स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
Ads
09 October 2020
आधुनिक भारताचा इतिहास
बंगालचे गव्हर्नर
🌸 रॉबर्ट क्लाईव्ह :- इ . स . 1757 ते 1760
🍀 हॉलवेल : - इ. स . 1760
🌸 वन्सिटार्ट : - इ . स . 1760 ते 1765
🍀 रॉबर्ट क्लाईव्ह : - इ . स . 1765 ते 1767
🌸 वरलेस्ट : - इ . स . 1767 ते 1769
🍀 कार्टीयर : - इ . स. 1769 ते 1772
🌸 वॉरेन हेस्टिंग्ज : - इ . स . 1772 ते 1774
जीवनसत्त्व E इ
🌻रासायनिक नाव:-टोकोफेरोल
🌻परतिदिन गरज:-10 मायक्रो ग्राम
🗯मख्य कार्य:-
🔘रोगप्रतिकारक क्षमतेत भाग घेते
🔘अटीऑक्सिडेंट जीवनसत्व म्हणतात
🛑मख्य स्रोत:-सर्व वनस्पती तेल
🎯अभावाचा परिणाम:-
🔘वांझ पणा येतो
👉वांझपणा विरोधी जीवनसत्व म्हणतात
जीवनसत्त्व A अ
🔅रासायनिक नाव:-रेटिनॉल
☀️परतिदिन गरज:-1000 मायक्रो ग्राम
🎯मख्य कार्य:-
🔘डोळ्यात दंडपेशीत रोडॅपसीन रंगद्रव्य ची निर्मिती करणे
🔘शरीराची वाढ व डोळे निरोगी ठेवणे
🔘परतिकार क्षमतेत मदत
🔥मख्य स्रोत:-
✍️गाजर ,पालक ,मेथी
✍️टमाटे , आंबा ,दूध
✍️दही ,अंडे ,यकृत
🗯अभावाचा परिणाम:-
👉रात आंधळेपणा
👉डोळे कोरडे पडणे
👉शक्राणू निर्मिती मध्ये अडथळा
✍️मतखडा संबंधित रोग
🔰गरोदरपणात याचे जास्त प्रमाण हानिकारक असते
महिलांना मतदानाचा अधिकार कधी मिळाला
🛑अमेरिका : 1920
🛑यनायटेड किंग्डम : 1928
🛑 फरान्स : 1945
🛑 जपान :1945
🛑 इस्त्रायल :1948
🛑 भारत. :1950
🛑 सविझर्लंड. :1971
1909 च्या भारत कौन्सिल ऍक्ट मधील तरतुदी
1)केंद्रीय व प्रांतीय विधीमंडळाचा विस्तार
2)निर्वाचन तत्वाला किंचित मान्यता
3)केंद्रीय व प्रांतीय विधीमंडळाच्या अधिकारात वाढ
4)मुस्लिम लोकांसाठी स्वतंत्र मतदारसंघ
5) इंडिया कौन्सिलमध्ये भारतीय लोकांना प्रवेश
6)गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळमध्ये भारतीय सदस्यांची नियुक्ती
7)केंद्रीय विधिमंडळात सरकारी सदस्यांचे बहुमत
8)प्रांतीय विधिमंडळात बिनसरकारी सदस्यांचे बहुमत
कषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांचा फायदाच.
🔰नवी दिल्ली : यापूर्वी काही राज्यांत बाजार समिती कायद्याच्या नियमनातून फळे आणि भाज्या वगळल्याने शेतक ऱ्यांना फायदा झाला आहे. आता धान्य उत्पादक शेतक ऱ्यांना नवीन कृषी विधेयकांमुळे तसेच स्वातंत्र्य मिळणार आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात कृषी विधेयकांचे समर्थन केले.
🔰सध्या देशात कृषी विधेयकांच्या विरोधात मोठी आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी या विधेयकांचे फायदे या वेळी स्पष्ट केले. गत काँग्रेस सरकारांनी जी आर्थिक धोरणे राबवली त्यावर त्यांनी जोरदार टीका केली.
🔰पतप्रधान मोदी म्हणाले, की देशातील शेतक ऱ्यांनी कृषी क्षेत्र मजबूत केले असून आत्मनिर्भर भारत घडवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. जर महात्मा गांधी यांचे आर्थिक तत्त्वज्ञान अनुसरले असते तर आत्मनिर्भर भारत योजना राबवण्याची गरज पडली नसती, भारत आधीच आत्मनिर्भर झाला असता.
🔰‘मन की बात’ कार्यक्रमात विविध विषयांचा आढावा घेताना त्यांनी सांगितले, की कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याच्या जोखडातून शेतकऱ्यांना मुक्त केल्यानंतर काही राज्यांत शेतक ऱ्यांना आधीच फळ व भाज्या विक्रीतून फायदा झाला आहे. आपल्या कृषी क्षेत्राने कोविड १९ काळातही चांगली कामगिरी केली, त्याचे श्रेय शेतक ऱ्यांनाच आहे. देशाला आत्मनिर्भर करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. कृषी क्षेत्र जितके मजबूत तितका आत्मनिर्भर भारताचा पाया मजबूत होईल.
शाश्वत विकास लक्ष (sustainable development goal)
(1) दारिद्र्य नष्ट करणे
(2) भूक नष्ट करणे
(3) चांगले आरोग्य व सुस्थिती
(4) गुणवत्तेचे शिक्षण
(5) लिंग समानता
(6) स्वच्छ पेयजल व स्वच्छता
(7) परवडण्याजोगी व स्वच्छ ऊर्जा
(8) चांगली कार्यस्थिती आणि आर्थिक वाढ
(9) उद्योग नवाचार आणि पायाभूत संरचना
(10) विषमता कमी करणे
(11) शाश्वत शहरे व समुदाय
(12) जबाबदार उपयोग व उत्पादन
(13) हवामान कृती
(14) पाण्याखालील जीवन
(15) जमिनीवरील जीवन
(16) शांतता न्याय व मजबूत संस्था
(17) लक्ष पूर्तीसाठी भागीदारी
भारताचे उपराष्ट्रपती (1952 ते 2019)
01. डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन (1952 ते 1962)
02. डाॅ. झाकीर हुसेन (1962 ते 1967)
03. वराहगिरी वेंकट गिरी (1967 ते 1969)
04. गोपाळ स्वरूप पाठक (1969 ते 1974)
05. बसप्पा धनप्पा जत्ती (1974 ते 1979)
06. न्या. महम्मद हिदायतुल्ला (1979 ते 1984)
07. रामास्वामी वेंकटरमण (1984 ते 1987)
08. शंकर दयाल शर्मा (1987 ते 1992)
09. कोचीरिल रमण नारायण (1992 ते 1997)
10. कृष्ण कांत (1997 ते 2002)
11. भैरवसिंह शेखावत (2002 ते 2007)
12. महम्मद हमिद अन्सारी (2007 ते 2017)
13. वेंकय्या नायडू (2017 ते आजपर्यंत)
जागतिक आनंद अहवाल World Happiness Report-2020
🔸UN Sustainable Solution Network द्वारे 2012 पासून जाहीर केला जातो
🔸2020 चा हा 8वा अहवाल आहे
एकूण 156 देशांची यादी जाहीर केली
या अहवालात भारताचा 144 या क्रमांक
🔸2019 मध्ये भारत 140 व्या क्रमांकावर होता
🔸2020 च्या अहवालानुसार प्रथम पाच आनंदी देश
1. फिनलंड
2. डेन्मार्क
3. स्विझरलँड
4. आइलैंड
5.नार्वे
🔸शवटचे पाच देश
156. अफगाणिस्तान
155. दक्षिण सुदान
154. झीबॉम्बे
153. रवांडा
152. सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक
घटना आणि देशातील पहिले राज्य
● प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश
● माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू
● सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान
● पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान
● संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड
● मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा
● भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश
● जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश
● संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ
● देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब
● मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : कर्नाटक
● विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : कर्नाटक
● भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : उत्तरप्रदेश
● मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू
● महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र (मुंबई)
● रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र
● राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून)
● अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : छत्तीसगड
● मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : मध्यप्रदेश
महारत्न , नवरत्न , मिनीरत्न :
• भारतीय उद्योगांना नवरत्न आणि मिनीरत्न दर्जा देण्यास सुरुवात 1997 साली - अर्जुनसेन गुप्ता समिती शिफारसीवरून
• उद्योगांना महारत्न देण्यास सुरुवात 19 मे 2010 पासून
• भारतात नवरत्न दरबार "गुप्त राजा विक्रमादित्य" आणि "मुघल बादशाह अकबर" ह्यांच्या दरबारी होता.
🔰 भारतातील महारत्न उद्योग
एकूण - 10
1. BHEL
2. कोल इंडिया लिमिटेड
3. गेल (इंडिया) लिमिटेड
4. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड
5. एनटीपीसी लिमिटेड
6. ONGC कॉर्पोरेशन लिमिटेड
7. SAIL
8. BPCL
9. HPCL
10. PGCIL
(Power Grid Corporation of India Limited)
• नवरत्न उद्योग - 14
भूकंप
◾️‘भू’ म्हणजे जमीन व ‘कंप’ म्हणजे थरथर. भूकंप म्हणजे जमिनीचे थरथरणे.
◾️भकवचाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे खडकांच्या थरांत प्रचंड ताण निर्माण होत असतो.
◾️हा ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो ताण भूकवचात एखाद्या ठिकाणी मोकळा होतो.
◾️जया ठिकाणी तो मोकळा होतो, तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जालहरी निर्माण होतात. त्यामुळे भूकवच कंप पावते, म्हणजेच भूकंप होतो.
◾️ भकवचात ज्या ठिकाणी हा साचलेला ताण मोकळा होतो, त्या ठिकाणाला ‘भूकंपाचे केंद्र’ किंवा ‘भूकंपनाभी’ असे म्हणतात.
◾️या केंद्रापासून विविध दिशांनी ऊर्जालहरी पसरत असतात.
◾️भकंपकेंद्रापासून ऊर्जालहरी ज्या ठिकाणी सर्वप्रथम पोहचतात त्या ठिकाणी भूकंपाचा धक्का सर्वप्रथम बसतो.
◾️भपृष्ठावरील अशा ठिकाणाला भूकंपाचे अपिकेंद्र असे म्हणतात. भूकंपाचे अपिकेंद्र हे नेहमी भूकंप केंद्रास (नाभीस) लंबरूप असते.
देशातील सर्वांत लांब नदीवरील रोपवे
» ठिकाण - गुवाहाटी (आसाम)
» नदी - ब्रम्हपुत्रा
» लांबी - १.८२ किमी
» गुवाहाटीला उत्तर गुवाहाटीशी जोडतो
----------------------------------------------------
■ दिल्ली ते लंडन बस सेवा ■
» जगातील सर्वांत लांब बस सेवा
» सुरु करणारी कंपनी - Adventures Overland
» एकूण आंतर - सुमारे २०,००० किमी
» जवळपास १८ देशांतून प्रवास
» प्रवास कालावधी - ७० दिवस
» मे २०२१ मध्ये धावणार
भारताचा महान्यायवादी (Attorney General of India)
संविधानात “भाग 5 मधील प्रकरण 1 अंतर्गत कलम 76 मध्ये” महान्यायवादी पदाची तरतुद करण्यात आली आहे.
महत्वाचे म्हणजे घटनेतील “कलम 88 आणि 105” ही देखील या पदाशी संबंधित कलमे आहेत..
कलम 88 नुसार, महान्यायवादी यांना सभागृहातील हक्क दिले आहेत. यानुसार भारताच्या महान्यायवादीस, संसदेच्या कोणत्याही सभागृहात, सभागृहाच्या कोणत्याही संयुक्त बैठकीत आणि संसदेच्या ज्या समितीत त्याचे नाव सदस्य म्हणून घातलेले असेल अशा कोणत्याही समितीत, भाषण करण्याचा आणि अन्यथा त्यांच्या कामकाजात भाग घेण्याचा हक्क असेल, पण या कलमाच्या आधारे त्याला मतदान करण्याचा हक्क असणार नाही.
कलम 105 नुसार, महान्यायवादी यांना संसदेची सभागृहे आणि त्यांचे सदस्य व समित्या यांचे अधिकार, विशेषाधिकार, इत्यादी दिले आहेत.
कलम 76 च्या व्यतिरिक्त जी दोन कलमे आहेत ती लक्षात असुद्या..
भारतीय संविधानाबद्दल 10 महत्वाच्या गोष्टी....
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली.म्हणून जाणून घेऊयात संविधानाबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी...
१. २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो?
२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती.
२. संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?
- संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं.
३. कसं लिहीलं गेलं संविधान?
-आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं. यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याी जबाबदारी त्यांना देण्यात आली. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.
४. संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते?
-२९ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीनं आपल्या कामकाजास सुरुवात केली. जवाहरलाल नेहरू,अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा म
देशभरात आज 'संविधान दिवस' साजरा केला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली.
१. २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो?
२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती.
२. संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?
- संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं.
३. कसं लिहीलं गेलं संविधान?
-आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं. यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याी जबाबदारी त्यांना देण्यात आली. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.
४. संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते?
-२९ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीनं आपल्या कामकाजास सुरुवात केली. जवाहरलाल नेहरू,अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला आहे.
५. संविधान सभचे अध्यक्ष कोण होते?
-९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समिती गठीत करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते. पुढं ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले.
६. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
-फाळणीनंतर संविधान सिमितीच्या संदस्यांची संख्या २९२ झाली. समितीच्या ११ बैठका झाल्या. त्या १६५ दिवस चालल्या. समितीच्या १९ उपसमित्या जलद कामकाजाच्या दृष्टीनं कार्यरत होत्या. त्यात मसुदा समिती होती. या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. या मसुदा समितीच्या ४४ सभा झाल्या.
७. आपल्या संविधानात किती परिशिष्टे आहेत?
- भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.
८. भारतीय संविधान कधी लागू करण्यात आलं?
-२६ जानेवारी, १९५० रोजीच भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला.
९. संविधानात कोणाचं हस्तलेखन आहे?
- भारताचे संविधान बनून तयार होत होते. पण संविधान हे हस्तलिखीत असावं अशी नेहरुंची इच्छा होती. बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी ६ महिने लागले.
१०.संविधानाच्या पानांवर नक्षीकाम कोणी केलं?
-आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती. तसंच प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे.
General Knowledge
▪️ कोणत्या राज्यात भारतातले पहिले ई-वेस्ट क्लिनिक उघडण्यात आले?
उत्तर : मध्यप्रदेश
▪️ कोणते राज्य शेतजमीन भाड्याने देण्याचे धोरण आखणारे पहिले राज्य ठरले?
उत्तर : उत्तराखंड
▪️ कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन’ पाळला जातो?
उत्तर : 24 जानेवारी
▪️ कोणत्या खेळाडूने मेटन चषक या स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले?
उत्तर : दिव्यांश सिंग पनवार
▪️ कोणत्या बँकेनी जानेवारी 2020 या महिन्यामध्ये ATM द्वारे ‘कार्डविरहित पैसे काढण्याची सुविधा कार्यरत केली?
उत्तर : ICICI बँक
▪️ बलॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असलेले ‘वज्र’ नावाचे देयक व्यासपीठ कुणी प्रस्तुत केले?
उत्तर : भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळ (NPCI)
▪️ भारतीय स्टेट बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणत्या व्यक्तीची नेमणूक झाली?
उत्तर : चल्ला श्रीनिवासुलु सेट्टी
▪️ ‘ग्रीनपीस इंडिया’च्या अहवालानुसार, भारतातले कोणते शहर सर्वात प्रदूषित आहे?
उत्तर : झारिया
▪️ मनमोहन सूद ह्यांचे निधन झाले. ते कोणत्या खेळाशी संबंधित होते?
उत्तर : क्रिकेट
▪️ कोणाच्या हस्ते 2020 या वर्षाच्या ‘प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले?
उत्तर : राम नाथ कोविंद
Q1) शांघाय सहकार्य संघटना (SCO) 2020 देशांच्या संरक्षण मंत्र्यांची वार्षिक बैठक कोठे नियोजित आहे?
-- मास्को ( रशिया )
Q2) कोणत्या व्यक्तीच्या नावाची शिफारस भारतीय स्टेट बँकेचे (SBI) नवे अध्यक्ष म्हणून बॅंक बोर्ड ब्युरो कडून करण्यात आली?
-- दिनेश कुमार खारा
Q3) भारतात ‘राष्ट्रीय क्रिडा दिन’ कोणाच्या जयंती निमित्त साजरा केला जातो?
-- मेजर ध्यानचंद ( 29 ऑगस्ट )
Q4) कोणत्या राज्य सरकारने ‘प्रतीक्षा’ नामक पहिली सागरी रुग्णवाहिका कार्यरत केली?
-- केरळ
Q5) राजीव गांधी खेळ रत्न क्रिडा पुरस्कारांची रक्कमेत किती वाढ करण्यात आली आहे?
-- 25 लक्ष रुपये ( अगोदर 7.5 लक्ष होती )
Q6) कोणत्या दिवशी तेलुगू भाषा दिन साजरा केला जातो?
-- 29 ऑगस्ट
Q7) कोणत्या कालावधीत ‘एरो इंडिया’ प्रदर्शनी आयोजित केली जाणार आहे?
-- 3 ते 5 फेब्रुवारी 2021
Q8) कोणत्या देशाने ‘झार बॉम्ब’ तयार केला?
-- रशिया
Q9) कोणत्या शहरातल्या बंदरावर प्लास्टिकचा कचरा हाताळण्यासाठी एक सुविधा ऑगस्ट 2020 या महिन्यात कार्यरत करण्यात आली?
-- कोची
Q10) कोणत्या देशात ‘2021 BRICS खेळ’ या स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे?
-- भारत
“संविधान सभा आणि महिला”
🔸 ९ डिसेंबर १९४६ च्या पहिल्या बैठकीला १० महिला सदस्यांनी भाग घेतला होता.
🔸एकुण १५ महिला सदस्य संविधान सभेवर निवडल्या गेल्या. फाळणी नंतर ती संख्या १४ झाली मात्र पुन्हा “ऐनी मस्करीन” यांच्या रुपाने १५ झाली.
🔸 “बेगम रसुल” मुस्लिम लीग कडुन संविधान सभेवर गेल्या मात्र पहिल्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याने त्या हजर राहिल्या नाहीत.
🔸 फाळणी नंतर त्या संविधान सभेत हजर राहणाऱ्या एकमेव महिला सदस्य होत्या.
🔸 “ऐनी मस्करीन” या प्रांताचे प्रतिनिधी करणाऱ्या एकमेव महिला सदस्या होत्या. त्या “त्रावणकोर” प्रांताच्या सदस्य होत्या.
जगातील खनिज संपत्ती व उत्पादन करणार्या देशांबद्दल माहिती
🔴 खनिज संपत्ती उत्पादन करणारे देश
✔️कोळसा दगडी(उत्पादन):- चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन
✔️ कोळसा दगडी(वापर करणारे):- चीन, अमेरिका, भारत, रशिया.
✔️अभ्रक:- भारत, द.आफ्रिका, घाना.
✔️ करोमियस:-द.आफ्रिका, रशिया, र्होडेशिया, फिलिपाईन्स.
✔️जस्त:- अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पेरु.
✔️टिन:- मलेशिया, जर्मनी, चीन, बोलीव्हीया, रशिया, बेल्जियम.
✔️टगस्टन:- चीन, द.कोरिया, रशिया.
✔️तांबे:- अमेरिका, झाम्बिया, चिली, झाईरे, भारत.
✔️तल, खनिज:- रशिया, कुवेत, अमेरिका, इरान, सौदी अरेबिया, इराक, कतार.
✔️निकेल:- कॅनडा, अमेरिका, न्यू कॅलिडोंनिया.
✔️बॉक्साईट:- ऑस्ट्रेलिया, जमैका, गिनी, फ्रांस, भारत.
✔️सोने:- द.आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा.
✔️यरेनियम:- द.आफ्रिका, झायरे, कॅनडा, भारत.
✔️पारा:- इटली, स्पेन, अमेरिका.
✔️मगल (मॅगनीज):- रशिया, द.आफ्रिका, ब्राझिल.
✔️ लोहखनिज(साठे):- अमेरिका, कॅनडा, ब्राझिल, भारत, रशिया.
✔️लोहखनिज (उत्पादन):- रशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका.
✔️ शिसे:- ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, स्पेन, रशिया.
73 वी घटनादुरूस्ती
🔰 कलम 243-व्याख्या :
कलम 243 A -ग्रामसभे विषयी:--
कलम 243 B -पंचायती च्या स्थापणे विषयी :--
कलम 243 C -पंचायतीची रचना :--
कलम 243 D -आरक्षणाची तरतूद :--
कलम 243 E -पंचायतीचा कालावधी :--
कलम 243 F -सदस्यांची अपात्रता :--
कलम 243 G -पंचायतीच्या आधिकार व जबाबदार्या :--
कलम 243 H -पंचायतीचा निधि व कर लावण्याचा आधिकार :--
कलम 243 I --वित्तआयोग स्थापन :--
कलम 243 J --पंचायतीच्या लेख्यांचे लेक परीक्षण :--
कलम 243 K--पंचायतीच्या निवडणुका :-
कलम 243 L - 73 वी घटनादुरुस्ती संघ राज्यक्षेत्राला लागू असणे.
कलम 243 M - ठराविक क्षेत्राला 73 वी घटनादुरूस्ती लागू नसणे,
कलम 243 N - पंचायती सबंधी विद्यमान कायदा व तरतुदी चालू ठेवण्यासविषयी.
कलम 243 O - पंचायत निवडनुकात कोर्टाच्या हस्तक्षेपास प्रतिबंध.
५२व्या घटनादुरुस्तीअन्वये इ.स. १९८५ साली पक्षांतरबंदी कायदा करण्यात आला.
◾️यामध्ये लोकसभा व राज्य विधीमंडळातील सदस्यांना पक्षांतराच्या आधारे अपात्र ठरविण्याची तरतूद करण्यात आली आहे.
◾️तसेच यासंदर्भात विस्तृत असे १०वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले आहे.
◾️पक्षांतरबंदी कायद्याचा प्रमुख हेतू पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या सदस्याने पक्षातच राहिले पाहिजे आणि पक्षाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे हा होता.
◾️या कायद्यान्वये एखाद्या सभागृहाच्या स्वतंत्र निवडून आलेल्या सदस्याने जर अशा निवडणुकीनंतर कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो गृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो.
◾️तसेच सभागृहात पदग्रहण केल्यानंतर सहा महिन्यंच्या कालावधीनंतर जर नामनिर्देशित सदस्याने कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो त्या सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो.
◾️ तया सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार सभागृहाचा अध्यक्ष/सभापती यांना आहे.
‼️ पण २/३ पेक्षा जास्त सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही.
टोपण नावे - कवी / साहित्यिक
1) यशवंत - यशवंत दिनकर पेंढारकर
2) मोरोपंत - मोरोपंत रामचंद्र पराडकर
3) रामदास - नारायण सुर्याजीपंत ठोसर
4) दत्त - दत्तात्रय कोंडो घाटे
5) आरती प्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर
6) बी - नारायण मुरलीधर गुप्ते
7) लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख
8) दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे
9) माधव ज्युलियन - माधव त्र्यंबक पटवर्धन
10) अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर
गलोबल इनोव्हेशन इंडेक्स 2020’मध्ये भारत 48 व्या क्रमांकावर.
🌑भारताने जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या (WIPO) ‘ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2020’मध्ये 48 वा क्रमांक मिळवलेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चार स्थानांची सुधारणा करत भारताने 48 वा क्रमांक मिळवला आहे.
🌷इतर ठळक बाबी....
🌑मध्य आणि दक्षिण आशियायी देशात भारत पहिल्या क्रमांकावर आहे.
🌑गरीब देशांमध्ये भारत जगातला तिसऱ्या क्रमांकाची नाविन्यपूर्ण अर्थव्यवस्था आहे.स्वित्झर्लंड हा देश GII 2020 याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. स्वीडन द्वितीय तर अमेरिका हा देश तृतीय क्रमांकावर आहे.
🌑भारताने सर्व घटकात सुधारणा केली आहे. माहिती तंत्रज्ञान सेवा, सरकारी ऑनलाइन सेवा, विज्ञान, अभियांत्रिकी याबाबत भारताने चांगली कामगिरी केली आहे.
इज ऑफ दोईंग बिझनेस 2020 निर्देशांक
🔶14 ऑक्टोबर 2019 रोजी 190 देशाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करून हा अहवाल जाहीर करण्यात आला.
🔶जगातील 190 देशांची पैकी भारताचा कितवा क्रमांक लागतो भारताचे मूल्य 71.0 टक्के इतकी आहे.
🔰परमुख पाच देश
1)न्यूझीलंड
2)सिंगापूर
3)हॉंगकॉंग
4)डेनमार्क
5)साऊथ कोरिया
🔰शवटचे पाच देश
186)लिबिया
187)येमेन
188)वेनेझुईला
189)इरिट्रिया
190) सोमालिया.
राज्यघटना : समिती व अध्यक्ष
💁♂ भारतीय संविधान हे जगातील सर्वांत मोठे लिखित स्वरूपाचे संविधान मानले जाते. संविधानाच्या निर्मितीसाठी स्थापन झालेल्या घटना समित्या आणि त्यांचे अध्यक्ष कोण यांविषयी जाणून घेऊयात...
🧐 अध्यक्ष व समिती :
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर : अध्यक्ष, मसुदा समिती (घटनेचे शिल्पकार)
▪️ डॉ. राजेंद्र प्रसाद : अध्यक्ष, घटना समिती व सुकाणू समिती
▪️ डॉ. सच्चिदानंद सिन्हा : हंगामी अध्यक्ष, घटना समिती
▪️ हरेंद्रकुमार मुकर्जी : उपाध्यक्ष, घटना समिती व सुकाणू समिती
▪️ बी. एन. राऊ : कायदेशीर सल्लागार, घटना समिती
▪️ पडीत नेहरू : अध्यक्ष, केंद्र अधिकार समिती
▪️ सरदार पटेल : अध्यक्ष, राज्य अधिकार समिती, मूलभूत हक्क समिती
नोबेलचे भारतीय मानकरी
◾️१९१३ रवींद्रनाथ टागोर – साहित्य
◾️१९३० चंद्रशेखर व्यंकट रमण- भौतिकशास्त्र
◾️१९६९- हरगोविंद खुराणा- वैद्यकशास्त्र
◾️१९७९- मदर तेरेसा – शांतता
◾️१९८३- सुब्रमण्यम चंद्रशेखर भौतिकशास्त्र
◾️१९९८ अमर्त्य सेन – अर्थशास्त्र
◾️२००९ व्यंकटरमण रामकृष्णन- रसायनशास्त्र
◾️ २०१४- कैलाश सत्यार्थी – शांतता
◾️ २०१९ – अभिजित बॅनर्जी- अर्थशास्त्र
जेव्हा तुम्ही बरीच पुस्तके वाचता तेव्हा काय होते?
