०६ एप्रिल २०२०

महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्नउत्तरे


१) पंचायत राज हे स्वप्न कोणाचे होते ?
-- महात्मा गांधी

२) स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
-- लॉर्ड रिपण

३) स्थानिक स्वराज्य संस्था स्वीकारणारे पहिले राज्य ?
-- राज्यस्थान

४) पंचायत राज स्वीकारणारे नववे राज्य?
-- महाराष्ट्र

५) ग्रामपंचायती मध्ये एकूण किती विषय असतात?
-- ७९

६) आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत कोणती आहे ?
-- अकलूज

७) महाराष्ट्रतील सर्वात जास्त उत्पन्न देणारी ग्रामपंचायत कोणती आहे ?
-- नवघर

८) महाराष्ट्रतील सर्वात जास्त ग्रामपंचायत असणार जिल्हा ?
-- सातारा

९) ग्रामपंचायत सदस्यांना काय म्हणतात ?
-- पंच

१०) सरपंचाची निवड थेट जनतेतून करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य आहे ?
-- तिसरे ( या आधी गुजरात व मध्यप्रदेश मध्ये होत होती)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 1947

- ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान कलेमंट अटली यांनी ३० जून, 1948 पर्यंत भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात येईल आणि त्यानंतर सत्ता जबाबदार भारतीया...