Monday 9 December 2019

चौथी ‘भारत जल प्रभाव शिखर परिषद’ नवी दिल्लीत संपन्न

● कालावधी :- 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर 2019

●विषय:- 'व्हॅल्यूइंग वॉटर - ट्रान्सफॉर्मिंग गंगा'

● उद्घाटन :- जल शक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत हस्ते

● आयोजक:-
IIT कानपूरच्या नेतृत्वात भारत सरकारचे 1.जल शक्ती मंत्रालय आणि
2.सेंटर फॉर गंगा रिव्हर बेसिन मॅनेजमेंट अँड स्टडीज (cGanga) या संस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

▪️कार्यक्रमातल्या ठळक बाबी

- पाणीपुरवठ्याशी संबंधित मुद्द्यांवर आणि त्याच्या संवर्धनाबाबत उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

-कार्यक्रमादरम्यान, 'रिव्हर रिस्टोरेशन अँड कन्झर्वेशन - ए कॉन्सिस मॅन्युअल अँड गाईड' यासंबंधीचा अहवाल तसेच आतापर्यंत विकसित केलेल्या 'गंगा हब' यांचा हवाला जाहीर करण्यात आला.
-बैठकीत ग्रामीण व शहरी भागातल्या जलसंपत्तीच्या एकात्मिक व्यवस्थापनावर भर देण्यात आला.
--------------------------------------------------------------
   
--------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...