11 April 2024

प्रश्नसंच

🟣1. भारतातील पहिली पॉड टॅक्सी 🚕सेवा - उत्तर प्रदेश

🟣2. आंतरराष्ट्रीय मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क 🚚- जोगीघोपा (आसाम)

🟣3.🏥 मुलांसाठी 'डिजिटल हेल्थ कार्ड' - उत्तर प्रदेश

🟣4. 💧राज्य जल बजेट (वॉटर बजेट) स्वीकारत आहे - केरळ

🟣5. 🚇 भारतातील पहिला 'अंडरवॉटर रोड बोगदा - मुंबई'

🟣6.♻️ भारतातील पहिले 'ग्रीन एव्हिएशन इंधन उत्पादन - पानिपत (हरियाणा)'

🟣7. ☀️सौर उर्जेवर चालणारी पर्यटक बोट 'सूर्यांशू' - केरळ

🟣8. पर्यटनाला चालना देण्यासाठी 'मरीना' विकसित करणारे - कुंदापूर (कर्नाटक)

🟣9.📳भारतातील पहिले 'डिजिटल सायन्स पार्क' - केरळ

🟣10.📒 संविधान अंतर्गत भारतातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा - कोल्लम (केरळ)

🟣11. 📱भारतातील पहिला 'सेमी-कंडक्टर प्लांट' उघडला - ढोलेरा (गुजरात)

🟣12. ♿ दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र विभाग स्थापन - महाराष्ट्र

🟣13. 🛫 विमानतळावरील भारतातील पहिले 'रीडिंग लाउंज' - लाल बहादूर शास्त्री (वाराणसी)

🟣14.⚡ 2030 पर्यंत सरकारी विभागांमध्ये 100% इलेक्ट्रॉनिक वाहने - केरळ

🟣15. 📮भारतातील पहिले 3D-मुद्रित पोस्ट ऑफिस - बेंगळुरू

🟣16.🚇 अंडरवॉटर मेट्रो ट्रेनची यशस्वी चाचणी - कोलकाता

🟣17. अंधांच्या नावाने ओळखले जाणारे गाव - माना (उत्तराखंड)

🟣18. दृष्टीदोष नियंत्रण धोरणाची अंमलबजावणी करणारे राज्य - राजस्थान

🟣19. भारतातील पहिले 'हायब्रीड साउंडिंग रॉकेट लॉन्च साइट - पट्टीपुलम (तामिळनाडू)

🟣20. पहिले 'कार्बन न्यूट्रल व्हिलेज' विकसित - भिवंडी तालुका (महाराष्ट्र)

🟣21. भारतातील पहिले 'सौर ऊर्जा-चालित शहर'  - सांची (मध्य प्रदेश)

चालू घडामोडी :- 10 एप्रिल 2024

◆ महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील 'मिरज' या शहरात बनवलेल्या सतार आणि तानपुरा यांना भौगोलिक संकेत (GI) टॅग देण्यात आला आहे.

◆ एअर इंडियाच्या वैश्विक विमानतळ परिचालन प्रमुखपदी जयराज षण्मुगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ अमेरिकन सोसायटी फॉर कॅटरॅक्ट आणि रिक्रॅक्टिव्ह सर्जरीच्या (ASCRS) वार्षिक सभेत डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलच्या रिसर्च टीमला बेस्ट सायंटिफिक पोस्टर अवॉर्ड 2024' देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

◆ सुमित नागल, मास्टर्स 1000 सामना जिंकणारा पहिला पुरुष भारतीय एकेरी खेळाडू ठरला आहे.

◆ कॅनडातील टोरंटो येथे सुरू असलेल्या 2024 च्या दुसऱ्या फेरीच्या लढतीत विदित गुजराथीने जागतिक क्रमवारीत तिसन्या स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या हिकारू नाकामुराचा पराभव केला.

◆ सॅम पित्रोदा यांच्या 'द आयडिया ऑफ डेमोक्रसी' या नव्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.

◆ नवी दिल्ली येथे 'परिवर्तन चिंतन' त्रिसेवा परिषद होणार आहे.

◆ धरमशाला येथे पार पडलेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या सौम्या स्वामिनाथन आणि तेजस्विनी सागर यांनी सुवर्ण पदक जिंकले आहे.

◆ मनोज पांडा यांची 16 व्या वित्त आयोगाच्या सदस्य पदी निवड झाली आहे. त्यांनी "निरंजन राजाध्यक्ष" यांची जागा घेतली आहे.

◆ टेनिस एकेरी स्पर्धेच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला नोव्हाक जोकोविच हा खेळाडू सर्वात वयस्कर पुरूष टेनिसपटू ठरला आहे.

◆ टेनिस पटू नोव्हाक जोकोविच यांच्या नावावर सध्या 24 ग्रँडस्लॅम जेतेपद आहेत.

◆ 10 एप्रिल हा दिवस "सॅम्युअल हॅनेमल" यांच्या सन्मानार्थ जागतिक होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

◆ होमिओपॅथीचे संस्थापक सॅम्युअल हॅनेमल  यांच्या सन्मानार्थ 10 एप्रिल जागतिक होमिओपॅथिक दिवस साजरा करण्यात येतो. ते "फाल्कन" या देशाचे रहिवाशी होते.

◆ माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धा "फ्रान्स" या देशात आयोजित केली जाते.

◆ इग्ला-एस हवाई संरक्षण प्रणाली भारताने रशिया या देशाकडून खरेदी केली आहे.

◆ ZIG नावाचे नवीन चलन "झिबॉम्बे" या देशाने लाँच केले आहे.

◆ भारताच्या वरीष्ठ राष्ट्रीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी "हरेंद्र सिंग" यांची निवड करण्यात आली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

काही वैशिष्ट्ये असलेल्या जिल्ह्यांची नावे


◆ आदिवासींचा जिल्हा -- नंदूरबार✅


◆ महाराष्ट्रातील कापसाचे शेत -- जळगाव✅


◆ महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा-- यवतमाळ✅


◆ संत्र्याचा जिल्हा -- नागपूर✅


◆ महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ -- अमरावती✅


◆ जंगलांचा जिल्हा -- गडचिरोली✅


◆ महाराष्ट्रातील केळीच्या बागा -- जळगाव✅


◆ साखर कारखान्यांचा जिल्हा -- अहमदनगर✅


◆ महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार --  सोलापूर✅


◆ भारताचे प्रवेशद्वार -- मुंबई✅


◆ भारताची आर्थिक राजधानी -- मुंबई✅


◆ महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा       --  मुंबई शहर✅


◆ महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार -- रायगड✅


◆ महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा -- रायगड✅


◆ मुंबईची परसबाग -- नाशिक✅


◆ महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा -- रत्नागिरी✅


◆ मुंबईचा गवळीवाडा -- नाशिक✅


◆ द्राक्षांचा जिल्हा --  नाशिक✅

पश्चिमी वारे (Westerlies) (ग्रहीय वारे)




◼️ दोन्ही गोलार्धात मध्य अक्षांशीय जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून (25° ते 35° उ. व द.) दोन्ही गोलार्धात 60° अक्षवृत्ताजवळील कमी दाबाच्या पट्ट्यांकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना पश्चिमी वारे म्हणतात.


◻️वैशिष्ट्ये : पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असल्याने या वाऱ्यांना पश्चिमी वारे म्हणतात.


◼️पृथ्वीच्या परिवलनामुळे पश्चिमी वारे दक्षिण गोलार्धात वायव्येकडून आग्नेयेकडे, तर उत्तर गोलार्धात नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात.


