दुय्यम निबंधक:- 42
PSI :- 605
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
दुय्यम निबंधक:- 42
PSI :- 605
➡️ महाराष्ट्र राज्याचा स्वच्छ मुख अभियानाचा स्माईल ॲम्बेसिडर कोण आहे ?
👉 सचिन तेंडुलकर
➡️ भारताच्या नवीन संसदेत लोकसभेचे आसन संख्या किती आहे ?
👉 888
➡️ भारताच्या नवीन संसदेत राज्यसभेचे आसन संख्या किती आहे ?
👉 384
➡️ भारताच्या नवीन संसदेत लोकसभा व राज्यसभा मिळून एकूण आसन किती आहे ?
👉 1272
➡️ समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा कोणता सुरू करण्यात आला आहे ?
👉 शिर्डी ते भरवीर
➡️ जी - 20 अंतर्गत आपत्ती धोका निवारण कार्य गटाची बैठक कोठे पार पडले ?
👉 मुंबई
➡️ जागतिक अथलेटिक्स क्रमवारीत पहिले स्थान पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ?
👉 नीरज चोप्रा
➡️ कर्नाटक या राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत ?
👉 सिद्धरामय्या
◆ सापेक्षता सिद्धांत ➖ आईन्स्टाईन
◆ गुरुत्वाकर्षण ➖ न्यूटन
◆ क्ष-किरण ➖ विल्यम रॉटजेन
◆ डायनामाईट ➖ अल्फ्रेड नोबेल
◆ अणुबॉम्ब ➖ ऑटो हान
◆ रेडिअम ➖ मेरी क्युरी व पेरी क्यूरी
◆ न्युट्रॉन ➖ जेम्स चॅड्विक
◆ इलेक्ट्रॉन ➖ जे जे थॉम्पसन
◆ प्रोटॉन ➖ रुदरफोर्ड
◆ ऑक्सीजन ➖ लॅव्हासिए
◆ नायट्रोजन ➖ डॅनियल रुदरफोर्ड
◆ कार्बनडाय ऑक्साइड ➖ रॉन हेलमॉड
◆ हायड्रोजन ➖ हेन्री कॅव्हेंडिश
◆ विमान ➖ राईट बंधू
◆ रेडिओ ➖ जी.मार्कोनी
◆ टेलिव्हिजन ➖ जॉन बेअर्ड
◆ विजेचा दिवा,ग्रामोफोन ➖ थॉमस एडिसन
◆ डायनामो ➖ मायकेल फॅराडे
◆ वाफेचे इंजिन ➖ जेम्स वॅट
◆ टेलिफोन ➖ अलेक्झांडर ग्राहम बेल
◆ थर्मामीटर ➖ गॅलिलिओ
◆ सायकल ➖ मॅक मिलन
◆ अणू भट्टी ➖ एन्रीको फर्मी
◆ अनुवंशिकता सिद्धांत ➖ ग्रेगल मेंडेल
◆ पेनिसिलीन ➖ अलेक्झांडर फ्लेमिंग
◆ पोलिओची लस ➖ साल्क
◆ देवीची लस ➖ एडवर्ड जेन्नर
◆ अँटीरॅबिज लस ➖ लुई पाश्चर
◆ जीवाणू ➖ लिवेनहाँक
◆ रक्तगट ➖ कार्ल लँन्डस्टँनर
◆ मलेरियाचे जंतू ➖ रोनाल्ड रॉस
◆ क्षयाचे जंतू ➖ रॉबर्ट कॉक
◆ रक्ताभिसरण ➖ विल्यम हार्वे
◆ हृदयरोपण ➖ डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड
◆ डी.एन.ए.जीवनसत्वे ➖ वॅटसन व क्रीक
◆ राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी
◆ अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी
◆ फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर
◆ हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ
◆ करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग
◆ बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण
◆ आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी
◆ उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी
◆ कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी
◆ हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी
◆ पार घाट - सातारा - रत्नागिरी
◆ केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी
◆ पसरणीचा घाट - सातारा - वाई
◆ फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग
◆ पांचगणी घाट - पोलादपुर - वाई
◆ बोरघाट - पुणे - कुलाबा
◆ खंडाळा घाट - पुणे - पनवेल
◆ कुसुर घाट - पुणे - पनवेल
◆ वरंधा घाट - पुणे - महाड
◆ रूपत्या घाट - पुणे - महाड
◆ भीमाशंकर घाट - पुणे - महाड
◆ कसारा घाट - नाशिक - ठाणे
◆ नाणे घाट -अहमदनगर - मुंबई
◆ थळ घाट - नाशिक - ठाणे
◆ माळशेज घाट - ठाणे- पुणे
◆ सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर
नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेची सुरवात ब्रिटिश कालखंडामध्ये झाली. ( १६८७ ) नागरी स्थानिक संस्थांना पंचायतराज संस्थेप्रमाणेच घटनात्मक दर्जा देण्यात यावा हि मागणी समोर आली. या दृष्टीकोनातून सर्वप्रथम १९८९ ला राजीव गांधी यांनी नगरपालिका संबंधी ६५ वे घटनादुरुस्ती विधेयक तयार केले होते. परंतु त्यांना अपयश आले. त्यानंतर व्ही. पी. सिंग व चनशेखर यांनी प्रयत्न केले. परंतु अपयश आले. १९९१ ला पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना नागरी स्थानिक संस्थाना घटनात्मक दर्जा देण्यासाठी त्यांनी १९९२ ला ७४ वे घटनादुरुस्ती विध्येयक तयार केले.
– २२ डिसेंबर १९९२ ला या विधेयकावर लोकसभेत बहुमत सिद्ध.
– २३ डिसेंबर १९९२ ला या विधयेकावर राज्यसभेत बहुमत सिद्ध
– २० एप्रिल १९९३ रोजी ७४ व्या घटना दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होऊन नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला.
– ३१ मे १९९४ पर्यंत ह्या शिफारशी सर्व राज्यांना लागू करणे बंधनकारक करण्यात आले.
– राज्य घटनेच्या कलम २४३ ( P ) ते २४३ ( ZG ) मध्ये तरतूद करण्यात आली. व भारतीय राज्य घटनेला १२ वे परिशिष्ट जोडण्यात आले. व त्या मध्ये एकूण १८ विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
💢 जिल्हा ➡️➡️ पर्वत डोंगर टेकड्या डोंगररांगा 💢
🎇मबई मुंबई उपनगर - ⛰⛰पाली, अंटोप हिल, शिवडी,खंबाला, मलबार हिल.
🎇 रायगड - ⛰⛰रत्नागिरी,सिंधुदुर्ग,सह्यण्द्री,
🎇 धळे - ⛰⛰धानोरा, व गाळण्याचे डोंगर.
🎇नाशिक - ⛰⛰सह्यान्द्री, गाळणा, साल्हेर, मुल्हेर,वणी,चांदवड,सातमाळा,
🎇 पणे -⛰⛰ सह्यान्द्री,हरिश्चंद्र,शिंगी,तसुबाई,पुरंदर,ताम्हिनी,अंबाला,
🎇 सांगली -⛰⛰ आष्टा,होणाई,शुकाचार्य,कामलभैरव, बेलगबाद, आडवा,मुचींडी,दंडोबा.
🎇 सोलापूर -⛰⛰ महादेव,बालाघाट, शुकाचार्य,
🎇 जालना - ⛰⛰अजिंठ्याची रांग,जाबुवंत,
🎇 हिंगोली - ⛰⛰अजिंठ्याची रांग, हिंगोलीचे पठार.
🎇 लातूर - ⛰⛰बालाघाटचे डोंगर,
🎇 बीड - ⛰⛰बालाघाटचे डोंगर
🎇 अकोला - ⛰⛰गाविलगड,अजिंठाचे
🎇 अमरावती -⛰⛰ सातपुडा, गाविलगडच्या रांगा,पोहऱ्याचे व चिरोडीचे डोंगर.
🎇 वर्धा - ⛰⛰रावनदेव, गरमासुर, मालेगाव, नांदगाव, ब्राह्मणगाव टेकड्या.
🎇 भडारा - ⛰⛰अबागडचे डोंगर, गायखुरी व भिमसेन टेकड्या,
🎇 चद्रपूर -⛰⛰ परजागड व चांदूरगडचे, चिमूर व मुल टेकड्या.
🎇 ठाणे - ⛰⛰सह्यान्द्री
🎇 जळगाव -⛰⛰ सातपुडा, सातमाळा, अजिंठा, शिरसोली, हस्तीचे डोंगर.
🎇 नदुरबार -⛰⛰ सातपुडा व तोरणमाळचे डोंगर.
🎇 अहमदनगर -⛰⛰ सह्यान्द्री,कळसुबाई,अदुला,बाळेश्वर,हरिश्चंद्र डोंगर,
🎇 सातारा -⛰⛰ सह्यान्द्री,परळी,बनमौली,महादेव, यावतेश्वेर, मेंढोशी, आगाशिव, औध,
🎇 कोल्हापूर - ⛰⛰सह्यान्द्री, पन्हाळा, उत्त्तर व दक्षिण, दुधगंगा, चिकोडी रांग.
🎇 औरंगाबाद - ⛰⛰अजिंठा, सातमाळा, सुरपलायान,
🎇 परभणी - ⛰⛰उत्तरेस अजिंठ्याचे डोंगर, दक्षिणेस बालाघाट रांग.
🎇 नांदेड - ⛰⛰सातमाळा, निर्मल,मुदखेड,बलाघाटचे डोंगर,
🎇 उस्मानाबद -⛰⛰ बालाघाट, तुळजापूर, व नळदुर्ग डोंगर
🎇 यवतमाळ - ⛰⛰अजिंठ्याचे डोंगर व पुसदच्या टेकड्या.
🎇 बलढाणा - ⛰⛰अजिंठ्यचे डोंगर.
🎇वाशीम - ⛰⛰अजिंठ्याचे डोंगर
🎇 नागपूर - ⛰⛰सतपुड्याचे डोंगर, गरमसूर,महादागड, पिल्कापर टेकड्या,
🎇 गोदिया -⛰⛰ नवेगाव, प्रतापगड, चिंचगड, व दरकेसाचे डोंगर.
🎇 गडचिरोली -⛰⛰ चरोळी,टिपागड,सिर्कोडा,सुरजागड,भामरागड,चिकियाला डोंगर.
🔶भारताचे प्रवेशद्वार
मुंबई
🔶भारताची आर्थिक राजधानी
मुंबई
🔶महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा
मुंबई शहर
🔶महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार
रायगड
🔶महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा
रायगड
🔶मबईची परसबाग
नाशिक
🔶महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा
रत्नागिरी
🔶मबईचा गवळीवाडा
नाशिक
🔶दराक्षांचा जिल्हा
नाशिक
🔶आदिवासींचा जिल्हा
नंदूरबार
🔶महाराष्ट्रातील कापसाचे शेत
जळगाव
🔶महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा
यवतमाळ
🔶सत्र्याचा जिल्हा
नागपूर
🔶महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ
अमरावती
🔶जगलांचा जिल्हा
गडचिरोली
🔶महाराष्ट्रातील केळीच्या बागा
जळगाव
🔶साखर कारखान्यांचा जिल्हा
अहमदनगर
🔶महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार
सोलापूर
🔶महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा
कोल्हापूर
🔶कस्तीगिरांचा जिल्हा
कोल्हापूर
🔶लण्यांचा जिल्हा
औरंगाबाद
🔶महाराष्ट्रातील बावन्न दरवाजांचे शहर
औरंगाबाद
🔶महाराष्ट्रातील जुन्या मराठी कवींचा जिल्हा
बीड
🔶महाराष्ट्रातील भवानी मातेचा जिल्हा
उस्मानाबाद
🔶महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा
नांदेड
🔶दवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा
अमरावती.