भिकाऱ्यात पण माणुस दिसायला लागतो.
चोरामध्ये चोरी करण्याचे कारण दिसायला लागते.
प्रेम आणि वासणा यातला फरक कळायला लागतो.
एखाद्याची चुक झाल्यावर त्याला माफ करण्याची ताकद येते.
कोणत्या ठिकाणी बोलावे आणि कुठे बोलु नये हे कळते.
चाकु, बंदुक यांच्यापेक्षा शब्द जास्त तीक्ष्ण असतात हे समजते.
आई वडीलांची किंमत कळायला लागते.
ब्रेकअप, घटस्फोट, जवळच्या व्यक्तीचे मरण…. या गोष्टी म्हणजे पुर्ण जीवन संपले हा गैरसमज दुर होतो. या गोष्टी पण इतर गोष्टी सारख्याच सामान्य वाटायला लागतात.
प्राण्यांबद्दल आपुलकी वाटायला लागते.
सोशल मिडिया वर हासऱ्या चेहऱ्याचे फोटोज् टाकुण खुश आहेत असं दाखवणारे लोक खऱ्या आयुष्यात किती दुःखी आहेत हे समजते.
कलाकार चित्रपटात नाटक/काम करतात. खऱ्या आयुष्यात पण खुप नाटकं करणारी कलाकार आपल्या जवळ असतात हे पण समजते.
या जगात १% चागली लोक आहेत आणि १% वाईट लोक आहेत .राहीलेले आपण सर्व फक्त अनुयायी आहोत, काहीजण चांगल्या लोकांचे अनुकरण करून चांगले होतात तर काहीजण वाईट लोकांचे अनुकरण करून वाईट होतात, हे पण समजते.
प्रोत्साहनामुळे हरलेला व्यक्ति जिंकु शकतो, हे पण समजायला लागते.
हारल्यावर किंवा नापास झाल्यावर आत्महत्येचा विचार पण मनात येत नाही.
करोडोची संपत्ती असणाऱ्या मध्ये गरिब तसेच दिवसाचे २००/- कमवणाऱ्यामध्ये श्रीमंत दिसायला लागतो.
जगातील 5 सर्वात श्रीमंत व्यक्ती
1] जेफ बेझॉस
👉(अमझोन)
2] बर्नार्ड अरनॉल्ट
👉( एलवीएमएम)
3] बिल गेट्स
👉( मायक्रोसॉफ्ट )
4] वॉरेन बफे
👉(बर्कशायर हॅथवे)
5)मार्क झकरबर्क
👉(फेसबूक)
परमुख व्यक्तींची प्रचलित नावे
*🔸 हिंदू नेपोलियन -- स्वामी विवेकानंद*
*🔹 मन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री*
*🔸 कद-ए-आजम -- बॅ. जीना
*🔹 शहीद-ए-आलम -- भगतसिंग
*🔸 लोकनायक -- बापूजी अणे
*🔹 भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू
*🔸 गान कोकिळा -- लता मंगेशकर
*🔹 आध्र केसरी -- थंगबालू प्रकाशम्
*🔸 गरिबांचे कैवारी -- के. कामराज
*🔹 परियदर्शनी -- इंदिरा गांधी
*🔸 दशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद
*🔹 भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल
*🔸 पजाबचा सिंह -- राजा रणजितसिंग
*🔹 विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियाणी
*🔸 विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर
*🔹 समर सौदामिनी -- अरुणा आसफअली
*🔸 भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी
*🔹 शांतीदूत -- पंडित नेहरू
भौतिक राशी व त्यांची परिमाणे/एकके :
क्र.भौतिक राशीपरिमाणे/एकक
1.विद्युतरोध-ओहम
2.विद्युतधारा-कुलोम
3.विद्युतभार-होल्ट
4.विद्युत ऊर्जा-ज्युल
5.वेग-m/s
6.त्वरण-m/s2
7.संवेग-kg/ms
8.कार्य-ज्यूल
9.शक्ती -ज्यूल/सेकंद
10.बल-Newton
11.घनता-kg/m3
12.दाब-पास्कल
____________________________
पंचवार्षिक योजना
◾️ 1 एप्रिल 1951 पासून भारतात आर्थिक आर्थिक नियोजनास सुरवात झाली.
◾️ही पध्दती भारताने रशियाकडून स्वीकारली आहे. तेव्हा पासून 11 योजना पूर्ण झाल्या असून 12 वी योजना चालू आहे.
◾️7 वार्षिक योजनाही भारतात राबविल्या गेल्या त्यातील 1966-69 च्या कालावधीत योजनेला सुट्टी (Plan Holiday) असे म्हणतात.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
➡️ पहिली पंचवार्षिक योजना ⬅️
👉 कालावधी: इ.स. १९५१ - इ.स. १९५६
👉 अध्यक्ष: पं.जवाहरलाल नेहरु.
👉 अग्रक्रम:
कृषी पहिल्या योजना काळात सार्वजनिक क्षेत्रात २०६९ कोटी रु. खर्च करण्याचे ठरविले , तरी प्रत्यक्षात मात्र १९६० कोटी रु. दुसऱ्या महायुद्धाचे झालेले परिणाम व नुकत्याच झालेल्या फाळणीमुळे मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली
●प्रकल्प :•
👉 १. दामोदर खोरे विकास योजना (झारखंड-पश्चिम बंगाल)
👉 २. भाक्रा-नानगल प्रकल्प (सतलज नदीवर,हिमाचल प्रदेश-पंजाब)
👉 ३. कोसी प्रकल्प (कोसी नदी बिहार) 👉 ४. हिराकूड योजना (महानदीवर ओरिसा)
👉 ५. सिंद्री (झारखंड) खत कारखाना
👉 ६. चित्तरंजन (पश्चिम बंगाल) येथे रेल्वे इंजिनचा कारखाना.
👉 ७. पेरांबुर (तामिळनाडू) येथे रेल्वे डब्यांचा कारखाना.
👉 ८. HMT- बँगलोर ९. हिंदुस्थान एंटीबायोटिक
_________________________________
आफ्रिका पोलिओमुक्त झाला: जागतिक आरोग्य संघटना
आफ्रिका खंडातून पोलिओ हद्दपार झाला आहे. आफ्रिका खंड पोलिओमु्क्त झाला असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेकडून 25 ऑगस्ट 2020 रोजी करण्यात आली. आफ्रिका खंडात नायजेरिया हा शेवटचा देशही पोलिओमु्क्त जाहीर करण्यात आला.
📚 इतर ठळक बाबी :
जगात आता फक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये पोलिओ आढळला जात आहे.
भारताला 2011 साली पोलिओमुक्त देश जाहीर करण्यात आले होते.
जागतिक आरोग्य संघटना (WHO), संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) आणि रोटरी इंटरनॅशनल या संस्था जगभरात पोलिओ निर्मूलन कार्यक्रम राबवितात.
📚 पोलिओ :
पोलिओ (शास्त्रीय नाव: पोलिओमायलिटिस) हा विषाणूंमुळे बालकांना होणारा आणि अपंग करणारा संसर्गजन्य रोग आहे. पोलिओ या आजारास लहान मुलांचा पक्षाघात म्हणून ओळखले जाते. संसर्गजन्य असा हा आजार मध्यवर्ती चेता संस्थेवर परिणाम करतो.
पोलिओच्या विषाणूचे तीन प्रकार हे ’RNA‘ वर्गीय असून, त्यांची नावे ब्रुनहिल्ड, लॅन्सिंग आणि लिऑन अशी आहेत. ब्रुनहिल्डमुळे अर्धांगवायू होतो. लॅन्सिंग आणि लिऑन मज्जारज्जूच्या पेशींवर हल्ला करतात.
पिटसबर्ग युनिव्हर्सिटीचे प्रो. जोनास सॉल्क यांनी 1951 साली पोलिओचे विषाणू शोधले आणि त्यांच्यापासून लस तयार केली.
पोलिओला प्रतिबंध करणाऱ्या दोन लस – 1) सॅबिन लस ही तोंडाने घेण्याची पोलिओप्रतिबंधक लस आहे. 2) साल्क लस ही मृत पोलिओ विषाणूपासून बनविलेली आहे. त्वचेखाली तीन इंजेक्शन्सच्या स्वरूपात ही लस द्यावी लागते.
📚 आफ्रिका खंड :
आफ्रिका हा आकाराने आणि लोकसंख्येने आशियानंतर क्रमांक दोनचा भौगोलिक खंड (एकूण क्षेत्रफळ: 3.02 कोटी चौ. किलोमीटर) आहे. हा खंड पृथ्वीचा 6% पृष्ठभाग व्यापतो. मादागास्कर आणि इतर बेटांचे समुह मिळून खंडात एकूण 56 सार्वभौम देश आणि दोन मान्यता नसलेले देश आहेत.
आफ्रिकेच्या उत्तरेला भूमध्य समुद्र, ईशान्येला सुएझ कालवा, लाल समुद्र आणि सिनाई बेटे आहेत. आग्नेयला हिंदी महासागर आणि पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंना पसरलेला हा खंड आहे. उत्तर आणि दक्षिण दोन्ही उष्ण कटिबंध सामावणारा आफ्रिका हा एकमेव खंड आहे.
मध्यप्रदेश नव्या राष्ट्रीय भरती संस्थेच्या परीक्षेमार्फत नोकरी देणारा पहिला राज्य असणार
🔸नव्या राष्ट्रीय भरती संस्था (NRA) मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत मिळणाऱ्या गुणांच्या आधारावर सरकारी नोकरी देण्याची घोषणा मध्यप्रदेश सरकारने केली आहे. असा निर्णय घेणारा हा देशातला पहिला राज्य ठरला.
पार्श्वभूमी
🔸कद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय भरती संस्था (NRA) याची स्थापना करण्याला मान्यता दिली आहे. केंद्र सरकारमधले सचिव दर्जाचे अधिकारी संस्थेचे अध्यक्ष असणार. सरकारी आणि सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातल्या अराजपत्रित पदांसाठी NRA मार्फत एक सामाईक पात्रता परीक्षा घेतली जाणार.
🔸दरवर्षी साधारणपणे, 1.25 लक्ष सरकारी नोकऱ्यांसाठी 2.5 कोटी इच्छुक उमेदवार विविध परीक्षा देतात. मात्र, आता एकाच सामाईक पात्रता परीक्षेमुळे या उमेदवारांना एकदाच ही पात्रता परीक्षा द्यावी लागणार आणि ती उत्तीर्ण झाल्यावर त्यानंतर ते यापैकी कोणत्याही एका भरती समितिकडे किंवा एकाच वेळी विविध समित्यांकडे उच्चस्तरीय परीक्षा देण्यासाठी अर्ज सादर करु शकणार.
परीक्षेची ठळक वैशिष्ट्ये
🔸सामाईक पात्रता परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाणार.
🔸पदवी, 12 वी उत्तीर्ण आणि दहावी उत्तीर्ण अशा पातळ्यांसाठी वेगवेगळ्या सामाईक पात्रता परीक्षा असणार, जेणेकरुन विविध पातळ्यांवर वेगवेगळी भरती प्रक्रिया करता येणार.
🔸सामाईक पात्रता परीक्षा प्रमुख 12 भारतीय भाषांमध्ये घेतली जाणार.
COVID -19 साठी वेगवेगळ्या राज्याच्या योजना ऍप..
🦠 कोरोना कवच -- भारत सरकार
🦠 बरेक द चेन -- केरल
🦠ऑपरेशन शील्ड -- दिल्ली सरकार
🦠 नाड़ी एप्प -- पुंदुचेरी
🦠 रक्षा सर्व -- छत्तीसगढ़ पुलिस
🦠 i GOT -- भारत सरकार
🦠 कोरोना केअर-- फोनपे
🦠 परज्ञम अॅप --- झारखण्ड
🦠 कोविडकेअर अँप -- अरुणाचल प्रदेश
🦠 कोरोना सहायता अँप -- बिहार
🦠 आरोग्य सेतु -- भारत सरकार
🦠 समाधान -- HRD मिनिस्ट्री
🦠 5T --- दिल्ली
🦠 कॉरेन्टाइन अँप -- IIT
🦠 करुणा अँप --- सिविल सर्विस एसोसिएशन
🦠 V-सेफ टनल -- तेलंगाना
🦠 लाइफलाइन UDAN-- सिविल एविएशन मिनिस्ट्री
🦠 Vera's कोविड 19 मॉनिटरिंग सिस्टम -- तेलंगाना
🦠 सल्फ deceleration अॅप--नागालैंड
🦠 ऑपरेशन नमस्ते -- इंडियन आर्मी
🦠 कोरोना वाच अँप -- कर्नाटक
🦠 नमस्ते ओवर हैंडशेक-- कर्नाटक
🦠 मो जीवन -- ओडिशा
🦠 टीम 11-- उत्तर प्रदेश
🦠 फीफा CAMPAIGN-- सुनील क्षेत्री
भारत सरकारच्या केंद्रीय योजना
1) स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया
▪️परारंभ - १६ जानेवारी २०१६
▪️उद्देश - या योजनेअंतर्गत नवउद्योजकांना त्यांचा व्यवसाय [स्टार्ट अप ] सुरु करण्यासाठी साहाय्य केले जाते.