◻️म्हणजेच पूर्वीय वाऱ्यांच्या विरुद्ध दिशेत पश्चिमी वारे वाहतात.


◼️अश्व अक्षांश (Horse Latitude) : दोन्ही गोलार्धात 25° ते 35° उत्तर व दक्षिण अक्षवृत्तादरम्यानचा जास्त दाबाचा पट्टा शांत असतो, त्यास अश्व अक्षांश म्हणतात.


◻️गर्जणारे चाळीस (Roaring Forties) : वायव्य प्रतिव्यापारी वारे. दक्षिण गोलार्धात जलभाग (पाणी) सर्वाधिक तर भूभाग सर्वांत कमी आढळतो. कमी भूभागामुळे पश्चिमी वाऱ्यांना वाहताना कमी अडथळा उत्पन्न होतो, म्हणून 40° दक्षिण अक्षवृनापलीकडे पश्चिमी वारे घोंगावत-रोरावत व वेगाने वाहतात, म्हणून त्यांना 'गर्जणारे चाळीस' असे म्हणतात.

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

◾️भारतीय रिझर्व बँकेच्या पतधोरण समितीने सलग सातव्यांदा Repo Rate 6.5% कायम ठेवला


◾️भारत हा जगातील सर्वात मोठा रेमिटन्स प्राप्त करणारा देश बनला आहे 

⭐️रेमिटन्स म्हणजे परदेशातून पाठवलेले पैसे

⭐️2023 मध्ये

🔥भारत ($125 अब्ज)

🔥मेक्सिको ($67 अब्ज)

🔥चीन ($50 अब्ज)

🔥फिलिपिन्स ($40 अब्ज)


◾️ ग्रीन जीडीपी सध्या चर्चेतील विषय आहे

⭐️ आपल्या जीडीपी मधून पर्यावरणाचे हानी वजा केल्यानंतर येणारा आकडा म्हणजे ग्रीन GDP

⭐️चीनने 2006 मध्ये ग्रीन जीडीपीच्या आकडेवारी जाहीर केली होती त्याच्यानंतर पुन्हा जाहीर केले नाही

⭐️भारताने ग्रीन जीडीपी मोजण्यासाठी 2013 मध्ये पार्थ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली होती

⭐️ग्रीन जीडीपीला विरोध होतो कारण विकसनशील देशांना अडथळा देण्यासाठी विकसित देश Green GDP काढयला सांगतात हे एक कारण आहे


◾️लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानासाठी शाईचा महापुरवठा करण्यासाठी कर्नाटकच्या बंगलोर मधील "मैसूर पेटंट्स व व्हार्निश" कंपनीला काम देण्यात आलेले आहेत

⭐️हीच कंपनी जगभरातील 25 देशांना मतदानासाठी शाईचा पुरवठा करतो

⭐️कर्नाटक सरकार ही काम 1962 सालापासून करत आहे


◾️एअर क्वालिटी इंडेक्स रिपोर्ट फिनोलॉजी नुसार हवेच्या प्रदूषणात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो


⭐️पहिला : बांगलादेश 

⭐️दुसरा : पाकिस्तान 

⭐️तिसरा : भारत 

⭐️चौथा : तजाकिस्तान 

⭐️भारताच्या हवेची सरासरी गुणवत्ता 147 इतकी आहे


◾️भाग्यश्री फंड डबल महाराष्ट्र केसरी

⭐️वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद महिला कुस्ती स्पर्धेत अहमदनगरची भाग्यश्री फंड ही विजेती ठरली

⭐️भाग्यश्री फंड हिने दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी बहुमान पटकाविला 

⭐️भाग्यश्री ही अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील रहिवासी आहे


◾️पंतप्रधान सूर्यघर योजना

⭐️सुरुवात 13 फेब्रुवारी 2024 रोजी

⭐️या योजनेतून देशातील एक कोटी कुटुंबांना महिन्याला 300 युनिट पर्यंत मोफत वीज पुरवण्याचा सरकारचा उद्देश आहे

⭐️केंद्र सरकारकडून 78 हजार रुपये अनुदान मिळणार आहे

⭐️योजनेला राज्य सर्वाधिक प्रतिसाद नागपूर जिल्ह्यात मिळाला


◾️आतापर्यंत च्या लोकसभा निवडणुकीत 1984 काँग्रेसच्या 404 जागा निवडणूक आल्या होत्या

⭐️राजीव गांधी देशाचे पंतप्रधान बनले

⭐️इंदिरा गांधी हत्येच्या नंतर

⭐️याच निवडणुकीत भाजपा ला 2 जागा भेटल्या होत्या


◾️झारखंड मधील नक्षलग्रस्त जिल्हा सिंह भूम मध्ये पहिल्यांदाच म्हणजे दशकांच्या नंतर मतदान होणार आहे

मतदान साहित्य हेलिकॉप्टरमधून आणले जाणार आहे

⭐️ मतदानासाठी एकूण 118 मतदान केंद्रांची उभारणी केली आहे


◾️ऑपरेशन ॲनाकोंडा हे झारखंड मधील नक्षलवाद कमी करण्याचे संबंधित आहे


◾️इक्वेडोरच्या पर्यावरणवादी मूळनिवासी नेमोन्ते नेन्किमो यांना 'टाइम अर्थ' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

⭐️2020 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण अभियानात प्रेरणादायी कार्याबद्दल 'चौम्पयन्स आफ द अर्थ' या सन्मानाने गौरविण्यात आले.

त्या स्वयंसेवी संस्था 'सेईबो अलायन्स' आणि 'अॅमेझॉन फ्रंटलाइन्स'च्या संस्थापक आहेत


◾️जागतिक बँक समूहाने भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी डेप्युटी गव्हर्नर राकेश मोहन यांची आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.

⭐️जागतिक बँकेचे मुख्यालय: वॉशिंग्टन, डीसी, युनायटेड स्टेट्स

⭐️जागतिक बँकेची स्थापना: जुलै 1944, ब्रेटन वुड्स, न्यू हॅम्पशायर, युनायटेड स्टेट्स

⭐️जागतिक बँकेचे अध्यक्ष : अजय बंगा


◾️प्रधानमंत्री मुद्रा योजनेला 9 वर्षे पूर्ण 

⭐️8 एप्रिल 2015 ला योजनेची सुरवात ( नवी दिल्ली)

⭐️या योजनेंतर्गत बिगर-कॉर्पोरेट आणि बिगर कृषी, लघु/सूक्ष्म उद्योगांना 10 लाख रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा दिली जाते.


◾️8 एप्रिल 2024 रोजी नवी दिल्ली येथे 'परिवर्तन चिंतन ' नावाची पहिली त्रि-सेवा सशस्त्र दल नियोजन परिषद आयोजित करण्यात आली होती.