🔘 प्रशासकीय विभागाचे नाव : कोकण
● भौगोलिक विभागाचे नाव : कोकण
● मुख्यालय : मुंबई
● विभागाअंतर्गत जिल्हे : पालघर, ठाणे, मुंबई नगर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
=============================
🔘 प्रशासकीय विभागाचे नाव : पुणे
○ भौगोलिक विभागाचे नाव : पश्चिम महाराष्ट्र
○ मुख्यालय : पुणे
○ विभागाअंतर्गत जिल्हे : पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर
=============================
🔘 प्रशासकीय विभागाचे नाव : नाशिक
○ भौगोलिक विभागाचे नाव : उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश
○ मुख्यालय : नाशिक
○ विभागाअंतर्गत जिल्हे : नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव
=============================
🔘 प्रशासकीय विभागाचे नाव : औरंगाबाद
○ भौगोलिक विभागाचे नाव : मराठवाडा
○ मुख्यालय : औरंगाबाद
○ विभागाअंतर्गत जिल्हे : औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद
=============================
🔘 प्रशासकीय विभागाचे नाव : अमरावती
○ भौगोलिक विभागाचे नाव : विदर्भ
○ मुख्यालय : अमरावती
○ विभागाअंतर्गत जिल्हे : अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम
=============================
🔘 प्रशासकीय विभागाचे नाव : नागपूर
○ भौगोलिक विभागाचे नाव : विदर्भ
○ मुख्यालय : नागपूर
○ विभागाअंतर्गत जिल्हे : नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली
=============================
*1 सिन्धु नदी* :-
•लम्बाई: (2,880km)
• उद्गम स्थल: मानसरोवर झील के निकट
• सहायक नदी:(तिब्बत) सतलुज, व्यास,
झेलम, चिनाब,
रावी, शिंगार,
गिलगित, श्योक जम्मू और कश्मीर, लेह
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*2 झेलम नदी*
•लम्बाई: 720km
•उद्गम स्थल: शेषनाग झील,
जम्मू-कश्मीर
•सहायक नदी: किशन, गंगा, पुँछ लिदार,करेवाल,
सिंध जम्मू-कश्मीर,
कश्मीर
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*3 चिनाब नदी*
•लम्बाई: 1,180km
•उद्गम स्थल: बारालाचा दर्रे के निकट
•सहायक नदी: चन्द्रभागा जम्मू-कश्मीर
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*4 रावी नदी*
•लम्बाई: 725 km
•उद्गम स्थल:रोहतांग दर्रा,
कांगड़ा
•सहायक नदी :साहो, सुइल पंजाब
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*5 सतलुज नदी*
•लम्बाई: 1440 (1050)km •उद्गमस्थल:मानसरोवर के निकट राकसताल
•सहायक नदी : व्यास, स्पिती,
बस्पा हिमाचल प्रदेश, पंजाब
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*6 व्यास नदी*
•लम्बाई: 470
•उद्गम स्थल: रोहतांग दर्रा •सहायक नदी:तीर्थन, पार्वती,
हुरला
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*7 गंगा नदी*
•लम्बाई :2,510 (2071)km •उद्गम स्थल: गंगोत्री के निकट गोमुख से
• सहायक नदी: यमुना, रामगंगा,
गोमती,
बागमती, गंडक,
कोसी,सोन,
अलकनंदा,
भागीरथी,
पिण्डार,
मंदाकिनी, उत्तरांचल,
उत्तर प्रदेश,
बिहार,
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*8 यमुना नदी*
•लम्बाई: 1375km
•उद्गम स्थल: यमुनोत्री ग्लेशियर
•सहायक नदी: चम्बल, बेतवा, केन,
टोंस, गिरी,
काली, सिंध,
आसन
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*9 रामगंगा नदी*
•लम्बाई: 690km
•उद्गम स्थल:नैनीताल के निकट एक हिमनदी से
• सहायक नदी:खोन
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*10 घाघरा नदी*
•लम्बाई: 1,080 km
•उद्गम स्थल:मप्सातुंग (नेपाल)
• सहायक नदी:हिमनद शारदा, करनली,
कुवाना, राप्ती,
चौकिया
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*11 गंडक नदी*
•लम्बाई: 425km
•उद्गम स्थल: नेपाल तिब्बत सीमा पर मुस्ताग के निकट •सहायक नदी :काली गंडक,
त्रिशूल, गंगा
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*12 कोसी नदी*
•लम्बाई: 730km
•उद्गम स्थल: नेपाल में सप्तकोशिकी
(गोंसाईधाम)
•सहायक नदी: इन्द्रावती,
तामुर, अरुण,
कोसी
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*13 चम्बल नदी*
•लम्बाई: 960 km
•उद्गम स्थल:मऊ के निकट जानापाव पहाड़ी से
•सहायक नदी :काली सिंध,
सिप्ता,
पार्वती, बनास
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*14 बेतवा नदी*
•लम्बाई: 480km
•उद्गम स्थल: भोपाल के पास उबेदुल्ला गंज के पास मध्य प्रदेश
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*15 सोन नदी*
•लम्बाई: 770 km
•उद्गमस्थल:अमरकंटक की पहाड़ियों से
•सहायक नदी:रिहन्द, कुनहा
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*16 दामोदर नदी*
•लम्बाई: 600km
•उद्गम स्थल: छोटा नागपुर पठार से दक्षिण पूर्व
•सहायक नदी:कोनार,
जामुनिया,
बराकर झारखण्ड,
पश्चिम बंगाल
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*17 ब्रह्मपुत्र नदी*
•लम्बाई: 2,880km
•उद्गम स्थल: मानसरोवर झील के निकट (तिब्बत में सांग्पो)
•सहायक नदी: घनसिरी,
कपिली,
सुवनसिती,
मानस, लोहित,
नोवा, पद्मा,
दिहांग अरुणाचल प्रदेश, असम
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*18 महानदी*
•लम्बाई: 890km
•उद्गम स्थल: सिहावा के निकट रायपुर
•सहायक नदी: सियोनाथ,
हसदेव, उंग, ईब,
ब्राह्मणी,
वैतरणी मध्य प्रदेश,
छत्तीसगढ़,
उड़ीसा
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*19 वैतरणी नदी*
• लम्बाई: 333km
•उद्गम स्थल:क्योंझर पठार उड़ीसा
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*20 स्वर्ण रेखा*
•लम्बाई: 480km
•उद्गम स्थल ;छोटा नागपुर पठार उड़ीसा,
झारखण्ड,
पश्चिम बंगाल
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*21 गोदावरी नदी*
•लम्बाई: 1,450km
•उद्गम स्थल: नासिक की पहाड़ियों से
•सहायक नदी:प्राणहिता,
पेनगंगा, वर्धा,
वेनगंगा,
इन्द्रावती,
मंजीरा, पुरना महाराष्ट्र,
कर्नाटक,
आन्ध्र प्रदेश
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*22 कृष्णा नदी*
•लम्बाई: 1,290km
•उद्गम स्थल: महाबलेश्वर के निकट
•सहायक नदी: कोयना, यरला,
वर्णा, पंचगंगा,
दूधगंगा,
घाटप्रभा,
मालप्रभा,
भीमा, तुंगप्रभा,
मूसी महाराष्ट्र,
कर्नाटक,
आन्ध्र प्रदेश
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*23 कावेरी नदी*
•लम्बाई: 760km
•उद्गम स्थल: केरकारा के निकट ब्रह्मगिरी
•सहायक नदी:हेमावती,
लोकपावना,
शिमला, भवानी,
अमरावती,
स्वर्णवती कर्नाटक,
तमिलनाडु
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*24 नर्मदा नदी*
•लम्बाई: 1,312km
•उद्गम स्थल :अमरकंटक चोटी
•सहायक नदी: तवा, शेर, शक्कर,
दूधी, बर्ना मध्य प्रदेश,
गुजरात
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
25 ताप्ती नदी
•लम्बाई: 724km
•उद्गम स्थल: मुल्ताई से (बेतूल)
•सहायक नदी: पूरणा, बेतूल,
गंजल, गोमई मध्य प्रदेश,
गुजरात
26 साबरमती
•लम्बाई: 716km
•उद्गम स्थल: जयसमंद झील
(उदयपुर)
•सहायक नदी:वाकल, हाथमती राजस्थान,
गुजरात
27 लूनी नदी
•उद्गम स्थल: नाग पहाड़ •सहायक नदी:सुकड़ी, जनाई,
बांडी राजस्थान,
गुजरात,
मिरूडी
१) मध्य प्रदेश 🐯 :-नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया..
२) कर्नाटक 🌮 :-कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड..
३) आंध्र प्रदेश 🍂 :-गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड..
४) गुजरात 🌾 :- ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे..
५) दादरा, नगर-हवेली 🏄🏼 :-ठाणे, नाशिक..
६) छत्तीसगड ⛰:-गोंदिया, गडचिरोली..
७) गोवा 🌴:-सिंधुदुर्ग..
🔰 नागपूर जवळील..... येथे संरक्षण साहित्याचा कारखाना आहे? - अंबाझरी
========================
♻️♻️सजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? - बोरिवली ( मुंबई)
========================
♻️♻️गोदावरी नदीची एकूण लांबी किती? - 1465 कि.मी.
=========================
♻️♻️महाबळेश्वर, पाचगणी हे थंड हवेचे
ठिकाण कोणत्या राज्यात आहे? - महाराष्ट्र
=========================
♻️♻️गरुशिखर हे कोणत्या राज्यात येते? - राजस्थान
=========================
♻️♻️सर्वाधिक जलसाठा कोणत्या राज्यात आहे? - महाराष्ट्र
========================
♻️♻️महाराष्ट्रात भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के वने आहेत? - 16.47 टक्के
========================
♻️♻️महाराष्ट्र वृक्ष तोडणी सुधारित अधिनियम कधी लागू झाला? - 1988
========================
♻️♻️दशातील सर्वात वेगवान वंदे भारत रेल्वे कोणत्या दोन स्टेशनदरम्यान सुरू करण्यात आली? - दिल्ली ते वाराणसी
========================
♻️♻️भारतातील सर्वात स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत 2018 मध्ये कोणत्या स्थानकांचा प्रथम क्रमांक लागतो?
- जोधपूर रेल्वे स्टेशन
========================
♻️♻️भारतातील पहिले रेल्वे व वाहतूक
विद्यापीठ 2018 मध्ये कोठे स्थापन करण्यात आले? - वडोदरा
========================
♻️♻️चीनने उभारलेला जगातील सर्वात लांब सागरी पूल हाँगकाँग -मकाऊ- झुहाईची लांबी किती किलोमीटर आहे ? - 55 किलोमीटर
महाराष्ट्राचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे?
उत्तर--नाशिक💐✅
महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणत्या पर्वताची रांग आहे?
उत्तर----सातपुडा💐✅
महाराष्ट्रात चुंनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
उत्तर--यवतमाळ💐✅
महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांबीचा महामार्ग कोणता ?
उत्तर---national highway 6 💐✅
स्वातंत्र्य वीर सावरकरांचे जन्मस्थान कोणते?
उत्तर- भगुर (जी नाशिक )💐✅
महाराष्ट्रातील शिखांची दक्षिण काशी कोणती?
