Thursday 17 December 2020

अफजल खान वध


◾️सथान:- प्रतापगड


◾️अफजलखान शिवाजी महाराज व संभाजी कावजी कडून ठार


◾️12000 घोडदळ

11500 पायदळ/ बंदूकधारी

85 हत्ती 1000 उंट

80-90 तोफा घेऊन निघाला


◾️खानाने आपला मुक्काम वाई येथे टाकला,पूर्वी वाईचा सुभेदार असल्याने त्याला त्या भागाची चांगली माहिती होती


◾️भटीची वेळ 10 नोव्हेंबर 1659 रोजी ठरली


◾️परत्येक पक्षाचे 10 अंगरक्षक असतील व त्यातील एकजण शामियान्याबाहेर थांबेल.


◾️निःशस्त्र भेटायचे ठरले तरी खानाने आपल्या अंगरख्याखाली बिचवा लपवला होता व खानाकडून घातपाताच्या शक्यतेमुळे शिवाजींनी अंगरख्याखाली चिलखत चढवले होते व लपवण्यासारखी सोपी वाघनखे हातामध्ये लपवली होती


◾️खानाने महाराजांना अलिंगनादरम्यान काखेत दाबून बिचव्याचा वार केला पण चिलखतामुळे महाराज बचावले. खानाने दगा केला म्हणून महाराजांनी लपवलेल्या वाघनखाने खानाची आतडी बाहेर काढली


◾️सय्यद बंडाने शिवाजीवर वार केला परंतु जिवा महालाने आपल्यावर घेतला व शिवाजींचा रस्ता मोकळा केला. इकडे खान त्याच्या पालखीत स्वार झाला परंतु संभाजी कावजीने प्रथम भोईंचे पाय तोडले.

🔺"होता जिवा म्हणून वाचला शिवा"


No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 24 एप्रिल 2024

◆ 'राष्ट्रीय पंचायती राज दिन' दरवर्षी 24 एप्रिल रोजी भारतात साजरा केला जातो. ◆ ‘प्राध्यापक नईमा खातून’ या अलीगड मुस्लिम विद्यापीठा...