⭐️लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सशस्त्र दलांच्या प्रमुखांची बैठक

⭐️या बैठकीला 

◾️भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल मनोज पांडे

◾️ भारतीय वायुसेनेचे एअर मार्शल विवेक राम चौधरी आणि 

◾️भारतीय नौदलाचे ॲडमिरल आर. हरी कुमार

हे उपस्थित होते





10 April 2024

आधी सुरू केलेल्या महत्त्वाच्या योजना


✔️स्टार्स योजना  - 28 फेब्रुवारी 2019

✔️अटल आहार योजना -  7 मार्च 2019

✔️प्रधानमंत्री जन आरोग्य योजना - 23 सप्टेंबर 2018

✔️अमृत योजना  - 2015

✔️प्रधानमंत्री उज्वला योजना -  1 मे 2016

✔️सौभाग्य योजना -  25 सप्टेंबर 2017

✔️प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना - 15 फेब्रुवारी 2019

✔️राष्ट्रीय पोषण अभियान -  8 मार्च 2019

✔️वन धन योजना - 14 एप्रिल 2018

✔️उजाला योजना -  जानेवारी 2015

✔️प्रधानमंत्री जनधन योजना -  28 ऑगस्ट 2014

✔️राष्ट्रीय वयोश्री योजना - 1 एप्रिल 2017

✔️संपदा योजना - 26 एप्रिल 2017

✔️प्रधानमंत्री वय वंदना योजना - 21 जुलै 2017

✔️संकल्प योजना -  2017

✔️स्पार्क योजना - 25 सप्टेंबर 2018

✔️मानधन योजना -  12 सप्टेंबर 2019

✔️सुमन सुरक्षित मातृत्व योजना - 10 ऑक्टोंबर 2019

✔️पी एम किसान सन्माननिधी -  24 फेब्रुवारी 2019

✔️अटल आहार योजना - 28 फेब्रुवारी 2019


🔸अल्पसंख्याकांसाठी योजना - 

✔️शादी शगुन पोर्टल

✔️नई रोशनी योजना

✔️उस्ताद योजना


अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियान


सुरुवात :-

राज्यात अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियानाची (अमृत) अंमलबजावणी सन 2015-16 पासून करण्यात आहे.



उद्देश :-


शहरांतील पाणी पुरवठा व मलनिःसारणाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणे.


प्रत्येक कुटुंबास खात्रीशीर पाणीपुरवठयासाठी नळ जोडणी आणि सांडपाणी व्यवस्था यांचो सुनिश्चिती करणे हे अभियानाचे एक उद्दिष्ट आहे.


या अभियाना अंतर्गत राज्यातील 44 शहरे समाविष्ट असून त्यात नागरी भागातील 76 टक्के जनतेचा समावेश आहे.


अमृत 2.0 अभियान 2021-22 ते 2025 - 26 या कालावधीमध्ये राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राबविण्यात येणार आहे.


अमृत 2.0 अभियानाची प्रमुख उद्दिष्टे :-


सर्व शहरातील घरांना नळजोडणी देऊन पाणी पुरवठ्याच्या बाबतीत 100 टक्के स्वयंपूर्ण करणे, जलस्रोत: पुनरुज्जीवन व शहरातील मोकळ्या जागेमध्ये उद्याने व हरितक्षेत्र विकसित करणे

44 अमृत शहरांमध्ये 100 टक्के मल प्रक्रिया व मलनि:स्सारण जोडणी देणे.

देश पिवळ्या क्रांतीच्या दिशेने

🇮🇳 भारतात पिवळ्या क्रांतीची पायाभरणी 1986 मध्ये झाली होती. 

👤 सॅम पित्रोदा पिवळ्या क्रांतीचे प्रणेते होते. 

🌼 तेलबियांची फुले प्रामुख्याने पिवळी असल्यामुळे याला पिवळी क्रांती म्हटले गेले.


🌏🌾 कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती 👇

◾️हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ

◾️धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ

◾️श्वेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ

◾️नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ

◾️पिवळी क्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ

◾️लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ

◾️तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे

◾️गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ

◾️सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन

◾️रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन

◾️गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन

पोलीस भरती टेस्ट सिरीज

1] शरीरातील एकूण पेशींच्या प्रकाराची संख्या किती?
1) 369
2) 547
3) 639 ✅
4) 912

2] धान्यासाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?
1) सोडियम क्लोरेट ✅
2) मायका
3) मोरचुद
4) कॉपर टिन

3] जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर
1) त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते . 
2) त्या वस्तूची चाल व दिशा बदलतात .
3) त्या वस्तूची चाल व दिशा सारखी राहते .
4) त्या वस्तूची चाल बदलते,पण दिशा तीच राहते.✅

4] रक्तपेशी किती प्रकारच्या असतात?
1) तीन ✅
2) दोन
3) चार
4) सहा

5] मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते?
1)  अ 
2) ब ✅
3) ड
4) ई

6] खालीलपैकी कोणते गतीज ऊर्जेचे उदाहरण आहे?
1)  सायकल 
2) रेल्वे
3) जहाज
4) वरिल सर्व ✅

7] 2352 डेसि मीटर = किती हेक्टोमीटर?
1)  23.52                                       
2) 235.2
3) 230.52
4) 2.352 ✅

8] त्वरण म्हणजे ---------------- मधील बदलाचा दर होय .
1) वेग ✅
2) अंतर
3) चाल
4) विस्थापन 

9] होकायंत्रात -------------चुंबक वापरतात.
1)  निकेल 
2) रबर
3) रबर
4) सूची✅

10] हॅड्रोजन आणि ----------- या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते?
1)  ऑक्सीजन ✅
2) नायट्रोजन
3) कार्बनडाय ऑक्साईड
4) हेलियम

पंचायत राज ग्रामप्रशासन


निवडणूक खर्च मर्यादा 


पंचायत समिती सदस्य 

जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समित्या 


💬 71 ते 75 निवडणूक विभाग 

     असलेला जिल्हा 

➖ खर्च मर्यादा - 4,00,000


💬 61 ते 70 निवडणूक विभाग

➖ खर्च मर्यादा - 3,50,000


💬 50 ते 60 निवडणूक विभाग

➖ खर्च मर्यादा - 3,00,000


जिल्हा परिषद सदस्य


💬 71 ते 75 निवडणूक विभाग

➖ खर्च मर्यादा - 4,00,000


💬 61 ते 70 निवडणूक विभाग

➖ खर्च मर्यादा - 3,50,000


💬 50 ते 60 निवडणूक विभाग

➖ खर्च मर्यादा - 3,00,000


▪️गावात दिवाबत्तीची सोय करणे ही जबाबदारी ग्रामपंचायतची असते 


▪️अशोक मेहता समितीने पंचायत समिती या घटकास गौण स्थान दिले आहे. 


▪️महाराष्ट्रात संत गाडगेबाबा ग्राम पुरस्कार अभियान 2000 मध्ये सुरू झाली. 


▪️निर्मल ग्राम पुरस्कार केंद्र शासनाकडून दिला जातो. 


▪️110 वी घटनादुरुस्ती विधेयक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण आहे.


▪️भारतात सर्वाधिक कटक मंडळे मध्यप्रदेश राज्यात आहेत. 

16 वा केंद्रीय वित्त आयोग


🕒कालावधी - 2026 ते 2031


✅अध्यक्ष :-  श्री. अरविंद पनगारिया  

✅सचिव :- रित्विक रंजन पांडेय 


💌4 सदस्य 


✅1. (निरंजन राजाध्यक्ष )  मनोज पांडा

✅2. अजय नारायण झा

✅3. एनी जॉर्ज

✅4. सौम्य क्रांती घोष



केंद्राने 16 व्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणून मनोज पांडा यांची नियुक्ती केली


🔸मनोज पांडा, इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथचे माजी संचालक, 16 व्या वित्त आयोगावर नियुक्त.


🔹पांडा यांनी निरंजन राजाध्यक्ष यांची जागा घेतली, ज्यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि धोरण विश्लेषणात कौशल्य आणले.


🔸CESS हैदराबाद आणि IGIDR मुंबई येथील पार्श्वभूमीसह, पांडाच्या समावेशाचा उद्देश आयोगाच्या आर्थिक मूल्यमापनांना समृद्ध करणे आहे.