उत्तर--नांदेड💐✅
छत्रपती शाहू महाराजांनी गुळाची बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यात स्थापन केली?
उत्तर---कोल्हापूर येथे 1895 ला💐✅
महाराष्ट्रातील कापसाची प्रसिद्ध बाजारपेठ कोठे आहे?
उत्तर--अमरावती💐✅
पुणे जिल्ह्यातील कोणते शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर--जुन्नर💐✅
पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या काठी आहे?
उत्तर---भीमा💐✅
महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखरकारखाना कोठे स्थापन करण्यात आला होता?
उत्तर---प्रवरानगर(जी अहमदनगर )💐✅
महाराष्ट्रातील जिल्हयांची संख्या ---
>>>36💐✅
महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात ?
उत्तर ---- गोदावरी💐✅
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?
उत्तर---गोदावरी💐✅
महाराष्ट्रातील सर्वाधिक आवर्षंनग्रस्त जिल्हा कोणता?
उत्तर---अहमदनगर💐✅
संत गाडगेबाबाचे नाव दिलेले विद्यापीठ कोठे आहे ?
उत्तर---अमरावती💐✅
भारतातील पहिले पक्षी अभयअरण्य कोठे स्थापन करण्यात आले? उत्तर
--कर्नाळा जिल्हा रायगड💐✅
यशवंतरावांच्या समाधी स्थळास कोणते नाव देण्यात आले?
उत्तर---प्रीतिसंगम💐✅
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी कोठे आहे?
उत्तर---मोझरी (जी. अमरावती.)💐✅
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या प्रकल्पास म्हणतात?
उत्तर--कोयना प्रकल्प💐✅
महाराष्ट्रातील मातीचे धरण ?
उत्तर--गांगपूर जिल्हा नाशिक💐✅
महाराष्ट्रातील कोणत्या शहरास बावन्न दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखले जाते?
उत्तर--औरंगाबाद💐✅
लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर---बुलढाणा💐✅
14 बँकांचे राष्ट्रीयकरण केल्यानंतर बँकांच्या शाखा विस्तारासाठी, विशेषत:ग्रामीण भागात, एका चांगल्या योजनेची गरज वाटू लागली. त्यादृष्टीने अग्रणी बँक योजना तयार करण्यात आली.
शिफारस -
डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या 'राष्ट्रीय पत समिती अभ्यास गटा' ने राष्ट्रीयीकृत बँकांना 'क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण' लागू करण्याची शिफारस केली. (अर्थ : आपला शाखा विस्तार करीत असतांना राष्ट्रीयीकृत बँकांनी एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रावर आपले लक्ष केंद्रीत करावे, त्या क्षेत्रात बँकिंगच्या सुविधांनी वाढ घडवून आणून त्या क्षेत्राचे पालन-संगोपन करून आर्थिक विकास घडवून आणावा.)1969 मध्ये या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी श्री.एफ.के.एफ. नरिमन यांच्या अध्यक्षतेखाली "बँक व्यावसायिकांची समिती" (Committee of Bankers) स्थापन करण्यात आली. नरिमन समितीने गाडगीळ यांचा "क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण" मान्य करून त्याला मूर्त स्वरूप दिले व "अग्रणी बँक योजना" तयार केली.
सुरुवात -
1969 च्या अखेरीला RBI ने योजना स्विकारली व तिची अंमलबजावणी देशातील 338 जिल्ह्यांमध्ये सुरू झाली.
योजना -
देशातील 338 जिल्हे, SBI, तिच्या सहयोगी बँका, 14 राष्ट्रीयीकृत बँका व 3 खाजगी बँकांमध्ये वाटून देण्यात आले.मात्र, मुंबई, कलकत्ता, मद्रास ही महानगरे आणि दिल्ली, पोंडीचेरी व गोवा हे केंद्रशासित प्रदेश यांना ही योजना लागू करण्यात आली नाही.अशा रितीने एक जिल्हा एका बँकेला दत्तक म्हणून देण्यात आला. त्या बँकेला त्या जिल्ह्याची "अग्रणी बँक" म्हणून दर्जा देण्यात आला.असा दर्जा मिळाल्यानंतर त्या अग्रणी बँकेने त्या जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी प्रथम पुढाकार घ्यावा. तसेच,जिल्ह्याचे पतधोरण तयार करून संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी अग्रणी बँकेवर टाकण्यात आली.
कार्ये -
जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी अग्रणी बँकेने खालीलकार्ये करणे अपेक्षित होते -
जिल्ह्याचे सर्वेक्षण करून जिल्ह्याची पत गरज ठरविणे.बँक-शाखा कोठे सुरू करता येतील याचा शोध घेणे.जिल्हा सल्लामसलत समित्या (Dist.Consultative committees) ची स्थापना करून पुढीलप्रमाणे समन्वयाचे कार्य घडवून आणणे -
जिल्ह्यातील सर्व व्यापारी बँका, सहकारी बँका व अन्य वित्तीय संस्थांमध्ये समन्वय.
जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील बँकांमध्ये समन्वय.
अल्पकालीन व दीर्घकालीन कर्ज पुरवठ्यामध्ये समन्वय.
जिल्ह्यातील विकास कार्यांमध्ये गुंतलेल्या सर्व संस्थांच्या कार्यांमध्ये समन्वय.1976 च्या उच्चाधिकारी समितीच्या शिफारसींनुसार अग्रणी बँकांवर 3 वर्षाचे जिल्हा पतधोरण (District Credit Plans) तयार करण्याची जबाबदारी टाकण्यात आली. हे धोरण सर्वसमावेशक स्वरूपाचे असून त्यात जिल्ह्यातील बँकांसाठी गटनिहाय, क्षेत्रनिहाय योजनानिहाय आणि बँकनिहाय कर्ज पुरवठ्याची लक्ष्ये ठरविली जातात.
भारत सरकारच्या सुचनेंतर्गत एप्रिल 1989 मध्ये अग्रणी बँक योजनेंतर्गत क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण लागू करण्यात आला.
महाराष्ट्रातील अग्रणी बँका (33 जिल्हयांसाठी)
स्टेट बँक ऑफ इंडिया - बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नंदुरबार.सेंट्रल बँक ऑफ इंडिया - अकोला, अमरावती, सांगली, धुळे, जळगाव, यवतमाळ, अहमदनगर, वाशीम, बुलढाणा.बँक ऑफ इंडिया - नागपूर, भंडारा, चंद्रपुर, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, वर्धा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, गोंदिया.बँक ऑफ महाराष्ट्र - औरंगाबाद, नाशिक, पुणे, सातारा, ठाणे, जालना.
सध्यस्थिती -
सध्या फेब्रुवारी 2013 मध्ये अग्रणी बँक योजना देशातील 622 जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका त्यात उत्स्फृर्तपणे सहभागी आहेत. फेब्रुवारी 2013 मध्ये SBI किंवा तिच्या सहयोगी बँका सर्वाधिक म्हणजे 204 जिल्ह्यांमध्ये अग्रणी बँक म्हणून कार्य करीत होती.
उषा थोरात समिती
भारतीय रिझर्व्ह बँकेने श्रीमती. उषा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली अग्रणी बँक योजनेच्या परीक्षणासाठी एका उच्चाधिकार समितीची स्थापना केली होती. या समितीने 20 एप्रिल, 2009 रोजी आपला अहवाल सादर केला.
1) नुकतेच पृथ्वीराज तोंडैमनने शॉटगन वर्ल्ड कपमध्ये ट्रॅपमध्ये कोणते जिंकले?
✅ कांस्यपदक
2) अजित सिंगने पॅरिसमध्ये पॅरा अँथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले?
✅ सुवर्णपदक
3) जम्मू-काश्मीरने लपलेल्या दहशतवाद्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू आहे?
✅ ऑपरेशन त्रिनेत्र-2
4) NITI आयोगाच्या निर्यात तयारी निर्देशांकात कोणते राज्य अव्वल आहे?
✅ तामिळनाडू
5) 2047 पर्यंत विकसित होण्यासाठी भारताला सरासरी किती वार्षिक GDP वाढीची आवश्यकता आहे?
✅ 7.6% GDP
6) नुकतेच कोणत्या देशाने त्याची नवीनतम आंतरखंडीय क्षेपणास्त्र Hwasong-18 चाचणी केली?
✅ उत्तर कोरिया
7) 5 वर्षात किती भारतीय बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर पडले?
✅ 13.5 कोटी
8) पोर्ट ब्लेअर विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन हस्ते झाले आहे?
✅ पंतप्रधान नरेंद्र मोदीं
9) नेल्सन मंडेला दिवस दरवर्षी केव्हां साजरा केला जातो?
✅ 18 जुलै
10) ओमन चंडी यांचे नुकतेच निधन झाले आहे, ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते?
✅ केरळ
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
● महाराष्ट्राविषयी माहिती ●
▪️ महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.
▪️महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
▪️महाराष्ट्राची राजधानी - मुंबई उपराजधानी - नागपूर.
▪️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६.
▪️ महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.
▪️ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.
▪️ महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.
▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे. विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.
▪️ विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.
▪️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.
▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.
▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.
▪️ महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे
▪️ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
▪️महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.
▪️ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.
▪️ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.
▪️ भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.
▪️भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.
▪️ महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.
▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.
▪️भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.
▪️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.
▪️पढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.
▪️गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.
▪️ परवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.
▪️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.
▪️ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.
▪️ औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
▪️पणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
▪️ महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.
▪️ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.
▪️ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.
▪️विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.
▪️ विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.
▪️ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.
▪️ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.
▪️सत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.
▪️ सत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.
▪️राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.
▪️ सत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.
▪️बरह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.
▪️ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.
▪️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.
▪️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.
▪️पणे ही पेशव्यांची राजधानी आहे.
▪️ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.
▪️ आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.
▪️ मबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात
▪️यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.
▪️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.
▪️नशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.
▪️महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.
▪️शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.
▪️ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.
▪️शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.
▪️ जञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.
▪️तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.
▪️भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.
▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.
▪️रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.
