Monday 6 April 2020

2019 सातवे सर्वात उष्ण वर्ष

🔰आंतरराष्ट्रीय हवामान संस्थेने 7 जानेवारी 2020 रोजी 2019 साठी हवामान स्थिती अहवाल [ State of Climate Report] जाहीर केला.

🔰अहवालानुसार हवामान बदलामुळे 2019 या वर्षांमध्ये भारतात 1659 लोकांचा बळी गेला आहे .

🔰1901 पासून 2019 हे वर्ष भारतासाठी सातवे सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे.

🔰1901 पासून IMD हवामानातील नोंद ठेवते.

🔰गेल्या 100 वर्षात भारतामध्ये 0.61 डिग्री सेल्सिअस तापमान वाढले आहे.

🔰कोपर्निकस हवामान बदल कार्यक्रम या युरोपियन हवामान संस्थेने 2019 हे दुसरे सर्वात उष्ण वर्ष होते असे नुकतीच घोषित केले.

🔰आतापर्यंत सर्वात उष्ण वर्ष
    [ सरासरीपेक्षा जास्त तापमान]

    ▪️2009 :-  +0.54°C
    ▪️2010 :-  +0.54°C
    ▪️2015 :-  +0.42°C
    ▪️2016 :-  +0.71°C
    ▪️2017 :-  +0.53°C

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...