🔹16 व्या एफसीचे अध्यक्ष: डॉ. अरविंद पनागरिया


आजच्या दिवशी पोस्ट थोडी बरी नाही ठरणार पण तरीही लिहीत आहे...

MPSC vs विद्यार्थी




मागच्या वर्षी जानेवारी (२०२३) मध्ये फॉर्म्स भरून झाले,

३० एप्रिल २०२३ ला पूर्व परीक्षा पार पडली...




ऑक्टोबर २०२३ च्या जवळपास पूर्व चा निकाल लागला,

१७ डिसेंबर २०२३ ला मुख्य परीक्षा पार पडली,

मार्च २०२४मध्ये अंतिम उत्तर पत्रिका आली,




आता २०२४ चा एप्रिल आला , काही दिवसात ३० एप्रिल २०२४ उजाडेल म्हणजे पूर्व परीक्षा देऊनच १ वर्ष पूर्ण होणार,




मग पुन्हा टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क साठी स्कील टेस्ट बाकी आहेत,

४-५ महिने किमान त्याच्यात जातीलच,

तिथून पुढे कधी नियुक्त्या कधी निकाल अन कधी काय....




काही सुधारणा व्हाव्यात असं कोणालाच वाटत नाही का ??




२ वर्ष जर एक परीक्षेत जात आहे ,

तर मग आयुष्याचा किती भाग एकूण परीक्षांमध्ये जात असेल ??? (जर आयुष्य ६० वर्ष पकडल तरी आयुष्याचा किमान १०% भाग तयारी मध्ये जात आहे पदवी घेतल्या नंतर, २२-२३ वर्ष आधीच गेले आहेत मग आपला एकूण ३५-४०% भाग वाया जात नाहीये का ?)




माननीय आयोगाने थोडी गती वाढवावी असं त्यांनाही वाटल पाहिजे...

कारण या काळात आर्थिक , मानसिक , शारीरिक सर्वच नुकसान विद्यार्थ्यांचं होत राहतं,

मग कितीक जण तर परीक्षांचा निकाल पाहायला पण जशे फॉर्म भरताना होते तसे राहत नाहीत...




तसाही आपल्या देशात सामान्यांचा विचार करणारे आता जन्माला येत नाहीयेत,

पण एक विचार काहीही बदल घडवू शकतो...




एका परीक्षेला १ वर्षाच्या आत मार्गी लावलेलं खूप बरं राहील...(हे पण कमी नाहीये)




बँकिंग च्या परीक्षांचे निकाल ३ महिन्यात जिकडे तिकडे होतात,




आता २१००० पोरं निकालाच्या प्रतिक्षेत आहे (क्लर्क),

७००० जण क्लर्क होतील,

बाकीचे १४००० जण पुन्हा पुढच्या २ वर्ष बरबादी कडे वाटचाल करतील...




मग याच्यात त्या भोळ्या विद्यार्थ्यांचा दोष आहे की दुसऱ्या कोणाचा ???







१४० कोटी जनता आहे त्यात जर ८३% तरुण जनता बेरोजगार असेल,

तर भारत चीन ला कधीही मागे टाकू शकत नाही ( स्वप्नात पण नाही),

सर्व दोष जनतेचा नसतो , काही दोष सिस्टीम मध्ये असतो... आणि तो बऱ्याच काळानंतर कळतो,




तरुण पिढ्या आयुष्याचा मौल्यवान काळ वाया घालवत आहे, कारण नोकऱ्याच नाही,




आमच्याकडे डॉक्टर , इंजिनियर पासून पी एच डी पर्यंत सध्या सगळेच बेरोजगार आहेत...

यामध्ये दोष त्या सर्व जनतेचा आहे का ?

चालू घडामोडी :- 09 एप्रिल 2024

◆ इंटिग्रेटेड मॅट्रेस उत्पादक स्लीपफ्रेश मॅट्रेसने बॉलीवूड सुपरस्टार विद्या बालनची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

◆ मुंबई इंडियन्स T20 मध्ये सर्वाधिक विजय मिळविणारा पहिला संघ ठरला.

◆ अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाऊंडेशन आणि यूएस डिपार्टमेंट ऑफ एनर्जी यांच्या मदतीने जगातील सर्वात मोठा कॅमेरा तयार करण्यात आला आहे.

◆ ATP मास्टर्स स्पर्धेच्या मुख्यमधील पहिल्या फेरीत विजय मिळवणारा "सुमित नागल" हा भारताचा पहिला टेनिसपटू ठरला आहे.

◆ मार्च महिन्याचा ICC player of month Female Award इंग्लंडची फलंदाज "माइया बौचियर" यांना मिळाला आहे.

◆ मार्च महिन्याचा ICC player of month Male Award श्रीलंकेच्या "कामिंदू मेंडिसने" यांना मिळाला आहे.

◆ The idea of democracy हे पुस्तक "सॅम पित्रोदा" यांनी लिहिले आहे.

◆ कझाकिस्तान आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंज स्पर्धेत महिला गटात विजेतेपद मिळवणारी अनुपमा उपाध्यय भारत या देशाची खेळाडू आहे.

◆ श्रीनिवास पालिया यांची "विप्रो" उद्योग समूहाच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ पीटर पेलेग्रिनी यांची "स्लोवाकिया" या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे.

◆ भारतीय निवडणूक आयोगाने स्वतंत्र, निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक होण्यासाठी "सुविधा" पोर्टल सूरू केले आहे.

◆ इकॉनोमिक इंटेलिजेंस युनिट ने प्रसिद्ध केलेल्या 2024 साठी व्यवसाय पर्यावरण क्रमवारी मध्ये भारत 51व्या क्रमांकावर आहे.

◆ इकॉनोमिक इंटेलिजेंस युनिट ने प्रसिद्ध केलेल्या 2024 साठी व्यवसाय पर्यावरण क्रमवारी मध्ये सिंगापूर हा देश प्रथम क्रमांकावर आहे.

◆ Economic business ranking 2024 "Economics inteligens unit" कडून प्रसिध्द करण्यात आली आहे.

◆ UNO द्वारे जैव विविधता संमेलनाच्या सचिवालयाच्या कार्यकारी सचिवपदी एस्ट्रीड शोमेकर यांची निवड करण्यात आली आहे.

ऑपरेशन 'नन्हे फरिश्ते' अंतर्गत 1064 जणांची सुटका.

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयातून 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत मध्य रेल्वेवरील रेल्वे स्‍थानके, फलाटावरील 1064 मुलांची सुटका करण्‍यात आली आहे.

RPF च्या इतर उल्लेखनीय ऑपरेशन्स👇👇
1] मेरी सहेली पथके :- रेल्वेतील महिला प्रवाशांना, विशेषतः एकट्या प्रवास करणाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने मेरी सहेली पथके तैनात करण्यात आली आहेत.

2] ऑपरेशन मातृशक्ती :- ऑपरेशन मातृशक्ती अंतर्गत, महिला आरपीएफ जवानांनी कर्तव्याच्या पलीकडे जाऊन ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रसूती झालेल्या गर्भवती महिलांना मदत केली.

3] मिशन जीवन रक्षा :- मिशन जीवन रक्षा अंतर्गत, आरपीएफ जवानांनी रेल्वेचा अपघात किंवा रेल्वे-खाली आत्महत्त्या करण्यापासून अनेक जणांचे प्राण वाचवले.

4] ऑपरेशन महिला सुरक्षा :- महिला आणि मुलींना मानवी तस्करी करणाऱ्या सिंडिकेटच्या जाळ्यात अडकण्यापासून 150 जणांना रेल्वे संरक्षण दलाने (RPF) ऑपरेशन महिला सुरक्षा अंतर्गत वाचवले होते.