पुस्तकाचे नाव - लेखकाचे नाव
*प्लेईंग टू विन - सायना नेहवाल
*हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला - डॉ. भालचंद्र नेमाडे
*टू द लास्ट बुलेट - विनीता कामटे/विनीता देशमुख
*हाफ गर्लफ्रेंड- चेतन भगत
*प्लेईंग इट माय वे - सचिन तेंडूलकर
*आय डेअर - किरण बेदी
*ड्रिम्स फ्रॉम माय फादर - बराक ओबामा
*इंडिया डिव्हायडेड - राजेन्द्र प्रसाद
*सनी डेज - सुनिल गावस्कर
*द टेस्ट ऑफ माय लाईफ - युवराज सिंग
*झाडाझडती, महानायक, राजे संभाजी, पानीपत, पांगीरा, लस्ट फॉर लालबाग - विश्वास पाटील
*छावा, मृत्यूंजय, लढत, युगंधर - शिवाजी सावंत
*श्रीमान योगी, स्वामी - रणजित देसाई
*वाट तुडविताना - उत्तम कांबळे
*अक्करमाशी - शरदकुमार लिबाळे
*एकच प्याला - राम गणेश गडकरी
*कोल्हाट्याचे पोरं - किशोर शांताबाई काळे
*यमुना पर्यटन - बाबा पद्मजी
*पण लक्षात कोण घेतो - ह.ना.आपटे
*सुदाम्याचे पोहे - श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर
*गिताई - विनोबा भावे
चल्या - लक्ष्मण गायकवाड
*उपरा - लक्ष्मण माने
*एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
*भिजली वही - अरूण कोल्हटकर
*नटसम्राट - जन्मठेप - वि.दा.सावरकर
*श्यामची आई - साने गुरूजी
*धग - उध्दव शेळके
*ययाती, अमृतवेल - वि.स.खांडेकर
*एक झाड दोन पक्षी, रणांगण - विश्वास बेडेकर
*गोतावळा, झोंबी - आनंद यादव
*जेव्हा माणुस जागा होतो - गोदावरी परूळेकर
&ज्वाला आणि फुले - बाबा आमटे
*बलूतं - दया पवार
*बारोमास - सदानंद देशमुख
*आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे
*शाळा - मिलींद बोकील
*चित्रलिपी - वसंत आबाजी डहाके
*बनगरवाडी - व्यंकटेश माडगुळकर
गोलपीठा - नामदेव ढसाळ
जेव्हा मी जात चोरली - बाबुराव बागूल
*मी कसा झालो - प्र.के.अत्रे
*मी कसा घडलो - आर.आर.पाटील
*सखाराम बाईंडर - विजय तेंडूलकर
*ओडिशी ऑफ माय लाईफ - शिवराज पाटील
*उनिकी - सी. विद्यासागर राव
*मुकुंदराज - विवेक सिंधू
*दासबोध, मनाचे श्लोक - समर्थ रामदास
*बावनकशी, काव्यफुले, सुबोध रत्नाकर -सावित्रीबाई फुले
*गीतारहस्य - लोकमान्य टिळक
*बटाट्याची चाळ, तीन पैशाचा तमाशा - पु.ल. देशपांडे
माझे विद्यापीठ, सनद, जाहिरनामा - नारायण सुर्वे
*फकिरा - अण्णाभाऊ साठे
*रामायण - वाल्मीकी
*मेघदूत - कालीदास
*पंचतंत्र - विष्णू शर्मा
*मालगुडी डेज - आर.के.नारायण
*माझे सत्याचे प्रयोग - मोहनदास गांधी
*महाभारत - महर्षी व्यास
*अर्थशास्त्र - कौटील्य
*अन् हॅपी इंडीया - लाला लजपतराय
*माय कंट्री माय लाईफ - लालकृष्ण अडवाणी
*रोमान्सिंग विथ लाईफ - देव आनंद
*प्रकाशवाटा - प्रकाश आमटे
*आमचा बाप आणि आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव
*दास कॅपीटल - कार्ल मार्क्स
*एशियन ड्रामा - गुन्नर मिर्दालद.
*गाईड - आर.के.नारायण
*हॅम्लेट - शेक्सपिअर
*कर्हेचे पाणी - आचार्य अत्रे
*कृष्णाकाठ - यशवंतराव चव्हाण
*ज्योतीपुंज - नरेंद्र मोदी
*शतपत्रे - भाऊ महाजन
*प्रिझन डायरी - जयप्रकाश नारायण
*माझे स्वर माझे जिवण - प.रविशंकर
*निबंधमाला - विष्णुशास्त्री चिपळूणकर
*दि.विंग्ज् ऑफ फायर - ए.पी.जे अब्दूल कलाम
*स्पीड पोस्ट - शोभा डे
*पितृऋण - सुधा मूर्ती
*माझे गाव माझे तीर्थ - अण्णा हजारे
*एक गाव एक पानवटा - बाबा आढाव
*लज्जा - तस्लीमा नसरीन
*मंझील से ज्यादा सफर - व्ही.पी.सिंग
*कोसबाडच्या टेकडीवरून - अनुताई वाघ
*गोल्डन गर्ल - पी.टी.उषा
*राघव वेळ - नामदेव कांबळे
*आकाशासी जुळले नाते - जयंत नारळीकर
*गोईन - राणी बंग
*सेवाग्राम ते शोघग्राम - अभय बंग
...........................रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला.
A. 1 ऑगस्ट 1920✅✅✅
B. 1 ऑगस्ट 1925
C. 1 ऑगस्ट 1929
D. 1 ऑगस्ट 1935
'सरहद्द गांधी' या नावाने कोणाला ओळखले जाते ?
A. आगा खान
B. खान अब्दुल गफार खान✅✅✅
C. महात्मा गांधी
D. मोहम्मद अली जीना
साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले.
A. सन 1930
B. सन 1933✅✅✅
C. सन 1936
D. सन 1939
जालियानवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते ?
A. सायमन कमिशन
B. हंटर कमिशन✅✅✅
C. रिपन कमिशन
D. वूड कमिशन
कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला होता ?
A. सन 1916
B. सन 1918✅✅✅
C. सन 1919
D. सन 1920
महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?
A. दिल्ली
B. मुंबई
C. अहमदाबाद
D. चंपारण्य✅✅✅
दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी कोणत्या आश्रमाची स्थापना केली होती ?
A. साबरमती आश्रम
B. सेवाग्राम आश्रम
C. फिनिक्स आश्रम✅✅✅
D. इंडियन आश्रम
महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते ?
A. आफ्रिकन ओपिनियन
B. इंडियन ओपिनियन ✅✅✅
C. नाताळ काँग्रेस
D. ब्लॅक सॅल्यु
गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले ?
A. 1890
B. 1893✅✅✅
C. 1896
D. 1899
1869 साली महात्मा गांधींचा जन्म _ ह्या ठिकाणी झाला.
A. सुरत
B. बडोदा
C. पोरबंदर ✅✅✅
D. नाताळ (दक्षिण आफ्रिका)
· भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक/पितामह म्हणून लॉर्ड रिपनला ओळखले जाते.
· लॉर्ड रिपनने भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 12 मे 1882 रोजी केला.
· स्थानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे पहिले राज्य-राजस्थान स्वीकार -2 ऑक्टोंबर 1959
· स्थानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे दुसरे राज्य - आंध्रप्रदेश स्विकार -1 नोव्हेंबर 1959
· पंचायतराज स्विकारणारे नववे राज्य - महाराष्ट्र
· स्थानिक स्वराज्य संस्थेला पंडित नेहरू यांनी पंचायतराज हे नाम दिले.
बलवंतराय मेहता समिती
· भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वरूप व कल्पना निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम बलवंतराय मेहता समिती नियुक्त करण्यात आली.
· या समितीची नियुक्ती केंद्र शासनाने 16 जानेवारी 1957 मध्ये केली. तर समितीने आपला अहवाल शासनास 1958 मध्ये सादर केला.
· या समितीमधील इतर सदस्य - ठाकुर फुलसिंग, डी.पी. सिंग, बी.जी. राव.
यासमितीने केलेल्या शिफारशी
· लोकशाही विकेंद्रीकरण करण्यात यावे.
· पंचायतराज व्यवस्था त्रिस्तरीय असावी. म्हणजेच गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवर पंचायत समिती व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असावी.
· ज्या गावाची लोकसंख्या 500 असेल तेथे ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी.
· ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने व्हावी.
· ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किमान दोन जागा राखीव असाव्यात. तसेच अनुसूचीत जाती-जमतीच्या लोकांना प्रत्येकी एक जागा राखीव असावी.
· जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीचे अध्यक्ष तसेच जिल्ह्यातील खासदार व आमदार यांना सदस्यत्व असावे.
· जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असावा.
· पंचायतराजच्या तिन्ही संस्थामध्ये विकासाची कामे पंचायत समितीकडे असावेत (सर्वात जास्त महत्व पंचायत समितीला असावे.)
· अशोक महेता समिती नियुक्ती - 1977. शासनास अहवाल सादर - 1978.
१. "स्वच्छ रेल स्वच्छ भारत २०१९" अंतर्गत देशातील सर्वांत स्वच्छ रेल्वे स्थानक कोणते ठरले आहे?
१. जयपूर ✍️✍️
२. जोधपूर
३. दुर्गापूर
४. अहमदाबाद
२. एक्स ईस्टर्न ब्रिज-५ संबंधित खालील विधानांचा विचार करा :
अ. भारत आणि ओमान दरम्यान हा द्विपक्षीय संयुक्त वायुसेना लष्करी अभ्यास आहे.
ब. हा लष्करी सराव ओमानच्या हवाई दलाच्या बेस मासिराह येथे आयोजित करण्यात आला.
वरील कोणती विधाने अचूक आहेत.
१. केवळ अ
२. केवळ ब
३. अ आणि ब दोन्हीही ✍️✍️
४. अ आणि ब दोन्ही नाही
३. मानव विकास निर्देशांक संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत.
अ) या निर्देशांकात भारताचा क्रमांक १२२ आहे.
ब) निर्देशांकाची गणना ४ प्रमुख निर्देशांकांनुसार केली जाते.
क) यूएनडीपी दरवर्षी ही क्रमवारी प्रसिद्ध करते.
१. केवळ अ आणि ब
२. केवळ ब आणि क ✍️✍️
३. केवळ अ आणि क
४. सर्व
४. युनोकडुन कोणता दिवस 'जागतिक आनंदी दिवस' म्हणून साजरा केला जातो?
१. २१ मार्च
२. २४ एप्रिल
३. २३ मार्च
४. २० मार्च ✍️✍️
५. 'गोल्डमँन पर्यावरण पुरस्कार' च्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत?
अ. आतापर्यंत चार भारतीयांना हा पुरस्कार मिळाला आहे.
ब. प्रफुल्ल सामंतारा यांना वर्ष २०१९ मध्ये आशिया प्रदेशासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
१. केवळ अ
२. केवळ ब
३. अ आणि ब दोन्ही
४. अ आणि ब दोन्ही नाही✍️✍️
६. आयसीसी च्या आंतरराष्ट्रीय पँनल आँफ मँच रेफ्री म्हणून नियुक्त होणा-या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत?
१. दीप्ती शर्मा
२. जी. एस. लक्ष्मी ✍️✍️
३. अंजुम चोप्रा
४. रूमेली धर
७. जादूटोणाविरोधी कायद्याचा समावेश अभ्यासक्रमात करणारे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते?
१. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली ✍️
२. संत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर
३. संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती
४. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक
८. १९४२ च्या 'चलेजाव' आंदोलनाच्या वेळी खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी 'भुमीगत चळवळीत' भाग घेतला?
अ. डॉ. राम मनोहर लोहिया
ब. जयप्रकाश नारायण
क. पंडित जवाहरलाल नेहरू
ड. एस. एम. जोशी
१. फक्त अ, ब, क
२. फक्त अ, ब, ड ✍️✍️
३. फक्त ब, क, ड
४. अ, ब, क, ड
९. खालीलपैकी कोणी "हिंदू सेवा संघ" ची स्थापना करून शैक्षणिक कार्य सुरू केले?
१. दामू आण्णा टोकेकर ✍️✍️
२. काँ. रेवजी पांडुरंग चौधरी
३. काँ. देवजीभाई
४. बाळासाहेब खेर
१०. खालील विधान कोणाचे आहे ते ओळखा :
अ. " आम्ही गुलामांप्रमाणे नांदणार नाहीत. "
ब. " राजकीय सुधारणा मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे चळवळ. "
१. विधान अ: दादाभाई नौरोजी, विधान ब: लोकमान्य टिळक
२. विधान अ: लोकमान्य टिळक, विधान ब: दादाभाई नौरोजी
३. विधान अ, ब: दादाभाई नौरोजी ✍️✍️
४. विधान अ, ब: लोकमान्य टिळक
११. खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
अ. २६ आँगस्ट १८५२ रोजी बाँम्बे असोसिएशनची स्थापना झाली तेव्हा, बबनजी होरमसजी आणि खरसेटजी जमशेटजी उपाध्यक्ष होते.
