Tuesday 19 November 2019

इतिहास महत्त्वाचे प्रश्नसंच 20/11/2019

1. पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात अतिशूरपणे दीर्घकाळ कोण लढले?

 तात्या टोपे

 राणी लक्ष्मीबाई

 शिवाजी महाराज

 नानासाहेब पेशवे

उत्तर : तात्या टोपे

2. महात्मा गांधी राजकीय गुरु कोणाला मानत होते?

 महादेव गोविंद रानडे

 लिओ टॉलस्टॉय

 दादाभाई नौरोजी

 गोपाळ कृष्ण गोखले

उत्तर : गोपाळ कृष्ण गोखले

3. कोणती युवती क्रांतीकारी युवती होती?

 सरोजिनी नायडू

 प्रितीलता वडडेदार

 इंदिरा गांधी

 राणी लक्ष्मीबाई

उत्तर : प्रितीलता वडडेदार

4. संस्थानाचे विलीनिकरण कोणी केले?

 पंडित नेहरू

 विनोबा भावे

 साने गुरुजी

 सरदार पटेल

उत्तर : सरदार पटेल

5. पुणे करार महात्मा गांधी व —– यांच्यात झाला होता?

 डॉ. आंबेडकर

 लॉर्ड आयर्विन

 बॅ. जिना

 पंडित नेहरू

उत्तर : डॉ. आंबेडकर

6. ‘अभिनव भारत’ या संघटनेची स्थापना कोणी केली?

 स्वा.सावरकर

 बटूकेश्वर दत्त

 रासबिहारी घोष

 भुपेंद्रनाथ दत्त

उत्तर : स्वा.सावरकर

7. आझाद हिंद सेना कोणी स्थापन केली?

 सुभाषचंद्र बोस

 रासबिहारी बोस

 कॅ. भोसले

 कर्नल धिल्लन

उत्तर : रासबिहारी बोस

8. झाशीचा दत्तक वारसा कोणी नामंजूर केला?

 लॉर्ड कॅनिंग

 लॉर्ड डलहौसी

 लॉर्ड बेटिंग

 लॉर्ड मेयो

उत्तर : लॉर्ड डलहौसी

9. भारतात तार आणि सुधारीत टपालसेवा कोणी सुरू केली?

 लॉर्ड डलहौसी

 लॉर्ड बेटिंग

 लॉर्ड रिपन

 लॉर्ड मेयो

उत्तर : लॉर्ड डलहौसी

10. वृत्तपत्रांवर बंदी घालणारा कायदा कोणत्या साली पारित झाला?

 1 एप्रिल 1878

 मार्च 1905

 मार्च 1978

 एप्रिल 1994

उत्तर : 1 एप्रिल 1878

11. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोण?

 लॉर्ड रिपन

 लॉर्ड मॅकॉले

 लॉर्ड मेयो

 लॉर्ड विलीग्टन

उत्तर : लॉर्ड रिपन

12. भारतातील पहिला रेल्वेमार्ग खालीलपैकी कोणता?

 मुंबई ते ठाणे

 मुंबई ते दिल्ली

 कल्याण ते ठाणे

 मुंबई ते पुणे

उत्तर : मुंबई ते ठाणे

13. 1857 च्या उठावातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोण?

 मंगल पांडे

 तात्या टोपे

 कूंवरसिंह राणा

 कर्नल आयरे कूट

उत्तर : कूंवरसिंह राणा

14. जालियनवाला बाग कोठे आहे?

 पटियाळा

 दिल्ली

 अमृतसर

 अलाहाबाद

उत्तर : अमृतसर

15. खिलाफत चळवळीचे अध्यक्ष कोण होते?

 सर सय्यद अहमद खान

 मौलाना अली महंमद

 आगाखान

 महात्मा गांधी

उत्तर : महात्मा गांधी

16. त्रिपुरा येथील राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते?

 नेताजी सुभाषचंद्र बोस

 जवाहरलाल नेहरू

 मोतीलाल नेहरू

 मौलाना आझाद

उत्तर : नेताजी सुभाषचंद्र बोस

17. मुस्लिम लीगची स्थापना कोणी केली?

 नबाब सलीमुल्ला

 आगाखान

 बॅ. महंमद जीना

 मौलाना आझाद

उत्तर : नबाब सलीमुल्ला

18. मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले?

 सेनापती बापट

 बी.सी.दत्त

 मोहन रानडे

 पं. जवाहरलाल नेहरू

उत्तर : बी.सी.दत्त

19. 1857 चे स्वातंत्र्यसमर व मॅझिनीचे लेखक कोण?

 स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर

 सच्छिंद्रनाथ सन्याल

 नानासाहेब पेशवे

 तात्या टोपे

उत्तर : स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर

20. ‘बंदीजीवन’ कोणी लिहिले?

 सच्छिंद्रनाथ सन्याल

 बंकिमचंद्र चटर्जी

 व्योमेशचंद्र बॅनर्जी

 महात्मा गांधी

उत्तर : सच्छिंद्रनाथ सन्याल

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...