Monday 15 April 2024

महात्मा गांधी


- जन्म: 2 ऑक्टोबर 1869, मृत्यू: 30 जानेवारी 1948 

- 1893 ते 1915 दक्षिण आफ्रिकेत (21 वर्षे) 

- 9 जानेवारी 1915 वयाच्या 45 व्या वर्षी गांधींचे दक्षिण आफ्रिकेतून भारतात (बाॅम्बे) आगमन. याचवर्षी अहमदाबाद येथे सत्याग्रह आश्रमाची स्थापना 

- गांधी युग 1917 ते 1947 

- 9 जानेवारी: प्रवासी भारतीय दिवस 

- 2 ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय अंहिसा दिन 

 

● चंपारण्य सत्याग्रह (बिहार) 1917 

- बिहारमधील निळ उत्पादक शेतकरी वर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी 

 - टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. 

- पहिला सविनय कायदेभंग  

- स्थानिक नेता राजकुमार शुक्ल 

 

● अहमदाबाद गिरणी कामगारांचा लढा (गुजरात) 1918 

 

- पहिले उपोषण / भूक हरताळ 

- कापड गिरणी मालकांविरोधात 

 

● खेडा सत्याग्रह (गुजरात) 1918 

 

- पहिले असहकार आंदोलन 

- सरकारविरोधी  

 

● रौलट सत्याग्रह 1919 

 

- नागरी स्वातंत्र्यावर गदा आणत असलेल्या रौलट कायद्याविरोधात 

- पहिले जन आंदोलन (Mass Strike) 

 

- जालियनवाला बाग हत्याकांडाच्या (13 एप्रिल 1919) निषेध म्हणून गांधींनी कैसर - ए- हिंद ही पदवी परत केली.  

- 1919 मध्ये दिल्लीत ऑल इंडिया खिलाफत समितीचे पहिले अध्यक्ष म्हणून गांधीजींची निवड  

 

● असहकार चळवळ  

 

- जून 1920 अलाहाबादमध्ये खिलाफत समितीत हा ठराव पास झाला 

- काँग्रेसचे कोलकत्ता अधिवेशन ( सप्टेंबर 1920) आराखडा मंजूर 

- काँग्रेसचे नागपूर अधिवेशन (डिसेंबर 1920) काँग्रेसची मान्यता  

- चौरीचौरा घटना (16 एप्रिल 1922) असहकार चळवळ स्थगित  

 

- 1924 बेळगावमध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद गांधींकडे (पहिले आणि एकमेव) 

- 1930 तत्कालीन व्हाईसराॅय लाॅर्ड इर्विनकडे गांधीजींनी 11 मुद्द्यांची मागणी केली.  

 

 

● दांडी यात्रा 

 

- मिठाचा कायदा मोडण्यासाठी 

- 79 अनुयायांची पहिली तुकडी, 14 महाराष्ट्रायीन नेत्यांचा समावेश  

- 12 मार्च ते 5 एप्रिल 1930 दांडीयात्रा, अंतर 240 मैल 

- 6 एप्रिल 1930 मिठाचा कायदा मोडला 

 

● गांधी इर्विन करार 1931 

- दुसर्या गोलमेज परिषदेला गांधी उपस्थित राहणार 

- संविनय कायदेभंग चळवळ मागे घेतली 

- काँग्रेसच्या कराची अधिवेशनात या कराराला समर्थन मिळाले. 

- टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. 

- 1931 संविनय कायदेभंग चळवळीचा दुसरा टप्पा सुरू ही चळवळ पुन्हा 1934 मध्ये मागे घेण्यात आली. 

 

● पुणे करार 1931 

- रॅम्से मॅकडाॅनल्डच्या जातीय निवड्याला विरोध म्हणून पुण्याच्या येरवडा कारागृहात गांधींचे आमरण उपोषण 

- यावरूनच गांधी आणि आंबेडकर यांच्यात 24 सप्टेंबर 1932 ला हा करार झाला 

- दलितांची स्वतंत्र मतदार संघाची तरतूद रद्द केली.  

 

● वैयक्तिक सत्याग्रह 

 

- 1933 मध्ये सुरूवात 

- 14 व 16 सप्टेंबर 1940 काँग्रेसच्या मुंबई बैठकीत घोषणा 

- टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. 

- 13 ऑक्टोबर 1940 वर्धा येथे विनोबा भावे यांना पहिले वैयक्तिक सत्याग्रही  

- पंडित नेहरू दुसरे वैयक्तिक सत्याग्रही 

 

● चले जाव 

 

- काँग्रेसचे मुंबई अधिवेशनात 8 ऑगस्ट 1942 रोजी ठराव मंजूर 

- महत्त्वाच्या नेत्यांना अटक झाल्यामुळे भूमीगत स्वरूप प्राप्त 

- सी. राजगोपालचारी सूत्र (CR Formula): गांधी आणि जिनांची मिटिंग

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 15 मे 2024

◆ भारतात सध्या 4 कोटी घरे ब्रॉडबँड ने जोडलेली असून देशात सर्वाधिक 97 टक्के घरात ब्रॉडबँड आहे. ◆ अर्जेंटिना देशाने त्यांच्या चलनातील अतापर्...