ब. या संस्थेचे चिटणीस होते भाऊ दाजी आणि विनायकराव जगन्नाथजी
१. केवळ अ
२. केवळ ब
३. अ आणि ब दोन्ही ✍️✍️
४. अ आणि ब दोन्ही नाही
१२. एलफिस्टन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना एक इंग्रज प्राध्यापकाने "भारताची आशा" असे कोणत्या समाजसुधारकाला म्हटले आहे?
१. गोपाळ कृष्ण गोखले
२. गोपाळ गणेश आगरकर
३. दादाभाई नौरोजी✍️✍️
४. स्वामी दयानंद सरस्वती
१३. खालीलपैकी कोण पंतप्रधानांचे डोळे व कान आहेत असे श्री. एस. एस. खेरा यांनी म्हटले आहे?
१. मंत्रिमंडळ
२. मंत्रिमंडळ सचिवालय ✍️✍️
३. लोकसभा व राज्यसभा
४. वरील सर्व
१४. अनुसूचित जाती व जमातीतील विद्यार्थ्यांसाठी गुणांची अट मर्यादित प्रमाणात शिथिल करण्याबाबतची तरतुद राज्यघटनेच्या कोणत्या कलमात केलेली आहे?
१. कलम ३३५✍️✍️
२. कलम १७
३. कलम ३४०
४. कलम ३३८
१५. प्राण्यांचे वर्गीकरण जलचर, उभयचर, खेचर व भूचर अशा गटात कोणी केले?
उत्तर : अँरिस्टाँटल✍️✍️
१. भारतात १९७४ मध्ये सर्वप्रथम दगडी कोळशाचे उत्पादन कोठे घेण्यात आले ?
१. राणीगंज व विरभूम✅
२. झरिया व खेत्री
३. ब्राम्हणी व देवगढ
४. बोकारो व राजमहाल
२. स्वयंपाकाच्या गँसचे (एल.पी.जी) प्रमुख घटक कोणते ?
१. मिथेन व आयसो मिथेन
२. ईथेन व आयसो ईथेन
३. ब्युटेन व आयसो ब्युटेन ✅
४. प्रोपेन व आयसो प्रोपेन
३. अमेरिकेच्या जपानवरील दुस-या बाँम्बहल्याबाबत शहर, बाँम्ब, विमान व त्याच्या पायलटचे नाव अनुक्रमे काय होते ?
१. हिरोशिमा, लिटिल बाँय, बाँकस्कार, चार्लस स्विनी
२. नागासाकी, फँट मँन, इनोला गे, पाँल तिब्बेट्स
३. हिरोशिमा, लिटिल बाँय, इनोला गे, पाँल तिब्बेट्स
४. नागासाकी, फँट मँन, बाँकस्कार, चार्लस स्विनी ✅
५. जोड्या लावा :
अ. हेन्री बेक्केरेल। १. पहिल्या अणु चाचणीचा जनक
ब. आँटो हाँन। २. पहिल्या अणुभट्टीची बांधणी
क. एन्रिको फर्मी। ३. किरणोत्सारितेचा शोध
ड. ओपेनहायमर। ४. केंद्रकीय विखंडनाचा शोध
१. अ-३, ब-४, क-२, ड-१ ✅
२. अ-३, ब-२, क-४, ड-१
३. अ-१, ब-४, क-२, ड-३
४. अ-१, ब-२, क-४, ड-३
६. भारतात विकसित झालेले 'तेजस' हे काय आहे ?
१. पायदळ लढाऊ विमान
२. हलके लढाऊ विमान ✅
३. वैमानिकरहित लक्ष्य विमान
४. जेट ट्रेनर
७. राष्ट्रीय सुरक्षा व रणनितीबद्दल प्रशिक्षण देणारी देशातील एकमेव संस्था कोणती ?
१. नँशनल डिफेन्स काँलेज, न्यू दिल्ली✅
२. नँशनल डिफेन्स अँकँडमी, खडकवासला पुणे
३. राष्ट्रीय इंडियन मिलिटरी काँलेज, डेहराडून
४. इंडियन मिलिटरी अँकँडेमी, डेहराडून
८. जगातील पहिला इलेक्ट्रानिक संगणक कोणी तयार केला ?
१. हरमन होलोरिथ
२. हाँवर्ड एकेन✅
३. थिओडोर मँमन
४. के.आर. पोर्टर
९. भारतात इंटरनेट सेवा खाजगी व्यक्तींना उपलब्ध करून देण्यास सुरूवात केव्हा पासून झाली ?
१. १५ आँगस्ट १९९३
२. १५ आँगस्ट १९९५✅
३. १५ आँगस्ट १९९७
४. १५ आँगस्ट १९९९
१०. योग्य विधान निवडा :
१. इंटरनेट हे जगातील संगणकाच्या जाळ्यांचे जाळे आहे.
२. इंटरनेटचे कोठेही मुख्यालय नाही.
३. इंटरनेटचे मध्यवर्ती व्यवस्थापन संयुक्त राष्ट्रसंघामार्फत चालविले जाते.✅
४. इंटरनेटचे भविष्यकालिन कोणतेही धोरण नाही.
११. जोड्या लावा :
अ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर। १. बँगलोर
ब. इस्रो सँटलाईट सेंटर। २. अहमदाबाद
क. सतिष धवन स्पेस सेंटर। ३. थुंबा
ड. स्पेस अँप्लिकेशन सेंटर। ४. श्रीहरीकोटा
१. अ-३, ब-२, क-३, ड-१
२. अ-२, ब-१, क-३, ड-४
३. अ-३, ब-१, क-४, ड-२✅
४. अ-२, ब-३, क-४, ड-१
१२. पुणे येथील सी-डँक या संस्थेने सुपर काँम्प्युटरचा शिक्षण, संशोधन, व्यापार, इ.क्षेत्रात वापर जनसुलभ व्हावा यासाठी निर्माण केलेल्या भारताच्या पहिल्या कमी किमतीच्या सुपर काँम्प्युटरचे नाव काय आहे ?
१. परम आनंद
२. परम अनंत✅
३. परम सुलभ
४. परम तेज
१३. १९३३ मध्ये स्थापन झालेल्या इंडियन नँशनल एअरवेज ने भारतात सर्वप्रथम हवाई सेवा कोणत्या दोन शहरांदरम्यान सुरू केली ?
१. कलकत्ता - हावडा
२. मुंबई - दिल्ली
३. कराची - लाहोर✅
४. मुंबई - ठाणे
१४. पुणे येथील 'आयुका' या संस्थेमध्ये कोणत्या विषयांवरील संशोधन केले जाते ?
अ. अँस्ट्राँनाँमी। ब. अँस्ट्राँलाँजी। क. अँस्ट्रोफिजिक्स
१. अ आणि ब
२. ब आणि क
३. अ आणि क✅
४. अ, ब, आणि क
१५. 'मिसाईल वुमेन' (missile women) म्हणून कोणास ओळखले जाते ?
उत्तर : श्रीमती टेसी थाँमस यांना missile woman तसेच 'अग्निपूत्री' म्हणून ओळखले जाते.
त्या अग्नि-४ या क्षेपणास्त्राच्या प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होत्या. त्याची पहिली चाचणी १५ नोव्हेंबर २०११ रोजी ओडिशा किना-याजवळील व्हिलर बेटावरून घेण्यात आली.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
1) इंग्रज शासन काळात कोणते क्षेत्र अफीम उत्पादनसाठी प्रसिद्ध होते?
A. उत्तरप्रदेश
B. महाराष्ट्र
C. केरल
D. बिहार ✅
◾️सरुवातीस पुर्तगाली चीन बरोबर व्यापार करत नंतर ब्रिटिश करत
* औषधशास्त्रात अफूचा वापर जास्त होत
2) 18व्या शतकात बंगालमधे वस्त्र उद्योगाचे पतन होण्याचे काय कारण होते?
A. ब्रिटन द्वारा वस्त्र उद्योगावर बंदी मुळे
B. स्थानिक जनते द्वारा कंपनीच्या विरोधामुळे
C. ब्रिटन ला निर्यात केलेल्या मालाला असलेल्या जास्त करामुळे ✅
D. यापैकी काही नाही
3) नीळ शेतकरयाच्या दुर्दशेवर लिहलेल्या' नील दर्पण' या नाटकरुपी पुस्तकाचे लेखक कोण होते?
A. लाला लाजपत राय
B. राजा राममोहन राय
C. रवींद्रनाथ टैगोर
D. दीनबंधु मित्र ✅
◾️परथम नाटक 'नीलदर्पण' (ढाका, 1860)
* तपस्विनी 1863
* सधवार एकादशी - 1866
* लीलावती - 1867
* जमाई बारिक- 1872
* कमलकामिनी'-1873
4) इंग्रजानी प्रथम कॉफ़ीच्या बागा कुठे लावल्या?
A. वायनाड ✅
B. कुर्ग
C. नीलगिरि
D. चिकमंगलूर
◾️अरेबियन देशातून बाबा बूदान यांनी कॉफीचे काही बी कमरेला बांधून चोरून आणले व म्हैसूर (केरळ) प्रांतात शेती केली
5) भारतामधे इंग्रजाच्या काळात प्रथम जनगणना कोणाच्या कार्यकाळात झाली?
A. लॉर्ड डलहौजी
B. लॉर्ड मिंटो
C. लॉर्ड कर्जन
D. लॉर्ड मेयो ✅
◾️कार्यकाल 1869 ते 1872
जनगणना सुरु 1872
1) क्षयरोगावर उपचारांसाठी ‘प्रेटोमनाईड’ हे औषध कोणत्या कंपनीने तयार केले?
उत्तर : मायलान
2) एशियामनी कडून दिला जाणारा ‘2019 सालाची एकूणच उत्कृष्ट कंपनी’ हा सन्मान कोणत्या कंपनीला मिळाला?
उत्तर : TCS
3) "गर्ल, वुमन, अदर" या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत?
उत्तर : बर्नार्डिन इव्हारिस्टो
4) जागतिक अन्न दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 6 ऑक्टोबर
5) ‘इंडिया मोबाइल कॉंग्रेस-2019’ ही सभा कुठे आयोजित करण्यात आली?
उत्तर : नवी दिल्ली
6) 2019 या वर्षीचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार कोणी जिंकला?
उत्तर : अभिजीत बॅनर्जी
7) जागतिक विद्यार्थी दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 15 ऑक्टोबर
8) 2019 सालाचा बुकर पुरस्कार कोणी जिंकला?
उत्तर : मार्गारेट अॅटवुड आणि बर्नार्डिन इव्हारिस्टो
9) ‘लोटस-HR’ हे कशाशी संबंधित आहे?
उत्तर : जलशुद्धीकरण
10) ‘बियॉन्ड 2020: ए व्हिजन फॉर टुमारोज इंडिया’ पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर : डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम
♦️1688 :- भारतातील पहिल्या महानगरपालिकेची मद्रास येथे स्थापना.
♦️1842 :- भारताततील पहिला म्युनिसिपल कायदा बंगालमध्ये.
♦️1865 :- व या दोन्ही वर्षी मुंबई व मद्रास प्रांतात स्थानिक जनतेच्या
♦️1869 : विकासासाठी निधीची तरतूद करण्यात आली.
♦️1870 :- लॉर्ड मेयोचा आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव.