__________
2) दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना [DDUGKY]
▪️परारंभ - २५ सप्टेंबर २०१४
▪️योजनेचा उद्देश - ग्रामीण युवकांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षित करणे आहे.
__________
3) प्रसाद [Piligrimage Rejuvenation and Spiritual Augmentation Drive]
▪️परारंभ - ९ मार्च २०१५
▪️योजनेचा उद्देश - या योजनेअंतर्गत अमृतसर, अजमेर, अमरावती, द्वारका, गया, कांचीपुरम, केदारनाथ, कामाख्य, मथुरा, पुरी, वाराणसी, वेल्लकनी, या तीर्थक्षेत्रामध्ये जागतिक दर्जाच्या पर्यटनासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत.
__________
4) उडाण योजना
▪️परारंभ - १४ नोव्हेंबर २०१४
▪️योजनेचा उद्देश - या योजनेअंतर्गत उच्च तांत्रिक शिक्षणासाठी मुलींना प्रोत्साहन दिले जाते.
__________
5) प्रधानमंत्री उज्वला योजना
▪️परारंभ - १४ नोव्हेंबर २०१४
▪️योजनेचा उद्देश - या योजनेअंतर्गत दारिद्ररेषेखालील ५ कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जात आहे.
__________
6) नमामि गंगे प्रकल्प
▪️परारंभ - १० जुलै २०१४
▪️उद्देश - गंगा नदीचे शुद्धीकरण, संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.
__________
7) सेतू भारतम प्रकल्प
▪️परारंभ - ४ मार्च २०१६
▪️उद्देश - रेल्वे क्रॉसिंगपासून सर्व राष्ट्रीय महामार्ग मुक्त करण्यासाठी आणि २०१९ राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या पुलांच्या दुरुस्तीसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. यासाठी ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल.
राजर्षि शाहू महाराज
जन्म – 16 जुलै 1874.
मृत्यू – 6 मे 1922.
एप्रिल 1919 भारतात बहुजन समाजाच्या उद्धराचे कार्य करणार्या कुर्मी क्षत्रिय महासभा या संस्थेच्या कानपूर येथे भरलेल्या 13 व्या अधिवेशनात महाराजांना ‘राजर्षी’ ही पदवी बहाल करण्यात आली.
महाराष्ट्रात त्यांच्या शेतकर्यांचा खरा राजा म्हणून गौरव केला गेला.
भारतातील वसतिगृहांचे आद्य जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो.
🔰 सस्थात्मक योगदान 🔰
ग्रामीण भागातून शहरी भागात शिकण्यास येणार्या विविध जातीधर्माच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जातीची वस्तीगृहे स्थापन केली.
📌 1901 – मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना (कोल्हापूर).
📌 नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वस्तीगृह उभारले.
📌 1902 – राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय सेवेमध्ये 5% राखीव जागा.
📌 15 नोव्हेंबर 1906 – किंग एडवर्ड मोहमेडण एज्यु. सोसा. स्थापना.
📌 1907 – मिस क्लार्क बोर्डिंग हाऊस ची स्थापना.
📌 1911 – जाहीरनामा काढून 15% विद्यार्थ्यांना नादरी देण्याची घोषणा.
📌 1911 – शिक्षक प्रशिक्षण व शिक्षकांसाठी मेरीट प्रमोशन योजना.
📌 1917 – माध्यमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.
📌 14 फेब्रुवारी 1919 – पाटील शाळा व त्याला जोडून तलाठी वर्ग सुरू केले.
📌 लष्करी शिक्षणासाठी इन्फंन्ट्री स्कूल.
पुणे येथे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल.
📌 जयसिंगराव घाटके टेक्निकल इन्स्टिट्यूड स्थापना.
📌 1894 – बहुजन समाजातून तलाठयांच्या नेमणुका.
📌 1917 – विधवा विवाहाचा कायदा.
📌 1918 – आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा.
चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे
Q1) आंतरराष्ट्रीय कसोटी क्रमवारीत भारताच्या कोणत्या खेळाडूने प्रथम स्थान मिळवले आहे?
---- विराट कोहली
Q2) पैठण (औरंगाबाद) येथे कोणत्या व्यक्तीच्या नावाने संतपीठ तयार होणार आहे?
----- संत एकनाथ
Q3) प्रधानमंत्री मातृ वंदना योजना योजना संपूर्ण देशात कोणत्या मंत्रालयाने लागू केली आहे?
------ महिला व बालविकास मंत्रालय
Q4) हरिशश्चंद्र बर्नवाल यांच्या पुस्तकाचे नाव काय?
---- "लोर्ड्स ऑफ रेकॉड्स
Q5) शाश्वत विकास निर्देशांक नुसार भारतातील प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे?
------ केरळ
Q6) भारतीय स्टेट बँक ने नुकतीच कोणती नवीन योजना सुरू केली?
------ नवीन वर्षात 'ओटीपी' आधारित एटीएम व्यवहार
Q7) जॉर्ज वॉशिंग्टन काव्र्हर पुरस्कार 2020 कोणत्या भारतीय व्यक्तीला देण्यात आला आहे?
--------- डॉ प्रमोद चौधरी
Q8) भारत आणि म्यानमार हे दोन्ही देश दहशतवाद विरोधी कोणते ऑपरेशन राबवत आहे?
------ ऑपरेशन सनराईज-2
Q9) भारत सरकारने जारी केलेल्या आरोग्य व निरोगीकरण च्या संचालनामध्ये राज्याच्या ताज्या नामांकन मध्ये प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे?
------ पंजाब
Q10) नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसने शिक्षणसंदर्भात रिपोट जारी केला असून या मध्ये साक्षरतेमध्ये महाराष्ट्र चा क्रमांक कितवा आहे?
------ पाचवा
Q1) ‘न्यू स्टार्ट’ हा अमेरिका आणि _ या देशांच्या दरम्यान झालेला एक करार आहे.
---------- रशिया
Q2) “मेडिकानेस” ही संज्ञा कश्यासंदर्भात आहे?
----------- उष्णकटिबंधीय चक्रीवादळ
Q3) 'काकातीया राजवंश’ची जागा कोणत्या कुळाने घेतली?
-------- पाश्चात्य चालुक्य
Q4) कोणत्या राज्यात भारतातले दुसरे रॉकेट लॉंच पोर्ट तयार केले जाणार आहे?
----------- तामिळनाडू
Q5) कोणत्या शहारातल्या संस्थेला ‘भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदे (दुरुस्ती) विधेयक-2020’ मार्फत राष्ट्रीय महत्त्व असलेली संस्था म्हणून घोषित करण्यात आले नाही?
---------- बोधागया
Q6) “न्यूट्रिनो” हे काय आहे?
-------- अणु कण
Q7) कोणत्या दिवशी “जागतिक गेंडा दिन” साजरा केला जातो?
------- 22 सप्टेंबर
Q8) कोणत्या संस्थेनी ‘अभ्यास’ नामक हाय-स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट (HEAT) वाहन तयार केले?
--------- एरोनॉटिकल डेव्हलपमेंट ईस्टॅब्लिशमेंट
Q9) 2024 साली चंद्रावर पहिली महिला उतरविण्यासाठी NASA संस्थेनी आखलेल्या मोहिमेचे नाव काय आहे?
-------- आर्टेमिस
Q10) “क्वीन्स कौंसेल” याचा अर्थ काय होतो?
-------- वकील
तामिळनाडूमध्ये भारतातली न्यूट्रिनो वेधशाळा उभारली जाणार
तामिळनाडू राज्याच्या थाटी जिल्ह्यात बोडी वेस्ट हिल्सच्या परिसरात भारतातली न्यूट्रिनो वेधशाळा उभारली जाणार आहे.
ठळक बाबी
तिथे पृथ्वीच्या वातावरणात तयार होणाऱ्या न्यूट्रिनो कणांचे निरीक्षण केले जाणार. त्याद्वारे न्यूट्रिनो कणांच्या गुणधर्मांबद्दल अधिक माहिती गोळा केली जाणार.
‘न्यूट्रिनो डिटेक्टर’ हे एक ‘मॅग्नेटाईज्ड आयर्न कॅलोरीमीटर’ उपकरण असते. कोणत्याही देशाच्या तुलनेत भारतात सर्वाधिक वजनी उपकरण तयार केले जाणार आहे.
प्रकल्पाला अणुऊर्जा विभाग आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभाग वित्तपूरवठा करणार आहेत.
न्यूट्रिनो म्हणजे काय?
न्यूट्रिनो हे ब्रह्मांड तयार करणारे आकाराने सर्वात छोटे कण असतात. न्यूट्रिनो नावाप्रमाणेच विद्युतदृष्ट्या तटस्थ असतात आणि त्याचे वस्तुमान इतर कोणत्याही ज्ञात कणांपेक्षा शून्यसमान अगदीच कमी असते.
सूर्य आणि पृथ्वीचे वातावरण ही न्यूट्रिनो कणांचे मुख्य स्रोत आहेत.
न्यूट्रिनो वेधशाळा कॅनडा, जापान आणि इटली या देशांमध्ये जमिनीखाली तर अंटार्क्टिका व फ्रान्स या देशांमध्ये समुद्राखाली आहेत.
राज्य मानवी हक्क आयोगाची रचना.
🔶राज्य सरकार, राज्य आयोगाकडे सोपविण्यात आलेल्या अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करील.
🔶राज्य मानवी हक्क आयोगामध्ये-🔶
अध्यक्ष - उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश
एक सदस्य - उच्च न्यायालयाचा विद्यमान किंवा माजी न्यायाधीश किंवा किमान 7 वर्षे अनुभव असलेला जिल्हा न्यायाधीश
एक-दोन सदस्य - मानवी हक्कांसंबंधी ज्ञान किंवा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या व्यक्ति
सचिव हा आयोगाचा मुख्य कार्यकारी अधिकारी असेल.
राज्य आयोगाचे मुख्यालय राज्यशासन विनिर्दिष्ट करेल अशा ठिकाणी असेल.
🔶राज्य आयोगाच्या अध्यक्षांची व सदस्यांच्या नेमणुका:
अध्यक्षांची नेमणूक राज्यपाल पुढील समितीच्या शिफारशिनुसार करतील.
🔶समितीची रचना -
मुख्यमंत्री- सभाध्यक्ष
विधान मंडळाचा अध्यक्ष - सदस्य
त्या राज्याच्या गृहविकासाचा प्रभारी मंत्री -
विधानसभेतील विरोधी पक्षनेता - सदस्य
ज्या राज्यात विधानपरिषद असेल त्या ठिकाणी त्याचा सभापती व विरोधी पक्षनेता - सदस्य
🔶राज्य आयोगाच्या सभाध्यक्षांची किंवा सदस्यांची नोंदणी आणि त्यांना पदावरून दूर करणे:🔶
🔶राज्य आयोगाचा अध्यक्ष किंवा सदस्य राज्यपालांना उद्देशून त्याच्या पदाचा राजीनामा देवू शकेल.
🔶तसेच अध्यक्ष किंवा सदस्यास पुढील कारणावरून पदावरून दूर करता येईल .
अभिनिर्णीत नादार असेल; किंवा -
त्याने लाभाचे पद धारण केले आहे ; किंवा
मानसिक किंवा शारीरिक अस्वास्थ्य ; किंवा
राष्ट्रपतींच्या मते नैतिक अध : पतनाचा अंतर्भाव आहे अशा अपराधासाठी दोषी ठरविलेली व्यक्ती.
🔶राज्य आयोगाच्या अध्यक्षाचा आणि सदस्याचा पदावधी:
अध्यक्षांचा कार्यकाल - 5 वर्षे किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत.
पुनर्नियुक्ति होवू शकते.
