Saturday 5 August 2023

आजचे प्रश्नसंच

 .......... साली भारताच्या गव्हर्नर जनरल ने भारत सरकारचे सचिवालय बंगालच्या सरकारपासून वेगळे केले..

A. 1835

B. 1839

C. 1843✔️

D. 1848


योग्य कोणते.

1.. भारतातील सचिवालय ही ब्रिटन मधील व्हाईट हॉल व्यवस्थेपेक्षा निराळी आहे.

2. धोरण बनविणे आणि त्याची अंबलबजावणी करणे या दोहांची जबाबदारी ब्रिटन मध्ये मंत्रालयावर असते.

A. Tt✔️

B. Tf

C. Ft

D. Ff

 

............ मध्ये केंद्र सरकारमधील कामकाजाच्या पद्धतीत "डेस्क ऑफिसर सिस्टम" लागू केली.

A. १९४७

B.१९६१

C. १९७३✔️

D. १९७६



........... याने पोर्टफोलिओ पद्धत सुरू केली.

A. लॉर्ड बेंटिक

B. लॉर्ड डलहौसी

C. लॉर्ड कॅंनिंग✔️

D. लॉर्ड कर्जन



पदावधी व्यवस्था कोणी सुरू केली..

A. लॉर्ड बेंटिक

B. लॉर्ड डलहौसी

C. लॉर्ड कॅंनिंग

D. लॉर्ड कर्जन

१९४७ साली केंद्रीय सचिवालय मध्ये .....

खाती होती.

A. १५

B. १८✔️

C. १९

D. २१


........... हा शाखेचा प्रमुख असतो म्हणून त्याला शाखा अधिकारी असे संबोधले जाते.

A. सचिव

B. उपसचिव

C. अवर सचिव✔️

D. सह सचिव


योग्य कोणते.

1.. भारतातील कॅबिनेट साचिवाचे पद १९५० मध्ये निर्मिले गेले.

2. एन.आर. पिल्लई हे पहिले मंत्रिमंडळ सचिव होते.

A. Tt✔️

B. Tf

C. Ft

D. Ff


1.जावेद अख्तर यांच्यासंबंधी विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.

अ) प्रसिद्ध संगीतकार आहेत 

ब) प्रसिद्ध गीतकार 

क) प्रसिद्ध गीतकार आहेत 

1) फक्त अ 

2) अ व ब

3) ब व क  ✔️✔️

4) फक्त ब

 

2. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने भारताचे सरन्यायाधिश उपराष्ट्रपती व राष्ट्रपती या तिन्ही पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे? 

1) व्ही. व्ही गिरी 

2) बी.डी.जत्ती

3) महमंद हिदायतुल्ला  ✔️✔️✔️

4) मिलम संजीव रेड्डी


3. २०१५ चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार  

1) कोर्ट  ✔️✔️✔️

2) पानासिंग तोमर 

3) शीप ऑफ थिसेस

4) आर्गो


4.

पंडित शंकर घोष यांच्यासंबंधी विधाने वाचा 

अ) घोष हे प्रसिद्ध सतारवादक होते.

ब) घोष हे किराणा घराण्यातील कलाकार होते 

क) घोष हे प्रसिद्ध तबलावादक होते.

वरीलपैकी सत्य विधान/न कोणते/ती?

1)  फक्त अ  

2)  अ व ब 

3)  ब व क 

4)  फक्त क ✔️✔️✔️



 

5. आनंदमठ या कादंबरीचे जनक कोण? 

1) बकिमचंद्र चॅटर्जी  ✔️✔️✔️

2) स्वींद्रनाथ टागोर

3) अरुणा असफ अली

4) धोंडो केशव कर्वे


6. प्रणव मुखर्जी हे भारताचे कितव्या क्रमांकाचे राष्ट्रपती आहेत? 

1) दहाव्या 

2) बाराव्या

3) तेराव्या ✔️✔️✔️

4) चौदाव्या


7. रिओ ऑलिम्पिक गॉल्फ साठी  किती देश पात्र आहेत? 

1) २४  ✔️✔️✔️

2) ३०

3) २५

4) १५


8. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नौदलाचे केंद्र (नेव्ह कमांड) नाही? 

1) मुंबई 

2) विशाखापदृणम

3) कोची

4) कन्याकुमारी ✔️✔️✔️

 

9.

जागतिक बँकेने भारताच्या स्वच्छभारत या उपक्रमासाठी पाठिंबा म्हणून कर्ज देण्याचे घोषित केले.

अ) स्वच्छ भारत अभियान हे २ ऑक्टोबर २०१४ रोजी सुरु झाले.