♦️1882 :- लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्था कायदा मंजूर केला. स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक-लॉर्ड रिपन
♦️1899 :- कलकत्ता म्युनिसिपल कायदा मंजूर.
♦️1907 :- हॉबहाऊस यांच्या अध्यक्षतेखाली रॉयल कमीशनची स्थापना.
♦️1919 :- स्थानिक स्वराज्य संस्था करिता विकेंद्रीकरण
आयोग नियुक्ती.
♦️1919 :- भारतातील वेगवेगळ्या 7 प्रांतात पंचायती कायदे मंजूर. स्थानिक शासन भारतीयाकडे सोपविला.
♦️1920 :- महाराष्ट्रात बॉम्बे पंचायत कायदा मंजूर.
♦️1926 :- स्थानिक स्वराज्य शासन संस्था स्थापन.
♦️1926 :- कोल्हापूर संस्थानात कोल्हापूर पंचायत अॅक्टनुसार ग्रामपंचायती स्थापण्याचे प्रयत्न.
♦️1935 :-1935 च्या कायद्यात स्थानिक स्वशासनाची जबाबदारी प्रांतावर.
१.संविधानावर अशी एकमेव स्त्री आहे जिने सही केलेली आहे?
१)विजयालक्ष्मी पंडित
२)हंसाबेन मेहता✅✅✅
३)सरोजिनी नायडू
4)वरीलपैकी यात ती स्त्री नाही
२.भारतीय संविधान कोणत्या दिवस स्वीकारले?
१)२६जानेवारी१९५०
२)२६जानेवारी१९४९
३)२६नोव्हेंबर१९४९✅✅✅
५)२६नोव्हेंबर १९५०
३.भारतीय राज्यघटनेचे स्थायी अध्यक्ष कोण होते?
१)डॉ बाबासाहेब आंबेडकर
२)डॉ राजेंद्र प्रसाद✅✅
३)पंडित नेहरू
४)वरीलपैकी एकही स्थायी अध्यक्ष नव्हते
४.मार्गदर्शक तत्व .......या देशाकडून घेतले आहे?
१)दक्षिण आफ्रिका
२)अमेरिका
३)आयर्लंड ✅✅✅
४)वरीलपैकी एकही नाही
५.राज्य घटनेत एकूण २५भाग आहेत,त्यात कितव्या भागामध्ये पंचायत राज ची तरतूद केली आहे?
१)सहावा
२)नववा✅✅✅
३) पाचवा
४)वरीलपैकी नाही
६.मूलभूत कर्तव्ये कुठल्या कलमा मध्ये आहे?
१)कलम ५१ब
२)कलम५१अ✅✅✅
३)कलम ५१क
४)वरील कलमांचा काहीही संबंध नाही
७.१२४हे कलम खालील पैकी कशाशी निगडित आहे?
१)उच्च न्यायालय
२)सर्वोच्च न्यायालय✅✅✅
३)जिल्हा न्यायालय
४)कुटुंब न्यायालय
८.खालील पैकी संसद बरोबर काय?
१)लोकसभा+राज्यसभा+विधानसभा
२)लोकसभा +विधानसभा+राज्यपाल
३)लोकसभा+राज्यसभा+राष्ट्रपती✅✅✅
४)मुळात अस काही नसतं
९.पक्षांतर केल्यास कुठल्या परिशिष्ट नुसार सदस्याचे सदस्यत्व रद्द होते?
१)९
२)१०✅✅✅
३)११
४)यापैकी नाही
१०.कलम .......नुसार कोणतेही धन विधेयक प्रथम लोकसभेत मांडावे लागते?
१)१०९✅✅✅
२)१०८
३)१०७
४)१०६
११.तिन्ही सेनादलाचे सर सेनापती हे असतात?
१)सवरक्षण मंत्री
२)गृहमंत्री
३)पंतप्रधान
४)राष्ट्रपती✅✅✅
१२.संसदेचे अधिवेशन चालू असताना वटहुकूम काढता येत नाही?
१)हे विधान असत्य आहे
२)हे विधान सत्य आहे✅✅✅कलम 123 नुसार (राष्ट्रपती काढता)
३)वरीलपैकी दोन्ही बरोबर
४)वरीलपैकी दोन्ही चूक
१३.उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांना कोण शपथ देतात?
१)राष्ट्रपती
२)उपराष्ट्रपती
३)राज्यपाल✅✅✅
४)सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
१४.भारताचा नियंत्रक आणि महालेखापरिक्षक (CAG)ची नियुक्ती राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार करता?
१)१४७
२)१४८✅✅✅(केंद्राचे व राज्याचे जमाखर्च लेखे तपासणे
३)१४९
४)१५१
१५.सुचीमधील विषययाची क्रमानुसार योग्य पर्याय निवडा?
1.केंद्र सूची
2.राज्य सूची
3.समवर्ती सूची
१)५२,६१,१००
२)१००,६१,५२✅✅✅
३)६१,५२,१००
४)५२,१००,६१
१६.राज्यसभेच्या सभासदांना सभापती निवडण्याचा अधिकार नसतो.
हे विधान चूक की बरोबर
१)चूक
२)बरोबर✅✅✅कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात
३)काही अंशी चूक
४)वरील वाक्याचा खालील उत्तराशी तिळमात्र सम्बध नाही
१७.खालील पैकी कोणाचा उल्लेख 'ग्रह मालिकेतील सूर्य 'असा केला जातो?
१)राज्यपाल
२)राष्ट्रपती
३)पंतप्रधान✅✅✅
४)उपराष्ट्रपती
१८.भारत हे खालील पैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही?
१)धर्मनिरपेक्ष
२) गणराज्य
३)समाजवादी
४)साम्यवादी✅✅✅
१९.भारतीय घटनादुरुस्ती चे अधिकार कोणास आहे?
१)सर्वोच्च न्यायालय
२)राष्ट्रपती
३)भारतीय जनता
४)कायदेमंडळ✅✅✅
२०.मतदानासाठी आवश्यक पात्राता वय २१वरून१८वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले?
१)६२
२)६१✅✅✅
३)७१
४)८९
पदार्थाच्या नुकत्याच सापडलेल्या सहाव्या अवस्थेचे नाव काय आहे ?
1) बोस – आईनस्टाईन कंडनसेट ☑️
2) फर्मआयोनिक कंडनसेट
3) एरिक – कॅटरले कंडनसेट
4) कार्नेल टर्मस् कंडनसेट
. धातूंचे क्षरण थांबविण्यासाठी खालील पध्दतींपैकी अयोग्य पध्दत कोणती ?
अ) गॅल्व्हॉनायझिंग – लोखंड/स्टील यांवर जस्ताचा थर लावणे.
ब) टायनिंग – कथिलचा थर लावणे (कलई करणे).
क) ॲनोडायझिंग – विद्युत अपघटनाव्दारे तांबे किंवा ॲल्युमिनीअमवर ऑक्साईडचा पातळ थर लावणे.
1) फक्त अ
2) फक्त ब ☑️
3) फक्त क
4) वरीलपैकी एकही नाही
खालीलपैकी कोणते क्षार हे डी.एन.ए. मध्ये असतात. ?
अ) एडीनीन – A
ब) गुआनीन – G
क) थायमिन – T
ड) साइटोसीन – C
1) अ, ब
2) अ, ब, क ☑️
3) ब, क, ड
4) अ, ब, क, ड
वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर म्हणजे कोणती भौतिक राशी होय ?
1) चाल
2) घनता
3) जडत्व
4) त्वरण ☑️
खालीलपैकी कोणता मूलद्रव्य पहिल्या महायुध्दात हत्यार म्हणून वापरण्यात आला होता. ?
1) मिथेन ☑️
2) क्लोरीन
3) फ्लोरीन
4) आयोडीन
राजस्थानमध्ये तयार झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यपालाच्या अधिकारांविषयी खालील विधाने विचारात घ्या:
1. कलम 174 अन्वये राज्यपाल योग्य वाटेल त्यावेळी आणि कोणत्याही ठिकाणी सभा बोलवू शकतात.
2. कलम 163 मध्ये असे नमूद आहे की राज्यपाल आपली कार्ये केवळ मंत्रिमंडळाच्या मदतीने आणि त्यांच्या सल्ल्यानुसार करावी आणि ते स्वतःची विवेकबुद्धी वापरू शकत नाही.
📌 दिलेले कोणते विधान अचूक आहे?
(A) केवळ 1 ✅✅
(B) केवळ 2
(C) 1 आणि 2
(D) यापैकी नाही
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1- राबर्ट क्लाइव (1757-60 और 1765-67 )
2- वेन्सिटार्ट (1760-64)
3- कर्टियर (1769-72)
📌बगांल के गवर्नर जनरल 🌎
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
1- वारेन हेस्टिंग्स (1772-74) बंगाल का प्रथम गवर्नर जनरल
2- लॉर्ड कॉर्नवालिस (1786-1793 और 1805)
3- सर जॉन शोर (1793-98 )
4- लॉर्ड वेलेजली 1798-05) यह स्वंय बगाल का शेर कहता था
5 - सर जॉर्ज बार्लो( 1805-07)
6- लॉर्ड मिंटो प्रथम (1807-13)
7- लॉर्ड हेस्टिंग्स (1813-23)
8- लॉर्ड एमहस्टर् (1823-28)
9-लॉर्ड विलियम बेंटिक (1828-33)
❇️भारत के गवर्नर जनरल 🌎
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
1- लॉर्ड विलियम बेंटिक (1833-35) भारत का प्रथम गवर्नर जनरल
2- लॉर्ड मैटकॉफ (1835-36)
3- लॉर्ड ऑकलैंड (1836-42)
4- लॉर्ड एलनबरो ( 1842-44)
5- लॉर्ड हार्डिग प्रथम ( 1844-48)
6- लॉर्ड डलहौजी (1848-56)
7- लॉर्ड केनिंग (1856-57)
अणुऊर्जा प्रकल्प आणि राज्यांच्या योग्य जोडया जुळवा.
प्रकल्प राज्य
1) कल्पक्कम अ) तमिळनाडू
2) काक्रापार ब) गुजरात
3) रावतभाटा क) महाराष्ट्र
4) नरोरा ड) राजस्थान
इ) उत्तर प्रदेश
1) 1-अ, 2-ब, 3-ड, 4-इ
2) 1-अ, 2-ड, 3-इ, 4-क
3) 1-अ, 2-इ, 3-ड, 4-ब
4) 1-ब, 2-क, 3-ड, 4-अ
उत्तर :- 1✔️✔️
__________________________________
ज्या हायड्रोकार्बनमध्ये कार्बनच्या चारही संयुजा एकेरी बंधाने समाधानी असतात ते म्हणजे
1) संतृप्त हायड्रोकार्बन
2) असंतृप्त हायड्रोकार्बन
3) विवृत्त हायड्रोकार्बन
4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :- 1✔️✔️
__________________________________
खालीलपैकी कोणत्या संघात बंद प्रकारची रक्ताभिसरण संस्था असते.
1) मोलुस्का 2) आथ्रोपोडा
3) दोन्ही 4) दोन्ही नाही
उत्तर :- 3 ✔️✔️
__________________________________
फोटोव्होल्टाइक घटात सौर प्रकाशाचे रूपांतर कोणत्या स्वरूपात होते ?
1) रासायनिक ऊर्जा
2) नैसर्गिक वायू
3) विद्युतधारा
4) भू – औष्णिक ऊर्जा
उत्तर :- 1 ✔️✔️
__________________________________
खालीलपैकी कोण पॅराफिन नावाने ओळखले जाते ?