१ ते १०० संख्यांच्या बेरजा
(१) १ ते १० पर्यंत संख्यांची बेरीज -
१+२+३+४+५+६+७+८+९+१०=५५
(२) ११ ते २०पर्यंत संख्यांची बेरीज -
११+१२+१३+१४+१५+१६+१७+
१८+१९+२० = १५५
(३) २१ ते ३० पर्यंत संख्यांची बेरीज -
२१+२२+२३+२४+२५+२६+२७+
२८+२९+३० = २५५
(४) ३१ ते ४० पर्यंत संख्यांची बेरीज -
३१+३२+३३+३४+३५+३६+३७+
३८+३९+४० = ३५५
(५) ४१ ते ५० पर्यंत संख्यांची बेरीज -
४१+४२+४३+४४+४५+४६+४७+
४८+४९+५० = ४५५
(६) ५१ ते ६० पर्यंत संख्यांची बेरीज -
५१+५२+५३+५४+५५+५६+५७+
५८+५९+६० = ५५५
(७) ६१ ते ७० पर्यंत संख्यांची बेरीज -
६१+६२+६३+६४+६५+६६+६७+
६८+६९+७० = ६५५
(८) ७१ ते ८० पर्यंत संख्यांची बेरीज -
७१+७२+७३+७४+७५+७६+७७+
७८+७९+८० = ७५५
(९) ८१ ते ९० पर्यंत संख्यांची बेरीज -
८१+८२+८३+८४+८५+८६+८७+
८८+८९+९० = ८५५
(१०) ९१ ते १०० पर्यंत संख्यांची बेरीज -
९१+९२+९३+९४+९५+९६+९७+
९८+९९+१०० = ९५५
08 October 2020
डेली का डोज
1.भारतीय सेना ने हाल ही में जवानों को फेसबुक, टिकटॉक समेत कितने ऐप्स डिलीट करने का निर्देश दिया है?
a. 89 ऐप्स✔️
b. 62 ऐप्स
c. 75 ऐप्स
d. 46 ऐप्स
2.शोले में ‘सूरमा भोपाली’ का किरदार निभाने वाले हाल ही में किस कॉमेडियन का निधन हो गया है?
a. विकास आनंद
b. असरानी
c. ओम शिवपुरी
d. जगदीप✔️
3.हाल ही में किस राज्य सरकार ने डॉक्यूमेंट को स्कैन करने के लिए सेल्फ स्कैन पोर्टल को लॉन्च किया है?
a. पश्चिम बंगाल✔️
b. बिहार
c. पंजाब
d. तमिलनाडु
4.अखिल भारतीय शिक्षा परिषद् ने एमसीए (MCA) पाठ्यक्रम की अवधि 3 साल से घटाकर कितने साल करने का निर्णय लिया है?
a. दो साल सात महीना
b. एक साल आठ महीना
c. दो साल✔️
d. एक साल
5.ब्रिटेन-भारत व्यापार परिषद (यूकेआईबीसी) ने किसको अपना नया समूह मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त किया है?
a. जयंत कृष्णा✔️
b. राहुल सचदेवा
c. कमल त्यागी
d. मंगल सिंह
6.केंद्र सरकार हाल ही में कितने लाख करोड़ रुपये का कृषि अवसंरचना कोष स्थापित करने को मंजूरी दे दी है?
a. पांच लाख करोड़ रुपये
b. दो लाख करोड़ रुपये
c. एक लाख करोड़ रुपये✔️
d. तीन लाख करोड़ रुपये
7.हाल ही में किस शहर के टाटा मेमोरियल सेंटर की एक टीम ने लार के नमूनों में मौजूद RNA वायरस का पता लगाने के लिये रमन स्पेक्ट्रोस्कोपी (Raman Spectroscopy) का प्रयोग किया?
a. मुंबई✔️
b. वाराणसी
c. पटना
d. दिल्ली
8.केंद्र सरकार ने हाल ही में सार्वजनिक क्षेत्र की तीन साधारण बीमा कंपनियों के पूंजी आधार को मजबूत करने और उन्हें अधिक स्थिर बनाने हेतु उनमें कितने करोड़ रुपये की पूंजी डालने को मंजूरी दे दी?
a. 22,450 करोड़ रुपये
b. 32,450 करोड़ रुपये
c. 52,450 करोड़ रुपये
d. 12,450 करोड़ रुपये✔️
9.हाल ही में किस राज्य सरकार ने ‘नेकर सम्मान योजना’ की शुरुआत की है?
a. बिहार
b. झारखंड
c. पंजाब
d. कर्नाटक✔️
10.भारत के 66वें शतरंज ग्रैंडमास्टर निम्न में से कौन बने हैं?
a. जी. आकाश✔️
b. राहुल त्यागी
c. अमर सेनी
d. मोहन सचदेवा
डेली का डोज
1.आयकर विभाग ने कोविड-19 के कारण आधार कार्ड और पैन कार्ड को लिंक कराने की अवधि कब तक के लिए बढ़ा दी है?
a. 31 मार्च 2021✔️
b. 31 जुलाई 2021
c. 31 मार्च 2022
d. 31 दिसंबर 2021
2.हरियाणा मंत्रिमंडल ने निजी क्षेत्र की नौकरियों में राज्य के युवकों को कितने प्रतिशत आरक्षण दिये जाने संबंधी अध्यादेश लाने के प्रस्ताव को मंजूरी दे दी?
a. 60 प्रतिशत
b. 75 प्रतिशत✔️
c. 90 प्रतिशत
d. 50 प्रतिशत
3.हाल ही में किस भारतीय लेखक को ग्रेट इमिग्रेंट्स 2020 का अवार्ड प्रदान किया गया है?
a. सिद्धार्थ मुखर्जी✔️
b. राहुल सचदेवा
c. मोहित अग्रवाल
d. सचिन त्यागी
4.झारखण्ड सरकार ने कोरोना के कारण प्रतिवर्ष आयोजित होने वाले निम्न में से किस मेले के आयोजन पर रोक लगा दी है?
a. सूरजकुंड मेला
b. रामरेखा मेला
c. रथ मेला
d. श्रावणी मेला✔️
5.मध्यप्रदेश विधानसभा के प्रोटेम स्पीकर के रूप में निम्नलिखित में से किसे नियुक्त किया गया है?
a. मोहन सेठी
b. रामेश्वर शर्मा✔️
c. अजय कुमार
d. दीपक त्यागी
6.भारत और अफगानिस्तान के बीच हाल ही में शैक्षिक अवसंरचना के विकास के लिए कितने समझौतों पर हस्ताक्षर किये गये?
a. 7
b. 8
c. 5✔️
d. 3
7.हाल ही में किस राज्य सरकार ने भूमिहीन किसानों को फसल ऋण देने हेतु ‘बलराम योजना’ शुरू की है?
a. बिहार
b. पंजाब
c. कर्नाटक
d. ओडिशा✔️
8.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 10 जुलाई 2020 को किस राज्य के रीवा जिले में एशिया के सबसे बड़े सौर ऊर्जा संयंत्र का उद्घाटन करेंगे?
a. हिमाचल प्रदेश
b. मध्य प्रदेश✔️
c. तमिलनाडु
d. कर्नाटक
9.सभी घरों को गैस कनेक्शन देने वाला देश का पहला राज्य निम्न में से कौन बना?
a. बिहार
b. हिमाचल प्रदेश✔️
c. कर्नाटक
d. झारखंड
10.भारतीय भाषाओं को प्रोत्साहन देने के उद्देश्य से All India Radio ने हाल ही में किस भाषा में पहले समाचार कार्यक्रम का प्रसारण किया?
a. संस्कृ्त✔️
b. हिन्दी
c. पंजाबी
d. भोजपुरी
1.विश्व बैंक ने दूसरी राष्ट्रीय गंगा नदी बेसिन परियोजना (एसएनजीआरबीपी) के लिए भारत को निम्न में से कितने रूपए देने का समझौता किया है?
a. 3023 करोड़ रूपए✔️
b. 4223 करोड़ रूपए
c. 2323 करोड़ रूपए
d. 3923 करोड़ रूपए
2.हाल ही में भारतीय एथलेटिक्स के किस मुख्य कोच को 25 वर्ष बाद ऊपरी आयु के कारण अपने पद से हटना पड़ा है?
a. राहुल सचदेवा
b. मोहन त्यागी
c. बहादुर सिंह✔️
d. अनमोल सिंह
3.अमेरिका ने निम्न में से किस संगठन से आधिकारिक रूप से अलग होने की घोषणा कर दी है?
a. डब्ल्यूएचओ✔️
b. आईएमएफ
c. इंटरपोल
d. नाटो
4.वैश्विक रियल एस्टेट पारदर्शिता सूचकांक में 34वां स्थान पर निम्न में से किस देश को रखा गया है?
a. नेपाल
b. रूस
c. पाकिस्तान
d. भारत✔️
5.अंतर्राष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA) के प्रथम अध्यक्ष के रूप में निम्नलिखित में से किसे नियुक्त किया गया है?
a. इनजेती श्रीनिवास✔️
b. विक्रम सेठ
c. मनमोहन कुमार
d. राहुल सचदेवा
6.केंद्रीय खेल मंत्री किरण रिजिजू के अनुसार, भारतीय खिलाड़ियों को प्रशिक्षण देने वाले विदेशी और देशी प्रशिक्षकों की प्रशिक्षण अवधि अब कितने साल की होगी?
a. पांच साल
b. तीन साल
c. चार साल✔️
d. दो साल
7.विश्व चॉकलेट दिवस (World Chocolate Day) निम्न में से किस दिन मनाया जाता है?
a. 10 मार्च
b. 21 अप्रैल
c. 15 मई
d. 7 जुलाई✔️
8.हाल ही में किस राज्य सरकार ने ‘देहिंग पटकाई वन्यजीव अभयारण्य’ (Dehing Patkai Wildlife Sanctuary) को एक ‘राष्ट्रीय उद्यान’ के रूप में अपग्रेड करने का निर्णय लिया?
a. असम✔️
b. पंजाब
c. कर्नाटक
d. तमिलनाडु
9.किस राज्य सरकार ने राज्य में उद्योगपतियों और स्थानीय बेरोज़गार युवाओं के बीच एक सेतु के रूप में काम करने वाले नए महाजॉब्स पोर्टल (Mahajobs Portal) की शुरुआत की है?
a. बिहार
b. झारखंड
c. हिमाचल प्रदेश
d. महाराष्ट्र✔️
10.विश्व जूनोसिस दिवस (World Zoonoses Day) निम्न में से किस दिन मनाया जाता है?
a. 10 मार्च
b. 15 जून
c. 12 अप्रैल
d. 6 जुलाई✔️
राज्यसेवा प्रश्नसंच
1) प्रधानमंत्री किसान सन्मानिधी योजना बाबत विधानांचा विचार करून अयोग्य विधान निवडा?
अ) या योजनेची सुरवात 24 फेब्रु 2019 ला करण्यात आली
ब) पश्चिम बंगाल या राज्याने या योजने ची अंमलबजावणी केली नाही
क) हि 100 टक्के केंद्रपुरुस्कृत योजना आहे
ड) या योजनेअंतर्गत तीन हफ्त्यांमध्ये वर्षाकधी 9000 रु रक्कम शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्यात येते ✅
👉🏻👉🏻या योजनेअंतर्गत तीन हफ्त्यांमध्ये वर्षाकधी 6000 रु रक्कम शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्यात येते
2) प्रधानमंत्री मातृवंदना योजने अंतर्गत विधानांचा विचार करून अयोग्य विधान निवडा
अ) या योजने ची सुरवात 2017 रोजी करण्यात अली
ब) महिला व बालविकास मंत्रालयाकडून हि योजना राबवली जाते
क) या योजनेने इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेची जागा घेतलेली आहे
ड) या योजने अंतर्गत संबंधित महिलेला एकूण 5000 रु अर्थसहाय्य देण्यात येते ✅
👉🏻👉🏻या योजने अंतर्गत संबंधित महिलेला एकूण 6000 रु अर्थसहाय्य देण्यात येते
3) शिवभोजन थाळी योजनेबाबत विधानांचा विचार करून योग्य नसलेली विधान निवडा
अ) या योजनेची सुरवात 26 जाने 2020 ला करण्यात आली
ब) या योजनेअंतर्गत राज्याच्या गरीब व गरजू जनतेला 15 रु भोजन मिळणार आहे✅
क) या योजनेअंतर्गत सुरु करण्यात आलेलीभोजनालय दुपारी 12 ते 2 या वेळेत सुरु राहणार आहेत
ड) वरील पैकी सर्व
👉🏻👉🏻या योजनेअंतर्गत राज्याच्या गरीब व गरजू जनतेला 10 रु भोजन मिळणार आहे
4 ) अटलभुजल योजनेबाबत विधानांचा विचार करून अयोग्य नसलेले विधान ओळखा
अ) या योजनेची सुरवात 31 दिसे 2019 रोजी करण्यात आली
ब) या योजने चा एकूण खर्च 10 हजार कोटी रु आहे
क) या योजनेच्या एकूण खर्च पैकी 50 टक्के रक्कम जागतिक बँकेकडून कर्ज स्वरूपात मिळेल✅
ड) या योजनेचा कालावधी 10 वर्ष असणार आहे
👉🏻👉🏻या योजनेचा कालावधी 5 वर्ष असणार आहे
👉🏻👉🏻या योजनेची सुरवात 25 दिसे 2019 रोजी करण्यात आली
👉🏻👉🏻 या योजने चा एकूण खर्च 6 हजार कोटी रु आहे
5) खालील विधाने अभ्यासा ।
अ) 5 जानेवारी 2020 रोजी "उजाला" या योजनेला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत
ब) 19 फेब्रु 2020 रोजी " मृदा आरोग्य कार्ड" योजनेला 5 वर्ष पूर्ण झाले आहेत
1. विधान अ बरोबर असून ब चुकीचे आहे
2. विधान ब बरोबर असून अ चुकीचे आहे
3. दोन्ही विधाने बरोबर✅
4. दोन्ही विधाने चूक
6) खालील विधाने अभ्यासा .
अ) दरवर्षी 21 फेब्रु मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो
ब) आंतराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करण्याची कल्पना भारत देशाची होती
1. विधान ब बरोबर असून अ चुकीचे आहे
2. विधान अ वरोबर असून ब चुकीचे आहे✅
3. दोन्ही विधाने बरोबर
4. दोन्ही विधाने चूक
👉🏻👉🏻आतराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करण्याची कल्पना बांगलादेश देशाची होती
२१ फेब्रुवारी मातृभाषा दिन
२७ फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन
७) योग्य पर्याय ओळखा
अ) सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांना २०१९ चां डोकिन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
ब) हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिलेच भारतीय आहेत
क) हा पुरस्कार दर दोन वर्षाने दिला जातो
ड) जुलै २०१९ पासून हा पुरस्कार centre for inquiry कडे देण्यात आला.