ब) या अभियानाची उदिष्टे २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.

क) साज्यांचा उपक्रमात सहभाग असावा म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालय प्रयत्न करते.

वरील विधानांपैकी सत्य विधाने कोणती?

1)  अ व ब  ✔️✔️✔️

2)  ब व क 

3)  अ व क 

4)  वरील सर्व 


10. मराठी रंगभूमीचा पहिला प्रयोग कोठे सादर झाला? 

1) सातारा

2) पुणे

3) सांगली ✔️✔️✔️

4) कोहापूर                                                                                                                                                                                                                                                                  11.

जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक २०१५ संबंधी खालील विधाने विचारात घ्या 

अ) या निर्देशांकानुसार भारत हा श्रीलंकेपेक्षा वरच्या स्थानावर आहे.

ब) सार्क देशांपैकी पाकिस्तान या देशात सर्वात अधिक भ्रष्टाचार आदळून येतो.

1)  अ बरोबर ब चूक  ✔️✔️✔️

2) ब बरोबर अ चूक 

3) वरिल दोन्ही बरोबर 

4) वरिल दोन्ही चूक


12.

खालील विधाने वाचा 

अ) बीड जिल्हा हा जालना जिल्ह्याच्या सीमेवर नाही.

ब) जालना हा जिल्हा हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर नाही

क) बीड जिल्ह्याच्या सीमेवर उस्मानाबाद जिल्हा आहे.

वरीलपैकी सत्य विधान कोणते?

1)  अ व ब 

2)  ब व क  ✔️✔️✔️

3)  अ व क 

4)  वरील सर्व 


13. सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात केव्हा झाली?

1) २००० - २००१  ✔️✔️✔️

2) २००१ - २००२

3) २००२ - २००३

4) २००४ – २००५


14.

केप्लर हे काय आहे?

अ) अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासाने मंगळ ग्रहावर पाठविलेले अवकाशयान आहे.

ब) केप्लर यान नासाने २००९ मध्ये प्रक्षेपित केले

1)  अ बरोबर ब चूक  

2) ब बरोबर अ चूक ✔️✔️✔️

3) वरील दोन्ही बरोबर 

4) वरील दोन्ही चूक 


 

15. खालीलपैकी महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री कोण आहेत?

1) प्रकाश मेहता 

2) पंकजा मुंडे ✔️✔️✔️✔️

3) विष्णू सावरा

4) रामदास कदम


16.

नई मंझिल या केंद्रीय क्षेत्र योजनेसंबंधी विधाने वाचा.

अ) ही योजना अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालय राबविते.

ब) शिक्षण सोडलेल्या अल्पसंख्यांक युवकांना शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण देणे हा या योजनेमागचा उगेश आहे.

क) अल्पसंख्यांक मंत्री नज्मा हेत्पुल्ला यांनी ८ ऑगस्ट २०१५ रोजी पटना येथून या योजनेस सुरुवात केली.

वरीलपैकी चुकीचे विधान कोणते?

1)   अ व ब  

2)  ब व क 

3)  अ व क 

4)  कोणतेही नाही ✔️✔️✔️ 


17.

चैन सिंग या खेळाडूसंबंधी विधाने वाचा 

अ) चैनसिंग हा भारतीय सैन्याकडून खेळणारा नेमबाजीतील खेळाडू आहे.

ब) चैनसिंग याने ५९ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुबर्ण पदक जिंकले.

सुवर्ण पदक जिंकले.

1)   अ बरोबर, ब चूक  

2)  ब बरोबर, अ चूक 

3)  वरील दोन्ही बरोबर  ✔️✔️✔️

   4) वरील दोन्ही चूक 



18.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसंबंधी विधाने वाचा

अ) या योजेनेंर्ग्त रस्त्यांनी जोडले न गेलेले सर्व पात्र प्रामीण रस्ते जोडण्यात येणार

ब) ही योजना २०० साली सुरु केली गेली 

क) या योजनेंतर्गत ग्रामीण रस्ते जोडणीचे उगिष्ट २०२२ ऐवजी २०११ पर्यंतच पूर्ण करण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे.

वरीलपैकी चुकीचे विधाने कोणते.

1)   फक्त अ  

2)  फक्त ब

3)  ब व क 

4)  कोणतेही नाही ✔️✔️✔️

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 24 एप्रिल 2024

◆ 'राष्ट्रीय पंचायती राज दिन' दरवर्षी 24 एप्रिल रोजी भारतात साजरा केला जातो. ◆ ‘प्राध्यापक नईमा खातून’ या अलीगड मुस्लिम विद्यापीठा...