1) अल्केन 2) अल्कीन
3) अल्काइन 4) वरील सर्व
उत्तर :- 1 ✔️✔️
__________________________________
देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ................... होय.
1) राज्य विधिमंडळ
2) कार्यकारी मंडळ
3) संसद ✔️✔️
4) न्यायमंडळ
___________________________________
सनदी सेवकांना ........................ बनण्याची परवानगी नाही.
1) संसद सदस्य ✔️✔️
2) मुख्य निर्वाचन आयुक्त
3) विद्यापीठाचे कुलगुरू
4) चौकशी आयोगाचे प्रमुख
___________________________________
घटनेच्या कलम 82 मधील सध्याच्या तरतूदीप्रमाणे, राज्या-राज्यांमध्ये लोकसभेच्या जागांचे समायोजन यापुढे कोणत्या वर्षानंतर होऊ शकते ?
1) 2016
2) 2021
3) 2026 ✔️✔️
4) 2031
___________________________________
विधान अ : भारतात राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात.
कारण ब : राज्यसभा लोकांपेक्षा राज्यांचे प्रतिनिधित्व करते.
1) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण आहे.
2) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत पण ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण नाही✔️✔️.
3) अ हे बरोबर आहे, ब हे चूक आहे.
4) अ हे चूक आहे पण ब हे बरोबर आहे.
___________________________________
राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती करतात ?
1) वाङमय, शास्त्र, कला आणि समाज सेवा ✔️✔️
2) शास्त्र, तंत्रज्ञान, कला आणि समाज सेवा
3) समाजशास्त्रे, संगीत, क्रीडा, कला
4) समाजशास्त्रे, नृत्य, संगीत, क्रीडा
___________________________________
देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ..... होय
1) राज्य विधिमंडळ
2) कार्यकारी मंडळ
3) संसद ✔️✔️
4) न्यायमंडळ
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सनदी सेवकांना ....... बनण्याची परवानगी नाही.
1) संसद सदस्य ✔️✔️
2) मुख्य निर्वाचन आयुक्त
3) विद्यापीठाचे कुलगुरू
4) चौकशी आयोगाचे प्रमुख
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
घटनेच्या कलम 82 मधील सध्याच्या तरतूदीप्रमाणे, राज्या-राज्यांमध्ये लोकसभेच्या जागांचे समायोजन यापुढे कोणत्या वर्षानंतर होऊ शकते ?
1) 2016
2) 2021
3) 2026 ✔️✔️
4) 2031
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
विधान अ : भारतात राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात.
कारण ब : राज्यसभा लोकांपेक्षा राज्यांचे प्रतिनिधित्व करते.
1) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण आहे.
2) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत पण ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण नाही✔️
3) अ हे बरोबर आहे, ब हे चूक आहे.
4) अ हे चूक आहे पण ब हे बरोबर आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती करतात ?
1) वाङमय, शास्त्र, कला आणि समाज सेवा ✔️✔️
2) शास्त्र, तंत्रज्ञान, कला आणि समाज सेवा
3) समाजशास्त्रे, संगीत, क्रीडा, कला
4) समाजशास्त्रे, नृत्य, संगीत, क्रीडा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1] "जय जवान जय किसान' ही घोषणा
ह्यांनी......दिली.(कृषी सेवक AR P1 2018)
A. लालबहादूर शास्त्री
C. गुलजारीलाल नंदा
B. जवाहरलाल नेहरू
D. मोरारजी देसाई
उत्तर : लालबहादूर शास्त्री
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
2] भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षात सुरू करण्यात आले?
(नगरपरिषद प्र.सं.पूर्व परीक्षा PRELIM - 3_P7 2018)
A. 1937
B. 1939
C. 1941
D. 1942
उत्तर : 1942
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
3] आर्य समाजाची स्थापना कुणी केली ?
(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P6 - 2018)
A. लाला लजपत राय
B. स्वामी विवेकानंद
D. स्वामी दयानंद सरस्वती
C. श्री ओरबिंदो
उत्तर : स्वामी दयानंद सरस्वती
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
4)"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच" हे घोषवाक्य कोणी म्हटले? (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)
A. बद्रुदीन तैय्यबजी
C. विनायक दामोदर सावरकर
B. बाळ गंगाधर टिळक
D. दादाभाई नौरोजी
उत्तर : बाळ गंगाधर टिळक
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
5] खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्राशी संबंधित नाही?(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P2 2018)
A. कुचीपुडी
B. लावणी
C. तमाशा
D. पोवाडा
उत्तर : कुचीपुडी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
6] राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती करतात ?
1) वाङमय, शास्त्र, कला आणि समाज सेवा
2) शास्त्र, तंत्रज्ञान, कला आणि समाज सेवा
3) समाजशास्त्रे, संगीत, क्रीडा, कला
4) समाजशास्त्रे, नृत्य, संगीत, क्रीडा
उत्तर : वाङमय, शास्त्र, कला आणि समाज सेवा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
राष्ट्रपिता ⟶ महात्मा गांधी
आधुनिक भारताचे जनक-राजा राम मोहन रॉय
भाषिक लोकशाहीचे जनक - पोटी श्रीरामुलु
राज्यघटनेचे जनक - बी.आर.आंबेडकर
आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ⟶ महादेव गोविंद रानडे
आधुनिक आर्थिक सुधारणांचे जनक - मनमोहन सिंग
विभक्त-अणू कार्यक्रमाचे जनक - होमी जे. भाभा
अवकाश कार्यक्रमाचे जनक ⟶ विक्रम साराभाई
मिसाईल प्रोग्रामचे फादर ⟶ ए. पी. जे अब्दुल कलाम
कॉमिक बुक्स फादर ⟶ अनंत पै
भूगोलाचा जनक - जेम्स रेनेल
सिनेमाचे जनक ⟶ दादासाहेब फाळके
शेतकरी चळवळीचे जनक. एन. जी. रंगा
पालेओबॉटनीचे पिता ⟶ बीरबल साहनी
निळा क्रांतीचे जनक हिरालाल चौधरी
हरित क्रांतीचे जनक ⟶ एम. एस. स्वामीनाथन
श्वेत क्रांतीचे जनक ⟶ वर्गीज कुरियन
पशुवैद्यकीय शाळेचे जनक ⟶ शालिहोत्र
नागरी उड्डाणांचे जनक. जे. आर. डी. टाटा
हवाई दलाचे जनक ⟶ सुब्रतो मुखर्जी
सिव्हिल इंजिनीअरिंगचे जनक ⟶ सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया
सर्जरीचे जनक - सुश्रुत
मायक्रोबायोलॉजीचा फादर ⟶ अँटनी फिलिप्स व्हॅन लीयूवेनहोक
मॉर्डन अॅस्ट्रॉनॉमीचे जनक - निकोलस कोपर्निकस
न्यूक्लियर फिजिक्सचे जनक - अर्नेस्ट रदरफोर्ड
कॉम्प्यूटर सायन्सचे जनक - जॉर्ज बुले आणि lanलन ट्युरिंग
वर्गीकरणाचे वडील ⟶ कार्ल लिनियस
उत्क्रांतीचा पिता - चार्ल्स डार्विन
आधुनिक ऑलिम्पिकचे पिता-पियरे डी कुबर्टीन
क्रमांकाचा पिता ⟶ पायथागोरस
जेनेटिक्सचे जनक - ग्रेगोर मेंडेल
इंटरनेटचा फादर ⟶ व्हिंट सर्फ
वनस्पतिशास्त्रज्ञ ⟶ थेओफ्रास्टसचा पिता
विजेचा पिता ⟶ बेंजामिन फ्रँकलिन
इलेक्ट्रॉनिक्स फादर ⟶ मायकेल फॅराडे
टेलीव्हिजनचा पिता ⟶ फिलो फॅन्सवर्थ
न्यूक्लियर केमिस्ट्रीचा पिता ⟶ ऑट्टो हॅन
नियतकालिक सारणीचा पिता ⟶ दिमित्री मेंडेलीव
भूमितीचा पिता ⟶ युक्लिड
आयुर्वेदाचे जनक ⟶ धनवंतरी
आधुनिक औषधाचा पिता ⟶ हिप्पोक्रेट्स
कॉम्प्यूटरचा पिता ⟶ चार्ल्स बॅबेज
खगोलशास्त्र पिता ⟶ कोपर्निकस
अर्थशास्त्रातील जनक - अॅडम स्मिथ
जीवशास्त्रातील जनक - अॅरिस्टॉटल
इतिहास पिता ⟶ हेरोडोटस
होमिओपॅथी फादर - हेनेमॅन
प्राणीशास्त्रज्ञ ⟶ अरिस्टॉटलचा पिता
रक्त गटांचे जनक ⟶ लँडस्टीनर
रक्ताभिसरणचा पिता ⟶ विल्यम हार्वे
बॅक्टेरियोलॉजीचा फादर ⟶ लुई पेस्टर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
⚜️01 -इंदिरा गांधी= भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (1968-77), (1980-84) तसेच भारतरत्न विजेती पहिली भारतीय महिला
⚜️02- विजयालक्ष्मी पंडीत= संयुक्त राष्ट्रसंघ (युनो) आमसभेची पहिली भारतीय आणि जगातील पहिली महिला अध्यक्ष (1954)
⚜️03 -सी. बी. मुथम्मा = पहिली महिला राजदूत
⚜️04 -सरोजिनी नायडू = पहिली महिला राज्यपाल (उत्तरप्रदेश)
⚜️05 -सुचेता कृपलानी = पहिली महिला मुख्यमंत्री (उत्तरप्रदेश)
⚜️06 -राजकुमारी अमृत कौर= पहिली महिला केंद्रीय मंत्री
⚜️07 -सुलोचना मोदी = पहिली भारतीय महिला महापौर
⚜️08 -सावित्रीबाई फुले = पहिली महिला शिक्षक - मुख्याध्यापिका
⚜️09- फातिमाबिबी मिरासाहेब= भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिली महिला न्यायाधिश (1989)
⚜️10- कार्नेलिया सोराबजी = पहिली भारतीय महिला बॅरिस्टर
⚜️11 -हंसाबेन मेहता = भारतातील पहिली महिला उपकुलगुरू (महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदे 1949)
⚜️12 -मदर टेरेसा= नोबेल पारितोषिक विजेती पहिली भारतीय महिला (1979)
⚜️13 -अरूंधती रॉय बुकर=* पारितोषिक विजेती पहिली भारतीय महिला (1997)
⚜️14 -भानू अथय्या= ऑस्कर पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला
⚜️15 -मंजुळा पद्मनाभन = पहिली भारतीय महिला व्यंगचित्रकार, संडे ऑब्जर्व्हर (1982)
⚜️16- डॉ. आनंदी गोपाळ जोशी= विदेशात जाऊन वैद्यकीय पदवी संपादन करणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर
⚜️17- कमला सोहोनी= केंब्रिज विद्यापीठाची पी.एच.डी. मिळविणारी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ
⚜️18 -किरण बेदी = पहिली भारतीय पोलीस सेवा महिला अधिकारी (1972)
⚜️19 -कल्पना चावला= अंतराळ प्रवास करणारी पहिली भारतीय महिला (1997)
⚜️20 -बच्चेंद्री पाल= एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक (1984)
⚜️21- संतोष यादव = दोन वेळा एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक
⚜️22 करनाम मल्लेश्वरी= ऑलिम्पिक पदक (ब्रांझ) विजेती पहिली भारतीय महिला मल्ल
⚜️23 -आरती साहा = इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतरणपटू
⚜️24- कॅप्टन चंद्रा = पॅराशूटमधून उडी घेणारी पहिली भारतीय महिला
⚜️25 -संगीता गुजून सक्सेना= युद्धात प्रत्यक्ष भाग धेणारी पहिली भारतीय महिला फ्लाईंग ऑफिसर
⚜️26 -उज्ज्वला पाटील-धर= शिडाच्या नौकेतून पृथ्वीप्रदक्षिणा करणारी पहिली भारतीय महिला
⚜️27 -डॉ. अदिती पंत = अंटार्क्टिका खंडावर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ
⚜️28 सुरेखा यादव-भोसले= आशियातील पहिली भारतीय महिला रेल्वे इंजिन ड्रायव्हर
⚜️29 -देविकाराणी रौरिच= दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला (1969)
⚜️30 -रिटा फारिया = पहिली भारतीय मिस वर्ल्ड (1966)
⚜️31 -सुष्मिता सेन= पहिली भारतीय मिस युनिव्हर्स (1994)
⚜️32 -डॉ. इंदिरा = हिंदुजा टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया करणारी पहिली भारतीय डॉक्टर
⚜️33 -इंदिरा चावडा= भारतात जन्माला आलेली पहिली टेस्ट ट्यूब बेबी
⚜️34 -शीतल महाजन = पॅराशूटच्या मदतीने दोन्ही धृवांवर उडी मारणारी पहिली भारतीय महिला.