१) अ, ब व क
२) अ व क
३) ब व ड✅
४) अ ब क ड
जावेद अख्तर यांना २०२० वर्षाचा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार दर वर्षी दिला जातो २०१९ पर्यंत हा पुरस्कार atheist alience of America det hoti
८) खालीलपैकी अचूक पर्याय निवडा
अ) भारतात १९७८ नंतर पहिल्यांदाच महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे
ब) २०२२ साली या स्पर्धेचे यजमान पद भारताला दिले आहे
१) अ बरोबर
२) ब बरोबर✅
३) दोन्ही बरोबर
४) दोन्ही चूक
👉🏻👉🏻 भारतात १९७८ नंतर नव्हे तर १९७९ नंतर पहिल्यांदाच आयोजन करण्यात येत आहे
९) क्रीडा विषयक क्रियांना अधिक चालना देण्याच्या उद्देशाने गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने क्रीडा क्षेत्राला आयुद्योगिक हा दर्जा देण्याची घोषणा केली
१) मेघालय
२) मिझोरम✅
३) मणिपूर
४) नागालँड
१०) पद्म पुरस्कार विषयी योग्य नसलेले विधान ओळखा
अ) यंदा १४२ पद्म पुरस्कार दिल्या गेलेत
ब) यात ७ पद्मविभूषण, १८ पद्मश्री, १६ पद्मभूषण पुसरकराचा समावेश आहे
क) विजेत्यांमधे ३४ महिला, १८ विदेशी/N R I, १२ मरणोत्तर विजेते आहेत
ड) महाराष्ट्रातली १४ जणांना पद्म पुरस्कार प्राप्त झाले आहेत
१) अ ब व ड
२) सर्व बरोबर
३) ब व c
४) अ व ड✅
👉🏻👉🏻यदा १४१ पद्म पुरस्कार दिले गेले व महाराष्ट्रातली १२ जणांना पद्म पुरस्कार मिळाले.
११) इराण ने आपले चलन रियाल बदलवून तोमान हे चलन अधिकृत करण्याचा निर्णय घेतला आहे तर एका तोमन ची किंमत किती रियाल असणार आहे ?
अ) १ हजार
ब) ५ हजार
क) १० हजार✅
ड) २० हजार
वाचा :- 10 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे
▪️ कोणत्या संस्थेनी 'सुरक्षित दादा-दादी आणि नाना-नानी अभियान' चालवले आहे?
उत्तर : नीती आयोग
▪️ कोणत्या राज्य सरकारने राज्यात ‘बिरसा हरित ग्राम योजना’ लागू केली?
उत्तर : झारखंड
▪️ 2020 साली आंतरराष्ट्रीय सुइणी दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : मिडवाइव्ज विथ विमेन: सेलिब्रेट, डेमोनस्ट्रेट, मोबिलाईज, युनाइट
▪️ कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनी “लॉस्ट अॅट होम” या शीर्षकाचा अहवाल प्रकाशित केला?
उत्तर : संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF)
▪️ कोणत्या राज्य सरकारने 'आयुष कवच-कोविड' या नावाचे मोबाइल अॅप तयार केले?
उत्तर : उत्तरप्रदेश
▪️ कोणती कंपनी ‘आयसोलेटेड नॉट अलोन’ नावाने एक मोहीम चालवीत आहे?
उत्तर : अॅव्होन
▪️ कोणत्या सरकारने राज्यात मुख्यमंत्री शहरी रोजगार गॅरंटी योजना लागू करण्याचा निर्णय घेतला?
उत्तर : हिमाचल प्रदेश
▪️ कोणत्या व्यक्तीची आर्मी ट्रेनिंग कमांडचे नवे कमांडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर : लेफ्टनंट जनरल राज शुक्ला
▪️ IBRD यामध्ये अमेरिकेचे प्रतिनिधी म्हणून कोणत्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली?
उत्तर : अशोक मायकेल पिंटो
▪️ 2020 साली जागतिक अस्थमा दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : इनफ अस्थमा डेथ्स
काही महत्त्वाचे एकक
एककाचे नाव - वापर
नॉट :- सागरी जहाजांची गती मोजण्याचे एकक
1 नॉटिकल मैल=6076 फुट
फॅदम - समुद्राची खोली मोजण्याचे एकक
1 फॅदम=6 फुट
प्रकाशवर्ष :- तारे व ग्रह यांच्यातील अंतर मोजण्याचे एकक
1 प्रकाशवर्ष=9.46×10१२ मीटर
अँगस्ट्रॉंम :- प्रकाश लहरींची लांबी मोजण्याचे एकक
1 अँगस्ट्रॉंम (A°)=10-१० मीटर
बार :- वायुदाब मोजण्याचे एकक
1 बार=10 डाईन्स दाब/चौ
पौंड :- वजन मोजण्याचे एकक
2000 पौंड=1 टन
कॅलरी :- उष्णता मोजण्याचे एकक
1 कॅलरी=1 ग्रॅम शुद्ध पाण्याचे 1°से. तापमान वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा
अॅम्पीअर :- विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक
1 अॅम्पीअर=6.3×10१८ इलेक्ट्रोन्स/सेकंद
मायक्रोन :- लांबीचे वैज्ञानिक एकक
1 मायक्रोन=0.001 मिमी
हँड :- घोड्याची उंची मोजण्याचे एकक
1 हँड=4 इंच
गाठ :- कापूस गाठी मोजण्याचे एकक
1 गाठ=500 पौंड
रोएंटजेन :- क्ष-किरणांनी उत्पन्न केलेली विकिरण मात्रा मोजण्याचे एकक
वॅट :- शक्तीचे एकक
1 हॉर्सपॉवर=746 वॅट
हॉर्सपॉवर :- स्वयंचलित वाहन किंवा यंत्राची भर उचलण्याची शक्ति मोजण्याचे एकक
1 हॉर्सपॉवर=1 मिनिटात, 1 फुट अंतरावर 33,000 पौंड वजन उचलणे.
दस्ता :- कागदसंख्या मोजण्याचे एकक
1 दस्ता=24 कागद,
1 रिम=20 दस्ते
एकर :- जमिनीचे मोजमाप करण्याचे एकक
1 एकर = 43560 चौ.फुट
मैल :-अंतर मोजण्याचे एकक
1 मैल=1609.35 मीटर
हर्टझ :- विद्युत चुंबकीय लहरी मोजण्याचे एकक
चक्रवर्ती समिती (Chakravarty Committee)
▪️भारतीय मौद्रिक प्रणालीच्या कामकाजासंबंधीचा अभ्यास करण्याकरिता स्थापन करण्यात आलेली समिती.
▪️१९७० ते १९८०च्या दशकात सरकारकडून पैशाची सतत होणारी मागणी पूर्ण करण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक सरकारला जास्तीत जास्त कर्ज देत होती.
▪️तयासाठी लागणाऱ्या चलनाच्या उभारणीसाठी बँकांच्या वैधानिक रोखता गुणोत्तरात (statutary liquidity ratio) सतत वाढ केली जात होती.
▪️तयामुळे ‘राखीव चलनात’ किंवा ‘मूळ चलनात’ वाढ होऊन देशातील चलन पुरवठ्यातही वाढ होत होती. त्याचा परिणाम म्हणजे, महागाईचा भार देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडत होता.
▪️अशा वेळी चलन पुरवठ्यातील वाढ रोखण्यासाठी रिझर्व बँक ही बँकांच्या ‘आवश्यक रोख राखीव गरजेवर’ (Cash Resrve Requirment) सतत वाढ करत होती.
▪️या चक्रातून बाहेर पडून येणाऱ्या काळात महागाईमुक्त नियोजित विकास कसा साध्य करता येईल, हे ठरविण्यासाठी प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ सुखमय चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली.
🔳 शिफारसी : चक्रवर्ती समितीने मौद्रिक प्रणालीच्या वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करण्यासाठी रिझर्व बँक व भारत सरकार यांनी १९८१ पर्यंत नेमलेल्या सर्व समित्यांचा व अभ्यासगटांच्या अहवालांचा आधी सखोल अभ्यास केला.
▪️तयानंतर एप्रिल १९८५ मध्ये समितीने आपला अहवाल रिझर्व बँकेला सादर केला .
एमपीएससी : कामगार कायद्यांमध्ये सुसूत्रता
▪️विविध कामगार कायद्यांमध्ये एकसूत्रता असावी आणि त्या माध्यमातून कामगारांच्या कल्याणाबरोबर औद्योगिक सुलभता निर्माण व्हावी या उद्देशाने तीन श्रम संहिता सप्टेंबर २०२० मध्ये संसदेने मंजूर केल्या आहेत.
▪️राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या संहिता लागू होतील.
▪️एकूण २९ कामगार कायदे एकत्र करून त्यांचे चार श्रम संहितांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.
▪️यातील वेतन संहिता ही जुलै २०१९ मध्येच मंजूर करण्यात आली असून इतर तीन संहितांना आता मंजुरी देण्यात आली आहे. आधीचे २९ कायदे आणि नव्या चार संहिता खालीलप्रमाणे:
➡️पार्श्वभूमी
▪️कामगार हा विषय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे कामगारांशी संबंधित वेगवेगळ्या मुद्दय़ांबाबत केंद्र शासनाचे ४० आणि राज्य शासनांचे जवळपास १०० कायदे अस्तित्वात होते. सन २००२च्या दुसऱ्या राष्ट्रीय कामगार आयोगाच्या अहवालामध्ये हे कायदे क्लिष्ट असल्याचे आणि त्यामध्ये सुसूत्रता नसल्याचे नमूद करण्यात आले. या कायद्यांमधील अनेक कालबाह्य़ तरतुदी काढून टाकण्याची आणि या कायद्यांमधील व्याख्या आणि संकल्पनांमध्ये एकसूत्रता आणण्याची आवश्यकता या आयोगाने नमूद केली होती.
▪️या कायद्यांमध्ये सुसूत्रता यावी तसेच त्यांची अंमलबजावणी सोयीची व सुविधाजनक व्हावी यासाठी केंद्राच्या विविध कायद्यांचा समावेश असलेल्या चार संहिता तयार करण्याची आयोगाकडून शिफारस करण्यात आली.
▪️यामध्ये चार शीर्षकांमध्ये या संहिता तयार करण्याची शिफारस करण्यात आली होती —
* वेतन
* औद्योगिक संबंध
* सामाजिक सुरक्षा
* कामगार कल्याण
▪️या शिफारशीनुसार सन २०१९ मध्ये केंद्रीय रोजगार आणि श्रम मंत्रालयाकडून केंद्र शासनाच्या २९ कायद्यांचे एकत्रीकरण करून चार श्रम संहिता तयार करून संसदेच्या मान्यतेसाठी विधेयके मांडण्यात आली. यापैकी वेतन संहिता ही जुलै २०१९ मध्येच मंजूर करण्यात आली आहे, तर औद्योगिक संबंध संहिता, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्यालयीन परिस्थिती संहिता आणि सामाजिक सुरक्षा संहिता या तीन संहिता संसदीय स्थायी समितीकडे शिफारशीसाठी पाठविण्यात आल्या. स्थायी समितीच्या शिफारशींनुसार बदल करून या तीन संहितांची विधेयके सप्टेंबर २०२० मध्ये संसदेमध्ये मांडण्यात आली आणि २३ सप्टेंबर रोजी ती मंजूर करण्यात आली.
➡️वतन संहिता
पुढील ४ कायदे समाविष्ट
* वेतन देयकता कायदा, १९३६
* किमान वेतन कायदा, १९४८
* बोनस कायदा, १९६५
* समान मानधन कायदा, १९७६
➡️औद्योगिक संबंध संहिता
पुढील ३ कायदे समाविष्ट
* कामगार संघटना कायदा, १९२६
* औद्योगिक रोजगार (स्थायी आदेश) कायदा, १९४६
* औद्योगिक विवाद कायदा, १९४७
07 October 2020
वाचा :- राज्ये व राजधान्यासंपादन करा
. अरुणाचल प्रदेश - इटानगर
. आंध्रप्रदेश - अमरावती (नवीन), हैदराबाद (जुनी राजधानी)
. आसाम - दिसपूर
.उत्तर प्रदेश - लखनऊ
.उत्तराखंड - देहराडून
. ओरिसा - भुवनेश्वर
. कर्नाटक - बंगलोर
. केरळ - तिरूवनंतपुरम
. गुजरात - गांधीनगर
. गोवा - पणजी
. छत्तीसगड - अटल नगर (नया रायपूर)
. झारखंड - रांची
. तामिळनाडू - चेन्नई
. तेलंगणा - हैदराबाद
त्रिपुरा - अगरताळा
. नागालॅंड - कोहिमा
. पंजाब - चंदीगड
पश्चिम बंगाल - कलकत्ता
बिहार - पटणा
मणिपूर - इंफाळ
. मध्यप्रदेश - भोपाळ
. महाराष्ट्र - मुंबई
. मिझोराम - ऐझाॅल
. मेघालय - शिलॉंग
. राजस्थान - जयपूर
सिक्कीम - गंगटोक
. हरियाणा - चंडीगड
. हिमाचल प्रदेश - सिमला
केंद्रशासित प्रदेश आणि राजधान्यासंपादन करा
1. अंदमान-निकोबार - पोर्ट ब्लेअर
2. चंदीगड - चंदीगड
3. दमण आणि दीव - दमण दादरा व नगर हवेली - सिल्व्हासा
4. दिल्ली - नवी दिल्ली
5. पुदूचेरी - पुदूचेरी
6. लक्षद्वीप - कवारत्ती
7. जम्मू काश्मीर -श्रीनगर व जम्मू
8. लडाख - लेह
(दीव - दमण व दादरा नगर हवेली या 2 केंद्रशासित प्रदेशांचे विलीनीकरण करण्यात आले आहे. 26 जानेवारी 2020)
पिछले 20 साल मे UPSC,SSC रेलवे मे बार बार पूछे गये क्वेश्चन
1. न्यूटन के किस नियम से बल की परिभाषा प्राप्त
होती है? – प्रथम
2. टी–20 विश्व कप क्रिकेट में
श्रीलंका को हराकर किसने वर्ल्ड कप
जीता? – वेस्टइण्डीज
3. इमली में कौन–सा अम्ल पाया जाता है? –
टार्टरिक अम्ल
4. राज्यों में राष्ट्रपति शासन किसकी
स्वीकृति से लागू किया जाता है? – राष्ट्रपति
5. जम्मू–कश्मीर के अलग संविधान
की चर्चा किस अनुच्छेद में मिलती है?