5] ‘मेरी सहेली' नावाचा कार्यक्रमही रेल्वेकडून राबविण्यात येत आहे.

09 April 2024

चालू घडामोडी :- 08 एप्रिल 2024

◆ वेदांताची BALCO ही ASI कामगिरी मानक V3 प्रमाणपत्र प्राप्त करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे.

◆ कुवेतने आपली पहिली निवडणूक अमीर शेख मेशाल यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली आहे.

◆ अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्याची भाग्यश्री फंड हिने दुसऱ्यांदा वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत 'महाराष्ट्र केसरी 2023-24' चा बहुमान पटकविला.

◆ उपमहाराष्ट्र केसरी 2023-24 पिंपरी चिंचवडची प्रगती गायकवाड ठरली आहे.

◆ संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार 2050 पर्यंत आशियाई देशांतील ज्येष्ठ नागरिकांची संख्या 948 दशलक्ष वर पोहचणार आहे.

◆ भारताच्या 140 कोटी लोकसंख्या पैकी 69.2% लोकसंख्येची मतदार म्हणून नोंदणी आहे.

◆ देशात मतदार नोंदणीचे सर्वाधिक प्रमाण तेलंगणा(86.6%) राज्यात आहे.

◆ भारतात मतदार नोंदणी मध्ये महाराष्ट्र राज्य 8व्या क्रमांकावर आहे.

◆ देशात सर्वात कमी मतदार नोंदणीचे प्रमाण बिहार राज्यात(59.6%) आहे.

◆ आयपीएल मध्ये 100 झेल घेणारा रोहित शर्मा हा तिसरा क्षेत्ररक्षक खेळाडू ठरला आहे.

◆ वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा "छत्रपती संभाजीनगर" येथे आयोजित करण्यात आली होती.

◆ महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील "मिरज" शहरात बनवलेल्या सतार आणि तानपुरा वाद्यांना GI टॅग प्राप्त झाला आहे.

◆ सागरी क्षेत्रांतील योगदानाबद्दल दिला जाणारा सागर सन्मान वरुन पुरस्कार "धिरेंद्रकुमार संन्याल" यांना प्रदान करण्यात आला आहे.

◆ जागतिक आरोग्य दिवस 7 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो.

◆ जागतिक आरोग्य दिवस 2024 ची थीम "My health, My right" ही आहे.

◆ नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया च्या चेअरमन पदी "मीनेश शहा" यांची निवड झाली आहे.

◆ पॅरिस ऑलिंपिक ज्युरी मध्ये समावेश होणारी पहिली भारतीय महिला 'बिल्कीस मीर" ठरली आहे.

◆ भारतीय तटरक्षक दलाने तामिळनाडू राज्यात तटरक्षक दलाच्या जलीय केंद्राचे उद्घाटन केले आहे.

◆ अमेरिकेनं सर्जन असोसिएशन ने मानद फेलोशिपने डॉ. रघुराम पिल्लरी सेट्टी यांना सन्मानित करण्यात आले आहे.

◆ डॉ. रघुराम पिल्लरी सेट्टी हे अमेरिकन सर्जन असोसिएशन ची मानद फेलोशिप मिळणारे दक्षिण आशियातील तिसरे सर्जन ठरले आहेत.

◆ प्रधानमंत्री मुद्रा योजनेला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत.

◆ भारत सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजना 8 एप्रिल 2015 रोजी सुरु केली होती.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

पोलीस भरतीचा फॉर्म भरणे अगोदर कोणत्या जिल्ह्याला किती फॉर्म आलेत हे नक्की पाहून घ्या.


08 एप्रिल दुपारी 3 पर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेत ही माहिती टाकली आहे सर्वांनी ही माहिती पाहून फॉर्म भरावा.

👇👇👇👇👇👇👇👇👇

C.P मुंबई - 1,80,000

नवी मुंबई- 9041

ठाणे शहर पोलीस- 20,987

C.P मीरा-भाईंदर वसई विरार- 7987

S.P ठाणे ग्रामीण- 7097

S.P सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस-5950

S.P रत्नागिरी पोलीस-7547

एस पी रायगड जिल्हा पोलीस- 9970


C.P पिंपरी चिंचवड -9680

पुणे ग्रामीण -19,741

सातारा जिल्हा पोलीस-8841

सांगली जिल्हा पोलीस-4417

सोलापूर ग्रामीण पोलीस-4012

सोलापूर शहर 4154


एस पी बुलढाणा जिल्हा पोलीस- 6012

एस पी अकोला जिल्हा पोलीस-9012

अमरावती ग्रामीण पोलीस-7123

एस पी यवतमाळ जिल्हा पोलीस-4979

S.P वाशिम जिल्हा पोलीस- 5415


C.P नागपूर शहर- 7412

एस पी नागपूर ग्रामीण-5187

भंडारा जिल्हा पोलीस-3898

चंद्रपूर जिल्हा पोलीस-3912

वर्धा जिल्हा पोलीस-3381

गोंदिया जिल्हा पोलीस-3496


C.P छत्रपती संभाजीनगर पोलीस- 5947

S.P छत्रपती संभाजीनगर पोलीस- 4978

नांदेड जिल्हा पोलीस-4987

धाराशिव जिल्हा पोलीस-4874

बीड जिल्हा पोलीस-3912

जालना जिल्हा पोलीस-3521

परभणी जिल्हा पोलीस-3031

लातूर जिल्हा पोलीस-2964


SRPF गट 1 पुणे-8000

गट 4 नागपूर-14000

गट -10 - 8000

गट -12-11000

गट -2- 13000

गट -3- 14000


ठाणे ग्रामीण ड्रायव्हर पोलीस 3140

पुणे ग्रामीण पोलीस ड्रायव्हर-3158

पुणे शहर पोलीस ड्रायव्हर-6000

मुंबई ड्रायव्हर -50000

कोल्हापूर ड्रायव्हर-2500

लातूर ड्रायव्हर -2500

C.P पुणे रेल्वे ड्रायव्हर - 784

C.P ठाणे रेल्वे ड्रायव्हर- 689

S.P सातारा ड्रायव्हर- 1380

C.P मुंबई रेल्वे ड्रायव्हर- 890

S.P धाराशिव ड्रायव्हर-1254

S.P बीड ड्रायव्हर-1124

S.P जालना ड्रायव्हर- 1074

08 April 2024

मराठी व्याकरण


 

           शब्दाच्या जाती 

 

1)नाम - 

जे शब्द प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूची, वस्तूच्या गुणांची नावे असतात अशा शब्दांना नाम असे म्हणतात. 

उदाहरण - घर, आकाश, गोड 

 

2)सर्वनाम- 

 जे शब्द नामाच्या ऐवजी वापरले जातात त्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. 

उदाहरण - मी, तू, आम्ही 

 

3) विशेषण- 

 जे शब्द नामाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना विशेषण असे म्हणतात. 

उदाहरण - गोड, उंच 

 

4)क्रियापद-  

जे शब्द वाक्यातील क्रिया दाखवतात व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात. 

उदाहरण - बसणे, पळणे 

 

5)क्रियाविशेषण-  

जे शब्द क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना क्रियाविशेषण असे म्हणतात. 

उदाहरण - इथे, उद्या 

 

6) शब्दयोगी अव्यय-  

जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. 

उदाहरण - झाडाखाली, त्यासाठी 

 

 

7) उभयान्वयी अव्यय- 

 जे शब्द दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडतात त्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. 

