अन्य सदस्यों में मोतीलाल नेहरू और गांधीजी भी थे ।
34. जालियांवाला बाग किस व्यक्ति की संपत्ति थी ?
►-जल्ली नाम के व्यक्ति ।
35. खिलाफत आंदोलन किसके खिलाफ शुरू किया किया ?
►-मित्र राष्ट्रों के खिलाफ । विशेषकर ब्रिटेन के खिलाफ
36. खिलाफत आंदोलन किसके समर्थन में किया गया था ?
►-टर्की के खलीफा के समर्थन में भारतीय मुसलमान ने आंदोलन शुरु किया।
37. पूरे देश में खिलाफत दिवस कब मनाया गया ?
►-19 अक्टूबर 1919 ई.
38. हिंदू और मुसलमानों की संयुक्त कांफ्रेंस की अध्यक्षता महात्मा गांधी ने कब की ?
►-23 नवंबर 1919 ई.
39. असहयोग आंदोलन कब शुरु हुआ ?
►-1 अगस्त, 1920 ई.