– 370
6. राज्यसभा के सदस्यों का कार्यकाल कितने वर्ष का होता है?
– 6
7. सौरमण्डल का सबसे बड़ा ग्रह कौन–सा है? – बृहस्पति
8. रुधिर में ग्लूकोज की मात्रा का बढ़ाना क्या
कहलाता है? – मधुमेह
9. कस्तूरी रंगन, सी आर चिदम्बरम
और जॉर्ज फर्नांडीज में से किसे
भारतीय प्रक्षेपास्त्र कार्यक्रम का जनक माना
जाता है? – किसी को नहीं
10. गुरु नानक ने किसका उपदेश दिया? – मानव बन्धुत का
11. सोडियम का सबसे अधिक पाया जाने वाला लवण क्या है? –
सोडियम क्लोराइड
12. क्षेत्रफल के अनुसार विश्व में भारत का स्थान कौन–सा
है? – सातवाँ.
13. सम्राट अशोक पर कलिंग युद्ध के प्रभाव को किस पर देखा
जा सकता है? – चट्टान आलेख पर
14. चींटी, तिलचट्टा व खटमल में से
किसे कीट कहते हैं? – सभी को
15. किसी पदार्थ का वह केन्द्र जहाँ उसका
सम्पूर्ण भार प्रभावी होता है, वह क्या कहलाता
है? – गुरुत्व केन्द्र.
16. अवध (लखनऊ) के अन्तिम नवाब कौन थे? – वाजिद
अली शाह
17. मोटर वाहन में पीछे का दृश्य दिखाने वाले
दर्पण होते हैं? – उत्तल
18. भारत के प्रथम ‘गवर्नर जनरल’ का पद किसे दिया गया
था? – वॉरेन हेस्टिंग्स
19. तम्बाकू में पाये जाने वाला रसायन क्या है? –
निकोटीन
20. भारत में न्यायपालिका किसकी देखरेख में काम
करती है? – स्वतन्त्र.
21. ‘बुद्ध’ के उपदेशों का मुख्य सम्बन्ध किससे था? – विचारों
और चरित्र की शुद्धता
22. विश्व में सबसे बड़ा और सबसे भारी
स्तनधारी कौन–सा है? –
नीली ह्वेल
23. भारत सरकार ने परिवार नियोजन कार्यक्रम को
राष्ट्रीय स्तर पर किस वर्ष में अपनाया गया था? –
1952
24. ‘बी सी जी’ के
टीके किस रोग के विरोध में लगाए जाते हैं? –
ट्यूबक्यूलोसिस
25. समाचार–पत्र, परिवार नियोजन, कारखाना व लोक स्वास्थ्य
में से समवर्ती सूची का विषय कौन–सा
नहीं है? – लोक स्वास्थ्य
26. किस मुगल सम्राट ने सर्वप्रथम मराठों को उमरा वर्ग में
सम्मिलित किया था? – औरंगजेब
27. ‘प्रकाश वर्ष’ किसका एकक नहीं है? –दूरी
28. पौधों में जल के ऊपर की ओर गति कौन–
सी कहलाती है? – रसामोहन
29. आयकर कौन लगाता है? – केन्द्र सरकार
30. विश्व की सबसे पुरानी संसद किस
देश में है? – ब्रिटेन.
31. मुख्य चुनाव आयुक्त की नियुक्ति करने
वाली सत्ता कौन–सी है? – राष्ट्रपति
32. अंग्रेजों के खिलाफ ‘भारत छोड़ों’ आन्दोलन महात्मा
गाँधी ने किस वर्ष में चलाया था? – 1942 ई.
33. तृतीय पानीपत युद्ध में, मराठे
किनसे पराजित हुए थे? – अफगानों
34. अकबर ने किसके लिए राजपूतों की मित्रता और
सहयोग माँगा था? – मुगल साम्राज्य की
नींव मजबूत करने
35. पर्यटकों के लिए आकर्षण केन्द्र ‘कबन पार्क’ किस
शहर में स्थित है? – बंगलुरु
36. तिरुवल्लुवर को समर्पित ‘वल्लुवर कोट्टम’ किस में स्थित
है? – तंजाऊर.
37. ‘ओणम’ पर्व कहाँ मनाया जाता है? – केरल
38. ‘नाइटिंगेल ऑफ इण्डिया’ कौन कहलाती हैं? –
सरोजिनी नायडू.
39. किस चोल राजा ने सिलोन पर विजय पाई थी? –
राजेन्द्र.
40. लोक नृत्य ‘करगम’ किससे सम्बन्धित है? – तमिलनाडु
41. ‘अन्त्योदय कार्यक्रम’ का प्रमुख लक्ष्य क्या है? –
ग्रामीण गरीबों का उद्धार
42. दक्षिण अफ्रीका से लौटने पर
गाँजीधी ने प्रथम सत्याग्रह किसमें
शुरू किया था? – चम्पारण
43. विवेकानन्द शैल स्मारक कहाँ पर स्थित है? –
कन्याकुमारी
44. श्रीहरिकोटा रॉकेट प्रमोचन स्थल किस राज्य
में स्थित है? – आन्ध्र प्रदेश
45. प्रतिध्वनि, ध्वनि तरंगों के किसके कारण उत्पन्न
होती है? – परावर्तन
डली का डोज
1.विश्व हाइड्रोग्राफी दिवस (World Hydrography Day) का आयोजन निम्न में से किस दिन किया जाता है?
a. 22 अप्रैल
b. 15 मार्च
c. 21 जून✔️
d. 12 मई
2.हाल ही में किस फुटबॉल संघ ने 2023 महिला वर्ल्ड कप की मेजबानी की दावेदारी से हटने की घोषणा की है?
a. जापान✔️
b. रूस
c. ब्राजील
d. भारत
3.भारतीय भारोत्तोलन महासंघ (आईडब्ल्यूएफ) ने हाल ही में किस देश के उपकरणों के इस्तेमाल पर रोक लगा दी है?
a. बांग्लादेश
b. चीन✔️
c. रूस
d. जापान
4.रिलायंस इंडस्ट्रीज के चेयरमैन मुकेश अंबानी दुनिया के सबसे अमीर लोगों की सूची में किस स्थान पर पहुँच गए हैं?
a. तीसरे
b. चौथे
c. सातवें
d. नौवें✔️
5.हाल ही में किस राज्य सरकार ने 90 दिन के अंदर राज्य के हर घर में टेस्टिंग करने की घोषणा की है?
a. बिहार
b. पंजाब
c. आंध्र प्रदेश✔️
d. झारखंड
6.महानदी कोलफील्ड्स लिमिटेड (एमसीएल) ने हाल ही में किस राज्य में 60,000 करोड़ रुपये की निवेश करने की योजना तैयार की है?
a. ओडिशा✔️
b. पंजाब
c. बिहार
d. उत्तर प्रदेश
7.विजय खंडूजा को किस देश में भारत का अगला राजदूत नियुक्त किया गया है?
a. नेपाल
b. चीन
c. रूस
d. जिम्बाब्वे✔️
8.विश्व संगीत दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?
a. 21 जून✔️
b. 15 जनवरी
c. 20 मार्च
d. 11 मई
9.पद्मश्री पुरस्कार से सम्मानित विद्याबेन शाह का हाल ही में निधन हो गया, वे किस क्षेत्र से जुड़ी थीं?
a. डॉक्टर
b. सामाजिक कार्यकर्ता✔️
c. वकील
d. अभिनेत्री
10.विश्व बैंक ने हाल ही में किस देश के लिए 1.05 बिलियन अमरीकी डॉलर की राशि मंजूर की?
a. नेपाल
b. चीन
c. बांग्लादेश✔️
d. रूस
..न्यूट्रिनो वेधशाळा.
🌞 ठिकाण = तामिळनाडू राज्याच्या थाटी जिल्ह्यात बोडी वेस्ट हिल्सच्या परिसरात भारतातली न्यूट्रिनो वेधशाळा उभारली जाणार.
🌞सकल्पना = पृथ्वीच्या वातावरणात तयार होणाऱ्या न्यूट्रिनो कणांचे निरीक्षण केले जाणार. त्याद्वारे न्यूट्रिनो कणांच्या गुणधर्मांबद्दल अधिक माहिती गोळा केली जाणार. ‘न्यूट्रिनो डिटेक्टर’ हे एक ‘मॅग्नेटाईज्ड आयर्न कॅलोरीमीटर’ उपकरण असते. कोणत्याही देशाच्या तुलनेत भारतात सर्वाधिक वजनी उपकरण तयार केले जाणार आहे.वेधशाळा जमिनीच्या खाली तयार केली जाणार आहे.प्रकल्पाला अणुऊर्जा विभाग आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभाग वित्तपूरवठा करणार आहेत.
🌞न्यूट्रिनो म्हणजे काय???
🎓नयूट्रिनो हे ब्रह्मांड तयार करणारे आकाराने सर्वात छोटे कण असतात. न्यूट्रिनो नावाप्रमाणेच विद्युतदृष्ट्या तटस्थ असतात आणि त्याचे वस्तुमान इतर कोणत्याही ज्ञात कणांपेक्षा शून्यसमान अगदीच कमी असते.
🎓मख्य स्रोत = सर्य आणि पृथ्वीचे वातावरण.
🎓जगाचा सहभाग = नयूट्रिनो वेधशाळा कॅनडा, जापान आणि इटली या देशांमध्ये जमिनीखाली तर अंटार्क्टिका व फ्रान्स या देशांमध्ये समुद्राखाली आहेत.
भारताने सुपरसॉनिक अँटी शिप मिसाइल SMART ची केली यशस्वी चाचणी.
🎓🌞..........DRDO.........🌞🎓
🍂Smart = Supersonic Missile Assisted Release of Torpedo🍂
👌भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) सुपरसोनिक अँटी-शिप मिसाईल स्मार्टची 5 ऑक्टोबर 2020 रोजी यशस्वी चाचणी केली.
👌ठिकाण = ओडिशाच्या वेलर कोस्ट येथून ही चाचणी घेण्यात आली.
🌎 समार्ट म्हणजे काय?... 👇
🌞 Supersonic Missile Assisted Release of Torpedo हे स्मार्टचे पूर्ण नाव आहे. हे एक सुपरसॉनिक एंटी-शिप क्षेपणास्त्र आहे. हे कमी-वजन असलेल्या टॉरपीडोने सुसज्ज आहे जे पेलोड म्हणून वापरले जाते. एकत्रितपणे, ते सुपरसोनिक विरोधी पाणबुडी क्षेपणास्त्र बनवतात. म्हणजेच क्षेपणास्त्राद्वारे पाणबुडी नष्ट करण्याची क्षमता तिच्यात आहे. या शस्त्र यंत्रणेची श्रेणी 650 किमी असेल. पाणबुडीविरोधी युद्धामध्ये हे तंत्र भारतीय नौदलाची झेप घेऊन मर्यादेपर्यंत वाढवू शकते.
चीन नोव्हेंबर 2020 मध्ये जगातील पहिला लघुग्रह खनन रोबोट पाठवेल.
👨⚕ ह लघुग्रह वर जमीन आणि खाण यासाठी आवश्यक तंत्रज्ञानाची चाचणी घेईल. वास्तविक लघुग्रह बहुमोल खनिज स्त्रोतांनी परिपूर्ण आहेत. अशा परिस्थितीत सोन्याचे, चांदी आणि कोबाल्टसारख्या मौल्यवान स्त्रोतांकडे चीनची नजर आहे. चीन अंतराळ संशोधनात वेगाने पुढे जाण्यासाठीही पावले उचलत आहे.
👨⚕ ओरिजिन स्पेस ही बीजिंगमधील एक खासगी कंपनी आहे. वास्तविक प्रत्यक्ष खाणकाम करण्यासाठी ही प्री-क्रूसेडर मिशन आहे. हे चायनीज राष्ट्रीय अंतराळ प्रशासनाद्वारे चालवले जाईल. त्याला निओ -1 असे नाव देण्यात आले आहे. जे खाणकामासाठी आवश्यक तंत्रज्ञानाची चाचणी घ
विविध उत्पादन क्षेत्रातील क्रांतीसाठी संज्ञा:
1. हरित क्रांती :- अन्नधान्य उत्पादन
2. निल क्रांती :- मत्स्य उत्पादन
3. पीत क्रांती :- तेलबिया उत्पादन
4. सुवर्ण क्रांती :- फळे उत्पादनात वाढ
5. सुवर्ण तंतू क्रांती :- ताग उत्पादन
6. कृष्ण क्रांती :- पेट्रोलियम क्षेत्र
7. करडी क्रांती :- खत उत्पादन
8. धवल क्रांती :- दुग्ध उत्पादन
9. गुलाबी क्रांती :- कोळंबी/कांदा/औषध/झिंगे उत्पादन
10. चंदेरी क्रांती:- अंडी
11. चंदेरी तंतू :- कापूस
12. अमृत क्रांती :- नद्या जोड प्रकल्प
13. लाल क्रांती :- टोमॅटो/मांस
14. तपकिरी क्रांती :- कोको
15. गोल क्रांती :- बटाटे
16. नारंगी :- युक्रेन मधील क्रांती
17. इंद्रधनुष्य :- कृषी क्षेत्रातील सर्वंकष विकास.