उदाहरण - व, आणि, किंवा 

 

8) केवलप्रयोगी अव्यय- 

 जे शब्द आपल्या मनातील वृत्तीकिंवा भवन व्यक्त करतात त्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात. 

उदाहरण - अरेरे, अबब

मागासवर्गीय आयोग

 सध्या मागासवर्गीय आयोग Current मध्ये आहेत.... येणाऱ्या Exams मध्ये यावर प्रश्न अपेक्षित आहेत....✅✅


🔴भारताच्या राष्ट्रपतींच्या मान्यतेने भारतीय राज्यघटनेच्या कलम 340 अंतर्गत 

राष्ट्रपती आदेशाद्वारे, "सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थितीची चौकशी" करण्यासाठी आवश्यकतेनुसार योग्य वाटतील अशा व्यक्तींचा नेतृत्वाखाली आयोग नियुक्त करू शकतात.


📌आतापर्यंतचे मागासवर्गीय आयोग :-


📍1st मागासवर्गीय आयोग :-


➡️स्थापना:- 29 January 1953

➡️अंतिम अहवाल:- 30 मार्च 1955 रोजी सादर

➡️अध्यक्ष : काकासाहेब कालेलकर

➡️कार्य:- सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या परिस्थितीचा व पार्श्वभूमीचा अभ्यास करणे व 'शैक्षणिकदृष्ट्या मागास' म्हणून लोकांची निवड करण्याचे निकष ठरवले.

➡️अहवाल:- ज्यामध्ये असे म्हटले होते की भारतात 2399 मागास गट आहेत. त्यापैकी 837 'सर्वात मागास' आहेत आणि मागासलेपणाचा प्रमुख पुरावा म्हणून जातीचा उल्लेख केला. 


⚠️तथापि, केंद्र सरकारने, जातविहीन समाज निर्माण करण्याच्यादृष्टीने, शिफारसी नाकारल्या.


📍2nd मागासवर्गीय आयोग :-


➡️स्थापना:- 1 जानेवारी 1979

➡️अंतिम अहवाल:- 31 डिसेंबर 1980

➡️अध्यक्ष:- B.P. मंडल (बिहारचे CM)

➡️मुख्य उद्देश:- भारतातील सामाजिक किंवा शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांची ओळख करून देणे आणि जातीय असमानता आणि भेदभाव दूर करण्यासाठी आरक्षणाचा विचार करणे हे मंडल आयोगाचे मुख्य उद्देश होते .

➡️वैशिष्ट्ये:- मागासलेपणा निश्चित करण्यासाठी अकरा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक निर्देशक वापरले

➡️शिफारसी:- ओबीसीना सरकारी नोकरीत आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांतर्गत नोकऱ्यांमध्ये 27 टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली.



📍3rd इतर मागासवर्गीय आयोग :-


➡️स्थापना:- 2 ऑक्टोबर 2017

➡️अहवाल: 31 जुलै 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर

➡️रचना :- चार सदस्यीय आयोग)

➡️अध्यक्ष:- दिल्ली H.C च्या माजी मुख्य न्या. जी.राहिणी

➡️सदस्य:-3

🔴1. जे.के. बजाज (चेन्नईच्या सेंटर फॉर पॉलिसी स्टडीजचे संचालक)

🔴2. गौरी बसू (भारतीय मानवशास्त्रीय सर्वेक्षण संचालक, कोलकाता)

🔴3. विवेक जोशी (रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त) 


➡️समितीचे सचिव:- यू. वेंकटश्वरालू

➡️या आयोगाला आत्तापर्यंत 14 वेळा मुदत वाढ देण्यात आली होती.

➡️उद्देश : ओबीसींमधील अधिक मागासलेल्यांना आरक्षणाच्या फायद्यांचा लाभ घेता यावा यासाठी आणि आरक्षणाच्या लाभांचे अधिक न्याय्य वितरणाचे सुनिश्चितीकरण आणि ओबीसींमध्ये उप-वर्गीकरण करता येईल असे निकष आणि मापदंड ठरवणे.

चालू घडामोडी प्रश्नसंच



प्रश्न – अलीकडील पुरातत्व उत्खननात 52000 वर्षे जुनी हडप्पा वसाहत कोठे सापडली?

उत्तर - गुजरात


प्रश्न – हवाई संरक्षण पोस्चर वाढवण्यासाठी लष्कराने अलीकडे कोणती प्रणाली समाविष्ट केली आहे?

उत्तर - आकाशीर


प्रश्न – अलीकडेच SCO सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व कोणी केले?

उत्तर - अजित डोवाल


प्रश्न – अलीकडेच, भारताने अणुऊर्जा क्षमता १ लाख मेगावॅटपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य केव्हा ठेवले आहे?

उत्तर - 2047


प्रश्न – अलीकडेच DRDO ने कोणत्या राज्यात चाचणी केंद्रासाठी प्रकल्प सुरू केला आहे?

उत्तर - पश्चिम बंगाल


प्रश्न – कोणत्या देशाने नुकताच ऐतिहासिक अणु कायदा संमत केला आहे?

उत्तर - इस्रायल


प्रश्न – नुकताच राष्ट्रीय सागरी दिन कधी साजरा करण्यात आला?

उत्तर – ५ एप्रिल


प्रश्न – मुख्यमंत्री महिला सन्मान योजना नुकतीच कोठे सुरू होणार आहे?

उत्तर - दिल्ली


प्रश्न – अलीकडेच जागतिक भविष्य ऊर्जा शिखर परिषदेचे आयोजन कोण करणार आहे?

उत्तर - मसदर


प्रश्न – पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नुकतीच भारताची पहिली महिला ज्युरी सदस्य कोण बनली आहे?

उत्तर - बिल्किस मीर


प्रश्न.1) केंद्रीय निवडणुक आयोगाने लोकसभा निवडणुक २०२४ साठी कोणाची युथ आयकॉन म्हणून निवड केली आहे?

उत्तर - आयुष्यमान खुराणा


प्रश्न.2) FIDE ने जाहीर केलेल्या रँकिंग नुसार कोण भारताचा प्रथम क्रमांकाचा बुद्धिबळ पटू ठरला आहे?

उत्तर - अर्जुन एरिगैसी


प्रश्न.3) FIDE ने जाहीर केलेल्या रँकिंग नुसार कोणता बुद्धिबळ खेळाडू जगात प्रथम क्रमांकावर आहे?

उत्तर - मॅग्नसन कार्लसन


प्रश्न.4) चंदीगड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय तायक्वादो स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या रूद्र पांडे याने कोणते पदक जिंकले आहे?

उत्तर - सुवर्ण 


प्रश्न.5) जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार पॅनल मध्ये कोणत्या भारतीयाचा समावेश झाला आहे?

उत्तर - राकेश मोहन


प्रश्न.6) हिंदू पद्धतीने विवाह पार पाडण्यासाठी कन्यादानाची आवश्यकता नाही असा निर्णय कोणत्या उच्च न्यायालयाने दिला आहे?

उत्तर - अलाहाबाद


प्रश्न.7) WEF यंग ग्लोबल लीडर्स क्लास ऑफ २०२४ मध्ये किती भारतीयांचा समावेश झाला आहे?

उत्तर - 5 


प्रश्न.8) १५ वा CIDC विश्वकर्मा पुरस्कार २०२४ कोणत्या उद्योग समूहाला देण्यात आला आहे?

उत्तर - SJVN Ltd


प्रश्न.9) आशियाई ॲथलेटिक कमिटीच्या सदस्य पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

उत्तर - शायनी विल्सन


प्रश्न.10) आंतरराष्ट्रिय क्रिडा दीन कधी साजरा करण्यात येतो?