– “खेड्याकडे चला” असा संदेश महात्मा गांधी यांनी दिला. खेडे हि सक्षम व स्वयंपूर्ण झाली पाहिजे यासाठी ‘ग्रामस्वराज्य’ संकल्पना महात्मा गांधी यांनी मांडली.
– त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्वात शेवटचा स्टार म्हणजे ग्रामपंचचायत हा होय.
– भारतातीतील राज्यघटनेच्या कलम ४० मध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख आढळतो
– महाराष्ट्रात ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ५ नुसार गावस्तरावर ग्रामपंचायतीची स्थापना केली जाते.
– एखाद्या ठिकाणी ग्रामपंचायत निर्माण करण्याच्या किंवा रद्द करण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो.
– पंचायत राज हा विषय राज्यसूची मध्ये येतो.
– देशातील पहिली ग्रामपंचायात२ ऑक्टोबर १९५९ ला राजस्थानातील नागोरी येथे स्थापन करण्यात आली.
– ग्रामपंचायत हि ग्रामसभेची कार्यकारी समिती आहे.
– संपूर्ण देशात सर्वात सक्षम ग्रामपंचायती राजस्थान राज्यात आहे.
– महाराष्ट्रामध्ये २८,००० पेक्षा अधिक ग्रामपंचायती अस्तित्वात आहेत.
– महाराष्ट्रातील सर्वात जुनी ग्रामपंचायत सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर.
– महाराष्ट्रातील सर्वात मोठी व सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत सोलापूर जिल्हातील ‘अकलूज’ हि आहे.
– महाराष्ट्रातील विविध विकासयोजना राबविणारी पहिली ग्रामपंचायत अहमदनगर जिल्ह्यातील ‘हिवरे बाजार हि होय.
– महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ग्रामपंचायती सातारा जिल्ह्या मध्ये आहे. ( १४०० पेक्षा अधिक )
– भारतामध्ये सर्वात जास्त ग्रामपंचायती उत्तरप्रदेशा मध्ये आहे.
– ७३ व्य घटनादुरुस्तीनुसार पंचायतराज ला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला.
– ७३ व्या घटना दुरुस्तीमध्ये अव्यये पहिल्या ग्रामपंचायत निवडणुका एप्रिल १९९५ ला पार पडल्या.
ग्रामपंचायतीची रचना :
१) सपाट प्रदेशासाठी ६०० लोकसंख्येमागे एक ग्रामपंचायत.
२) नवीन नकषानुसार ५०० लोकसंख्येसाठी एक ग्रामपंचायत.
३) डोंगरी परदेशासाठी ३०० लोकसंख्येमागे एक ग्रामपंचायत.
४) काही ठिकाणी प्रसंगी २ किंवा ३ गावाची मिळून एक ग्रामपंचायत स्थापन केली जाते तिला गट ग्रामपंचायत (ग्रुप ग्रामपंचायत ) म्हणतात.
५) २०१४ पासून ३५० लोकसंख्येसाठी एक ग्रामपंचायत स्थापन करणे
🔸 डाॅ. आंबेडकर १ समितीचे अध्यक्ष तर एकुण १० समित्यांचे सदस्य होते. सर्वाधिक समित्यांचा सदस्य असलेले ते एकमेव व्यक्ती होते.
🔸 २९ आॅगस्ट १९४७ रोजी स्थापन केलेल्या मसुदा समितीचे(Drafting committee) ते अध्यक्ष होते.
🔸 पढील १० समित्यांचे ते सदस्य होते -
१) ध्वज समिती
२) मुलभूत हक्क उपसमिती
३) अल्पसंख्यांक उपसमिती
४) संघ राज्य घटना समिती
५) घटना सुधारणा उपसमिती
६) नागरिकत्व तदर्थ समिती
७) सर्वोच्च न्यायालय तदर्थ समिती
८) सल्लागार समिती
९) पुर्व पंजाब आणि बंगालच्या अल्पसंख्यांकांच्या समस्येवरील उपसमिती
१०) संविधान सभा कार्य समिती(Functions committee)
🔸 जलै १९४६ च्या घटना सभात्याग निवडणुकीत आंबेडकर बंगाल मधील “जेस्सोर आणि खुलना” या मतदार संघातून निवडुन आले होते.”जोगेंद्र नाथ मंडल” यांनी यासाठी या जागेचा राजीनामा दिला होता.
🔸 दशाची फाळणी झाल्यावर हा भाग पाकिस्तान मध्ये गेला. त्यावेळी आंबेडकरांनी त्या जागेचा राजीनामा दिला.
🔸 मात्र नंतर आंबेडकर “बाँम्बे प्रांतातुन” घटना सभेवर पुन्हा निवडुन आले. यावेळी बॅ. “एम. आर. जयकर” यांनी राजीनामा दिला होता.
देशाच्या १४ व्या राष्ट्रपतिपदी विराजमान झाल्यानंतर रामनाथ कोविंद हे भारताचे पहिले नागरिक बनले तर देशाचे दुसरे नागरिक अर्थात उपराष्ट्रपति व्यंकय्या नायडू हे झाले. देशाच्या नागरिकत्वाच्या क्रमानुसार सामान्य नागरिकाचा यात नेमका नंबर कितवा? हे पाहू...
🔸तिसरा नागरिक :- पंतप्रधान
🔸चौथा नागरिक :- राज्यपाल (स्वत:च्या संबंधित राज्यात)
🔸पाचवा नागरिक :- देशाचे माजी राष्ट्रपती
🔸सहावा नागरिक :- देशाचे सरन्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष
🔸सातवा नागरिक :- केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य, राज्यांचे मुख्यमंत्री, निती आयोगचे उपाध्यक्ष, माजी पंतप्रधान, राज्यसभा आणि लोकसभेचा विरोधी पक्ष नेता
🔸आठवा नागरिक :- भारतातील मान्यताप्राप्त राजदूत, मुख्यमंत्री (स्वत:च्या राज्याबाहेर), राज्यपाल (स्वत:च्या राज्याबाहेर)
🔸नववा नागरिक :- सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश
🔸दहावा नागरिक :- राज्यसभेचे उपाध्यक्ष, उपमुख्यमंत्री, लोकसभेचे उपसभापती, निती आयोगातील सदस्य, संरक्षण विभागाशी निगडीत इतर मंत्री
🔸११ वा नागरिक :- अॅटर्नी जनरल, मंत्रिमंडळ सचिव, उप-राज्यपाल (केंद्रशासित प्रदेशांसह)
🔸१२ वा नागरिक :- तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख
🔸१३ वा नागरिक :- असाधारण राजदूत आणि पूर्णाधिकार प्राप्त मंत्री
🔸१४ वा नागरिक :- राज्यांचे चेअरमन आणि राज्य विधानसभेचे सभापती, हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश
🔸१५ वा नागरिक :- राज्यांचे मंत्रिमंडळ सदस्य, केंद्र शासित राज्यांचे मुख्यमंत्री, दिल्लीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, केंद्रातील उपमंत्री
🔸१६ वा नागरिक :- लेफ्टनंट जनरल आणि प्रमुख अधिकारी
🔸१७ वा नागरिक :- अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष, अनुसूचित जाती-जमातीच्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष, हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश (स्वत:च्या राज्याबाहेर)
🔸१८ वा नागरिक :- कॅबिनेट मंत्री (स्वत:च्या राज्याबाहेर), राज्यांच्या विधानसभेचे सभापती आणि अध्यक्ष (स्वत:च्या राज्याबाहेर), राज्यांच्या विधानसभेचे उपाध्यक्ष, राज्यांचे मंत्री
🔸१९ वा नागरिक :- केंद्रशासित राज्यांचे मुख्य आयुक्त, केंद्रशासित राज्यांचे उपमंत्री, केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभेचे उपाध्यक्ष
🔸२० वा नागरिक :- राज्यांच्या विधानसभांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष (स्वत:च्या राज्याबाहेर)
🔸२१ वा नागरिक :- खासदार
🔸२२ वा नागरिक :- राज्यांचे उपमुख्यमंत्री (स्वत:च्या राज्याबाहेर)
🔸२३ वा नागरिक :- लष्कराचे कमांडर, व्हाइसचीफ आणि इतर महत्त्वाचे अधिकारी, राज्य सरकारचे मुख्य सचिव, अल्पसंख्याक आयागोचे आयुक्त, अनुसूचित जाती-जमाती आयोगांचे आयुक्त, अल्पसंख्याक आयोगातील सदस्य, राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य
🔸२४ वा नागरिक :- उप राज्यपालांच्या रँकशी समकक्ष अधिकारी
🔸२५ वा नागरिक :- भारत सरकारचे अतिरिक्त सचिव
🔸२६ वा नागरिक :- भारत सरकारचे संयुक्त सचिव, मेजर जनरल रँकशी समस्क रँकचे अधिकारी
या सर्वांनंतर देशातील सामान्य व्यक्ती असतो देशाचा २७ वा नागरिक
भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा (legal basis) आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.
भारतीय संविधानावर विविध पाश्चात्य संविधानांचा प्रभाव आहे.
नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी 26 इ.स. 1950पासून राज्यघटना अंमलात आली.
1950 साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे 1935 च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे.
ऑगस्ट 29, रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली.
अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी स्वीकारला गेला.
यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.
नागरिकत्व, निवडणूका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या.
संविधान संपूर्ण रूपानेजानेवारी 26, 1950 रोजी लागू झाले.
त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस ‘भारतीय प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो.
भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व 12 पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे.
मुख्य संविधानाचे 22 विभाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे.
सुरूवातीच्या 395 कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत.
सध्या राज्यघटनेत 447 कलमे असून भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते.
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम (Sovereign) , समाजवादी (Socialist), धर्मनिरपेक्ष (Secular), लोकशाही (Democratic) प्रजासत्ताक(Republic) आहे.
मूळ उद्देशिकेत समाजवादी (Socialist) व धर्मनिरपेक्ष (Secular) हे शब्द नव्हते.
राज्यघटनेच्या 42 व्या दुरूस्तीद्वारे ते उद्देशिकेत घालण्यात आले.