उद्यमसुलभतेत उत्तर प्रदेश महाराष्ट्राच्या पुढे.
मुंबई : उद्यमसुलभतेत (ईझ ऑफ डुइंग बिझनेस) राज्यांच्या क्रमवारीत आंध्र प्रदेशने लागोपाठ तिसऱ्या वर्षी पहिला क्र मांक पटकावला. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश या मागास राज्याने दुसरा क्रमांक पटकावून महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला मागे टाकले. सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र १३व्या क्रमांकावर आहे.
केंद्र सरकारच्या वतीने दरवर्षी ‘उद्यमसुलभता’ या क्षेत्रात राज्यांची क्रमवारी जाहीर के ली जाते. २०१९ मधील राज्यांच्या क्र मवारीची यादी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी नवी दिल्लीत जाहीर केली. व्यवसाय क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांच्या आधारे ही क्रमवारी निश्चित करण्यात आल्याचे व्यापार आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.
‘उद्यमसुलभते’त सलग तिसऱ्या वर्षी आंध्र प्रदेशने पहिला क्र मांक पटकावला. उत्तर प्रदेश दुसऱ्या, तर तेलंगणा तिसऱ्या क्र मांकावर आहे. महाराष्ट्र पुन्हा १३ व्या क्र मांकावरच राहिले. कें द्र सरकारच्या या क्रमवारीबद्दल गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त के ली होती. यंदाही महाराष्ट्राला पहिल्या दहा राज्यांच्या यादीत स्थान मिळवता आले नाही.
राज्यात परदेशी गुंतवणूक, उद्योग आणि रोजगार वाढावा म्हणून याआधीच्या भाजप सरकारने प्रयत्न केले होते. राज्यात सत्तांतर झाल्यावर महाविकास आघाडी सरकारनेही उद्योग क्षेत्रातील ‘परवाना राज’ रद्द करण्यावर भर दिला. उद्योगांना विविध सवलती देताना परवाना देण्याची पद्धत अधिक सुलभ के ली. तरीही राज्य ‘उद्यमसुलभते’त मागे पडले.
🔺करमवारी..
१. आंध्र प्रदेश, २. उत्तर प्रदेश,
३. तेलंगणा, ४. मध्य प्रदेश, ५. झारखंड, ६. छत्तीसगड, ७. हिमाचल प्रदेश,
८. राजस्थान, ९. पश्चिम बंगाल,
१०. गुजरात, ११. उत्तराखंड,
१२. दिल्ली, १३ महाराष्ट्र.
🔺राज्य मागे का?
उद्यमसुलभता क्र मवारीकडे महाराष्ट्र सरकारने विशेष लक्ष दिले नव्हते, असे राज्य सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशची तुलनाच होऊ शकत नाही. जागतिक बँके च्या उद्यमसुलभता क्र मवारीत मुंबईला चांगले स्थान मिळाले होते. केंद्रातील भाजप सरकारकडून महाराष्ट्राला फारशी पसंती मिळण्याची शक्यता नव्हती, असेही मत या अधिकाऱ्याने व्यक्त केले.
निकष..’व्यवसायासाठी अनुकू ल वातावरण. विविध परवाने देण्याची पद्धत
’बांधकाम परवान्यांना लागणारा वेळ
’पर्यावरणविषयक परवानग्या. जमिनीची उपलब्धता.’एक खिडकी योजनेची अंमलबजावणी.
चालू घडामोडी सराव प्रश्नोत्तरे
● भारतीय रेल्वेच्या सर्वाधिक लांबी (2.8 किलोमीटर) असलेल्या रेलगाडीचे नाव काय?
*उत्तर* : ‘शेषनाग ट्रेन'
● कोणती कार कंपनी जगातली सर्वात मूल्यवान कार कंपनी बनली आहे?
*उत्तर* : ‘टेस्ला’
● प्रथम आभासी ‘रेस अक्रॉस अमेरिका 2020’ स्पर्धेत पोडियमवर स्थान मिळविणारा पहिला भारतीय कोण ठरला?
*उत्तर* : लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू
● पाकिस्तानी लष्कराची प्रथम महिला लेफ्टनंट जनरल कोण?
*उत्तर* : निगार जोहर
● CSIR संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘ड्रग डिस्कवरी हॅकथॉन’ स्पर्धा कोणत्या संस्थेनी आयोजित केली होती?
*उत्तर* : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE)
● भारतीय वंशाच्या कोणत्या अमेरिकावासीला '2020 ग्रेट इमिग्रंट्स' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले?
*उत्तर* : राज चेट्टी आणि सिद्धार्थ मुखर्जी
● ‘पौधे लगाओ, पर्यावरण बचाओ’ अभियानाचा प्रारंभ कोणत्या केंद्रशासित प्रदेश वा राज्याने केला?
*उत्तर* : दिल्ली
● सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना नोंदणीची सुलभ यंत्रणा प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या व्यासपीठाचे नाव काय?
*उत्तर* : “उद्यम”
● भारताच्या मदतीने नेपाळमध्ये उघडण्यात आलेल्या संस्कृत शाळेचे नाव काय आहे?
*उत्तर* : ‘श्री सप्तमाई गुरुकुल संस्कृत विद्यालय’
● दरवर्षी कोणत्या दिवशी ‘जागतिक पशूजन्य रोग दिन’ साजरा केला जातो?
*उत्तर* : 6 जुलै
● देशातील कोणत्या राज्य सरकारने भूमिहीन शेतकर्यांसाठी 'बलराम योजना' सादर केली.
*उत्तर* : ओडिशा सरकार
● कोणत्या बँकेनी ‘लोन इन सेकंड’ या नावाने डिजिटल सुविधा सुरू केली?
*उत्तर* : येस बँक
● ‘ओव्हरड्राफ्ट: सेव्हिंग द इंडियन सेव्हर’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
*उत्तर* : माजी RBI गव्हर्नर उर्जित पटेल
● “LEAD” या नावाचे एक ई-लर्निंग डिजिटल व्यासपीठ कोणत्या राज्य / केंद्रशासित प्रदेशाने तयार केले?
*उत्तर* : दिल्ली
● ‘देहिंग पटकाई’ अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
*उत्तर* : आसाम
● रेल्वे मंडळामध्ये रेल्वे आरोग्य सेवा विभागाचे महासंचालक या पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली?
*उत्तर* : डॉ. बिष्णू प्रसाद नंदा
● कॅमेराद्वारे केलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या वन्यजीव सर्वेक्षणाचा गिनीज विश्व विक्रम कोणत्या देशाने स्थापित केला?
*उत्तर* : भारत
● यंदाच्या ‘जागतिक लोकसंख्या दिना’चे उद्दीष्ट काय होते?
*उत्तर* : महिला आणि मुलींच्या आरोग्याविषयी आणि हक्काविषयी जागृती करणे
● भारतीय तुकडीने कोणत्या संस्थेचा वार्षिक पर्यावरण पुरस्कारांचा पहिला पुरस्कार जिंकला?
*उत्तर* : ‘लेबनॉनमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची अंतरिम सेना’ (UNIFIL)
● ‘युरोपियन 2020 यूएस ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (USGBC) लीडरशिप अवॉर्ड’ कोणाला देण्यात आला आहे.
*उत्तर* : आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समिती (IOC)
● जम्मू व काश्मीरमध्ये कोणाच्या हस्ते ‘एक राष्ट्र-एक रेशन कार्ड’ योजनेचे उद्घाटन झाले?
*उत्तर* : जिल्हा विकास आयुक्त अनंतनाग के.के. सिधा
● कोणत्या बँकेनी MCLR 20 बेसिस पॉइंटने कमी केला?
*उत्तर* : युनियन बँक ऑफ इंडिया
● भारत डायनॅमिक लिमिटेड (BDL) आणि संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) यांच्या दरम्यान कशा संदर्भात करार झाला?
*उत्तर* : आकाश क्षेपणास्त्र
● ब्रिटनमध्ये केल्या गेलेल्या थेट विदेशी गुंतवणूकीच्या (FDI) बाबतीत कोणता देश द्वितीय क्रमांकाचा सर्वात मोठा स्त्रोत ठरला?
*उत्तर* : भारत
● 2020 सालाचा माहितीपट श्रेणीत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ कोणाला जाहीर झाला?
*उत्तर* : केझांग डी. थोंगडोक
● पोलंड देशात झालेल्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोणतो व्यक्ती विजयी झाली?
*उत्तर* : आंद्रेज दुडा
● "रोको टोको" मोहीम कोणते राज्य सरकार राबवित आहे?
*उत्तर* : मध्यप्रदेश
● रोटरी फाऊंडेशनच्यावतीने ‘पॉल हॅरिस फेलो’ हे विद्यावेतन देऊन कोणाला गौरविण्यात आले?
*उत्तर* : एडप्पाडी के. पलानीस्वामी
● संयुक्त राष्ट्रसंघाने पाकिस्तानच्या मलाला युसूफझई या युवा कार्यकर्तीचा सन्मान करण्यासाठी कोणता दिन साजरा करण्याची घोषणा केली?
*उत्तर* : ‘मलाला दिन’
● CBDT संस्थेनी ‘व्हेरीफीकेशन ऑफ अॅप्लिकॅबिलिटी u/s 194N’ या नावाखाली एक उपयुक्तता साधन कशासाठी कार्यरत केले?
*उत्तर* : ‘वित्त अधिनियम 2020’ याची योग्य अंमलबजावणी करणे.
● 10 जुलै 2020 रोजी निधन झालेले इंग्लंडचे प्रसिद्ध जॅक चार्ल्टन कोणत्या खेळाचे खेळाडू होते?
*उत्तर* : फुटबॉल
● 'हिज होलीनेस द फोर्टींथ दलाई लामा: अॅन इलुस्ट्रेटेड बायोग्राफी’ हे शीर्षक असलेले पुस्तक कोणी लिहिले?
*उत्तर* : टेनझिन गेचे टेथोंग
● ‘वन्यजीव अभयारण्य’चा दर्जा कोणत्या वनाला प्रदान करण्यात आला?
*उत्तर* : ‘पोबा’ (आसाम)
● “अंजी खाड पूल” हा भारतातील पहिला तारांच्या सहाय्याने उभारलेला रेल्वे पूल कोणती कंपनी बांधणार आहे?
*उत्तर* : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (के. आर. सी. एल.)
● "द तंगम्स" या शीर्षकाच्या पुस्तकाचे कोणी अनावरण केले?
*उत्तर* : पेमा खंडू, अरुणाचल मुख्यमंत्री
● कोणत्या समस्येला तोंड देण्यासाठी भारत आणि इस्रायल या देशांनी एक करार केला?
*उत्तर* : सायबर गुन्हे
● खाद्यान्नावरील प्रक्रियेच्या संदर्भातल्या ‘डिजिटल भारत-इटली व्यवसाय अभियान’चे उद्घाटन कोणत्या व्यक्तीच्या हस्ते झाले?
*उत्तर* : हरसिमरत कौर बादल, केंद्रीय खाद्यान्न प्रक्रिया उद्योग मंत्री
● ‘FIFA विश्व चषक 2022’ ही स्पर्धा कोणत्या देशात खेळवली जाणार आहे.
*उत्तर* : कतार
● ‘वंदे भारत’ मोहिमेचे नवे रूप म्हणून कोणत्या योजनेला ओळखले जाते?
*उत्तर* : 'एअर बबल'
● दिल्लीत पाचव्या ‘उड्डयन आणि संरक्षण निर्मिती तंत्रज्ञान’ परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले?
*उत्तर* : श्रीपाद येसो नाईक
निर्यात सज्जता निर्देशांक 2020’मध्ये गुजरात राज्य प्रथम क्रमांकावर.
🔥नीती आयोगाने (राष्ट्रीय परिवर्तन भारत संस्था) ‘निर्यात सज्जता निर्देशांक 2020’ (EPI 2020) जाहीर केला आहे. भारतातल्या राज्यांची निर्यात-बाबतची तयारी आणि कामगिरी यांचे परीक्षण करून आव्हाने आणि संधी ओळखणे, सरकारी धोरणाचा प्रभाव अधिक वाढवणे आणि सोयीचे नियमन संरचना तयार करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या पहिल्या अहवालाचा उद्देश आहे.
🔥राज्यांच्या एकूणच यादीत पहिले तीन क्रमांक (अनुक्रमे) - गुजरात, महाराष्ट्र आणि तमिळनाडू
🔥भपरिवेष्टित राज्यांच्या यादीत पहिले तीन क्रमांक (अनुक्रमे) - राजस्थान, तेलंगणा आणि हरयाणा
🔥हिमालयी राज्यांच्या यादीत पहिले तीन क्रमांक (अनुक्रमे) – उत्तराखंड, त्रिपुरा आणि हिमाचल प्रदेश
🔥कद्रशासित प्रदेशांच्या यादीत पहिले तीन क्रमांक (अनुक्रमे) – दिल्ली, गोवा आणि चंदीगड
❗️❗️इतर ठळक बाबी...❗️❗️
हा निर्देशांक चार स्तंभावर आधारित आहे, ते आहेत - धोरण, व्यवसाय परीसंस्था, निर्यात परिसंस्था, निर्यात कामगिरी. यात 11 उप-स्तंभ आहेत.