उत्तर - 6 एप्रिल

सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे

Q : कांद्याच्या पेशी सुस्पष्ट दिसाव्यात यासाठी ____ हे अभिरंजक वापरले जाते? 

(अ) सॅफ्रनिन 

(ब) आयोडीन ✅

(क) इसॉसिन  

(ड) मिथेलिन ब्लू 


Q :__________ झाडाला कणखर आणि टणक बनवते? 

(अ) स्थूलकोन 

(ब) मूल ऊती 

(क) दृढकोण ऊती ✅

(ड) वायू ऊती 


Q : मेटाझुआ उपसृष्टीतील प्राणी संघ पोरिफेरा या संघातील प्राण्यांची खालीलपैकी प्रमुख लक्षणे कोणती? 

(अ) खाऱ्या पाण्यात राहणारे 

(ब) शरीरावर शुकिकांचे आवरण असते 

(क) प्रचलन न करणारे 

(ड) वरील सर्व बरोबर  ✅


Q : अँनिलिडा सृष्टीतील खालीलपैकी प्राणी कोणते? 

(अ) गांडूळ  

(ब) लीच (जळू)

(क) नेरीस 

(ड) वरील सर्व ✅



Q : खालील वर्णनावरून मेटाझुआ उपसृष्टीतील प्राणी संघ ओळखा: 

(1) सर्वात मोठा प्राणी संघ (2) एकलिंगी प्राणी, लैंगिक प्रजनन करतात (3) डोके, वक्ष व उदार असे शरीराचे तीन भाग असतात. 

(अ) मोलुस्का 

(ब) आर्थोपोडा ✅

(क) एकायनोडर्माटा 

(ड) सीलेंटेराटा 



Q : एकायनोडर्माटा पाणी संघातील खालीलपैकी प्राणी कोणते? 

(अ) तारामासा 

(ब) सी- ककुंबर 

(क) सी-अर्चिन 

(ड) ऑफिऑथ्रिक्स 

(इ) वरील सर्व ✅


Q : एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी 40% साठा कोणत्या खनिजांचा आहे? 

(अ) लोहखनिज 

(ब) मॅंगनीज 

(क) कोळसा ✅

(ड) यापैकी नाही 



Q : बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे _ मिळविण्यासाठी केला जातो? 

(अ) लोह

(ब) मॅंगनीज 

(क) तांबे 

(ड) अँल्युमिनियम ✅



Q : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बांद्रामधून जपानला खालीलपैकी कोणत्या धातूची निर्यात होते? 

(अ) लोहखनिज ✅

(ब) मॅंगनीज 

(क) तांबे 

(ड) बॉक्साईट 



Q : खालील धातूंपैकी कोणता धातू जांभा खडकात आढळतो? 

(अ) सिलिका  

(ब) मॅंगनीज 

(क) लोहखनिज ✅

(ड) बॉक्साईट 


Q : खालील धातूंपैकी कोणता धातू जांभा / प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळतो? 

(अ) मॅंगनीज  

(ब) लोहखनिज✅

(क) सिलिका 

(ड) बॉक्साईट 


उत्तर : कन्फयुजन आहे, कारण जांभा खडकात लोहखनिज आणि बॉक्साईट आढळते. 

प्राण्यांतील लैंगिक प्रजनन (Sexual Reproduction in Animals):


🌿काही प्राण्यांमध्ये नार आणि माधुरी ग्रंथी एकत्र असतात त्यांना उभयलिंगी प्राणी (Hermaphrodites) असे म्हणतात. उदा. लिव्हरफ्ल्यूक, हायड्रा, गांडूळ

🌿काही प्राण्यांमध्ये नार आणि मढी ग्रंथी भिन्न सजीवांमध्ये असतात त्यांना एकलिंगी प्राणी (Unisexual Animals) असे म्हणतात.

उदा. मानव, गुरे, कुत्रा, बेडूक, मासे, सॅप, पक्षी, पाल


🌿पराण्यांमधील प्रजनन प्रक्रियेसाठी ते अंडी घालतात किंवा पिल्लांना जन्म देतात या आधारे त्यांचे वर्गीकरण तीन गटात केले जाते.

🌷१) अंडज प्राणी (Oviparous) : जे प्राणी अंडी घालतात त्यांना अंडज प्राणी असे म्हणतात

उदा. बेडूक, कीटक, टोड, गोगलगाय, ऑकटोप्स, मासे, साप, पाल, पक्षी, (प्लॅटिपस आणि इकिडना सस्तनी प्राणी )


🌷२) जरायुज प्राणी (Viviparous): जे प्राणी पिल्लांना जन्म देतात त्यांना जरायुज प्राणी असे म्हणतात.

उदा. मन, विंचू, झुरळ, देवमासा, शार्कमासा, समुद्री साप


🌷३) अंडजरायुज प्राणी (Oviviviparous): जे प्राणी फलित अंडी विकसित करतात आणि मादीच्या शरीरातून भ्रूण बाहेर सोडले जाते त्यांना अंडजरायुज प्राणी असे म्हणतात.

उदा. गप्पी मासे (Gambusia Fish), काही कीटक

महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प

🎯महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प

 

🔹खोपोली - रायगड              

🔸भिरा अवजल प्रवाह - रायगड                              

🔹कोयना - सातारा                

🔸तिल्लारी - कोल्हापूर          

🔹पच - नागपूर                      

🔸जायकवाडी - औरंगाबाद


🎯महाराष्ट्रातील अणुविधुत प्रकल्प                 

🔰तारापुर - ठाणे                    

🔰जतापुर - रत्नागिरी              

🔰उमरेड - नागपूर(नियोजित)


🎯महाराष्ट्रातील पवन विधुत प्रकल्प                     

🔘जमसांडे - सिंधुदुर्ग             

🔘चाळकेवाडी - सातारा           

🔘ठोसेघर - सातारा               

🔘वनकुसवडे - सातारा           

🔘बरह्मनवेल - धुळे                 

🔘शाहजापूर - अहमदनगर

नैसर्गिक साधनसंपत्ती वने, प्राणी, खनिजे, शेती

♍️जग : वनसंपत्ती♍️ 


💠 उष्ण कटिबंधीय वने - यात सदाहरित वने व मॉन्सून वने हे दोन प्रकार पडतात. विषुववृत्तीय सदाहरित वने - या पट्ट्यात भरपूर पाऊस व अधिक तापमान असल्यामुळे या वाणांच्या वाढीस अनुकूल वातावरण आहे. या वनात रबर, महोगनी, सिकोना, या सारखे वृक्ष आढळतात. प्रमुख देश - काँगो, मलेशिया, इंडोनेशिया, ब्राझील.


💠 मान्सून वने - २०० सेमीच्या अधिक पावसाच्या क्षेत्रात ही वने आढळतात. १०० ते २०० सेमी पावसाच्या पाणयात प्रदेशात पानझडी वने आढळतात. या वनात साग, साल, शिसव, खैर, आंबा, जांभूळ, पळस, बाभूळ ही वने आढळतात. प्रमुख देश भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड आहेत.


💠 समतीतोष्ण उष्ण कटिबंधीय पानझडी वने - या वनातील झाडांची पाने हिवाळ्यात झडतात. या वनात ओक, एल्म्स, वोलनट, पॉप्युलर, ओलिव्ह. प्रमुख देश - अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, रशिया.


