Saturday 3 October 2020

महाराष्ट्र जिल्हे निर्मिती


1⃣1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)


औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)


2⃣16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून– लातूर (29 वा जिल्हा)


3⃣26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)


4⃣1990 :मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)


5⃣1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)


अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा)


6⃣1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)


भंडार्यापासून – गोंदिया (35 वा जिल्हा)


7⃣1ऑगस्ट 2014 : ठाण्यापासुन -पालघर (36वा जिल्ह्या)

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...