💠 सचिपर्णी किंवा तैगा वने - विस्तृत प्रदेशात अणुकुचीदार, तेलगट, व मऊ पानांचे सूचिपर्णी वृक्ष आढळतात. पाईन, स्प्रूस, फर वगैरे. प्रमुख देश रशिया, फिनलँड, अमेरिका, कॅनडा.


♍️जग : पशुसंपत्ती ♍️


💠 समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश - ऊत्तर अमेरिका प्रेअरी प्रदेश, दक्षिण अमेरिका पंपास, आफ्रिका - व्हेल्ड.


💠 उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश - ब्राझीलचा डोंगराळ भाग, दक्षिण अमेरिकेतील ओरिनोको नदीचे खोरे, आफ्रिकेतील झैरे खोरे.


💠 परमुख मास उत्पादक प्रदेश - अमेरिका, कॅनडा, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया.


💠 परमुख दूध उत्पादक प्रदेश - न्यूझीलंड, डेन्मार्क, हॉलंड, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, भारत, अमेरिका,


💠परमुख लोकर उत्पादक देश - चीन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, रशिया.


💠परमुख रेशीम उत्पादक देश - चीन, भारत


♍️जग : खनिजे व ऊर्जासाधने ♍️


💠 लोह - चीन, रशिया, ब्राझील, अमेरिका, भारत, व इतर देश.


💠मगनीज - रशियन राष्ट्रकुल, गाबाँ, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, भारत, ऑस्ट्रलिया, व इतर देश.


💠 बॉक्सइट - ऑस्ट्रेलिया, गिनी, भारत, जमैका, ब्राझील, व इतर देश.


💠 जस्त - जपान, कॅनडा, चीन, रशिया, जर्मनी, व इतर देश.


💠 तांबे - अमेरिका, चिली, जपान, चीन, रशियन राष्ट्रकुल, जर्मनी


💠 चांदी - मेक्सिको, अमेरिका, पेरू, कॅनडा, रशिया.


💠 सोने - दक्षिण आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया, कॅनडा, चीन, पेरू, घाणा, ग्वाटेमाला


💠 कथिल - चीन, ब्राझील, मलेशिया, थायलंड, व इतर देश.


💠निकेल - रशिया, कॅनडा, जपान, नॉर्वे, ऑस्ट्रेलिया.


💠 करोमियम - दक्षिण आफ्रिका, रशिया, भारत, झिम्बॉम्बे, फिनलँड.


💠शिसे - रशिया, अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया, जपान, व इतर देश


💠 गधक - अमेरिका, कॅनडा, रशिया, पोलंड.


💠 खनिज तेल - सौदी अरेबिया, अमेरिका, रशिया, इराण, मेक्सिको, चीन, कुवैत, इराक, व्हेनेझुएला, रूमानिया, इंडोनेशिया, एकवाडोर.


💠 नसर्गिक वायू - रशिया, अमेरिका, कॅनडा, ग्रेट ब्रिटन, नेदरलँड्स.


💠 दगडी कोळसा - चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, रशिया, दक्षिण आफ्रिका, व इतर देश.


💠 हिरे - काँगो, नामिबिया, लेसोथो, अंगोला, बोस्टवाना, दक्षिण आफ्रिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा.


♍️जग : शेती ♍️


💠गहू - चीन, भारत, अमेरिका, फ्रान्स, रशिया, कॅनडा, व इतर देश


💠 तांदूळ - चीन, भारत, इंडोनेशिया, बांग्लादेश, व्हिएतनाम, इतर देश


💠मका - अमेरिका, चीन, ब्राझील, फ्रान्स, मेक्सिको, भारत, इतर देश


💠जवारी - अमेरिका, भारत, नयजीरिया, चीन, मेक्सिको, भारत, सुदान.


💠 बाजरी - भारत, नयजीरिया, चीन, नाइजर, बुर्किना, फासो.


💠 डाळी - भारत, चीन, ब्राझील, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया,


💠सोयाबीन - अमेरिका, ब्राझील, चीन.


💠 भईमूग - चीन, भारत, नयजीरिया, अमेरिका, इंडोनेशिया.


💠खोबरे - फिलिपिन्स, भारत, इंडोनेशिया,


💠 पामतेल - मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, मेक्सिको, व इतर देश.


💠 बटाटे - चीन, रशिया, अमेरिका, पोलंड, युक्रेन, भारत.


💠 सफरचंदे - चीन, अमेरिका, फ्रान्स, टर्की, इराण, भारत,


💠 चहा - भारत, चीन, केनिया, श्रीलंका, इंडोनेशिया,


💠 कॉफी - ब्राझील, युगांडा, कोलंबिया,


💠कशर - स्पेन, भारत, इराण.


💠 कोको बिया - आयव्हरी कोस्ट, घाणा, इंडोनेशिया, ब्राझील, नयजीरिया,


💠 कापूस - अमेरिका, चीन, भारत, पाकिस्तान, उझबेकिस्तान.


💠 ताग - भारत, बांग्लादेश, चीन, थायलंड.


💠 तबाखू - चीन, अमेरिका, भारत, ब्राझील,


💠 रबर - थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, भारत, चीन.


💠 ऊस - भारत, ब्राझील, चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया.


💠 फले - नेदरलँड्स, भारत, इझ्रायल, ब्राझील.


महाराष्ट्रातील विद्युत प्रकल्प आणि जिल्हे



📍 महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प: 🚔🚔🚔🚔🚔


● तुर्भ-मुंबई, खापरखेडा : नागपूर.

● बल्लारपूर : चंद्रपूर.

● चोला : ठाणे.

● परळी बैजनाथ : बीड.

● पारस : अकोला.

● एकलहरे : नाशिक.

● फेकरी : जळगाव.


📍 महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प:🌷🌷🌷🌷🌷


● खोपोली : रायगड.

● भिरा अवजल प्रवाह : रायगड.

● कोयना : सातारा.

● तिल्लारी : कोल्हापूर.

● पेंच : नागपूर.

● जायकवाडी . औरंगाबाद.


📍 महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प: 🍬🍬🍬🍬🍬


● तारापुर : ठाणे.

● जैतापुर : रत्नागिरी.

● उमरेड : नागपूर.


📍 महाराष्ट्रातील पवनविद्युत प्रकल्प:🍫🍫🍫🍫


● जमसांडे : सिंधुदुर्ग.

● चाळकेवाडी : सातारा.

● ठोसेघर : सातारा.

● वनकुसवडे : सातारा.

● ब्रह्मनवेल : धुळे.

● शाहजापूर : अहमदनगर. 

पोलीस भरती 2024


▪️  महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.


▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे 


* विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.


▪️ विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.


▪️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.


▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.


▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.


▪️  महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.


▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे


▪️ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.


▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.


▪️महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.


▪️ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.


▪️  महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.


▪️  भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.


▪️भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.


▪️  महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.


▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.


▪️भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.


▪️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.


▪️पढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.


▪️गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.


▪️  परवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.


▪️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.


▪️ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.


▪️  औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.


▪️पणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.


▪️  महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.


▪️ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.


▪️ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.


▪️विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.


▪️  विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.


▪️ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.


▪️ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.


▪️सत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.


▪️ सत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.


▪️राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती 


▪️ सत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.


▪️बरह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.


▪️  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.


▪️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.


▪️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.


▪️पणे ही पेशव्यांची राजधानी आहे.


▪️ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.


▪️  आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.


▪️ मबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात


▪️यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.


▪️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.


▪️नशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.


▪️महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.


▪️शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.


▪️ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.


▪️शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.


▪️ जञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.


▪️तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.


▪️भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.


▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.


▪️रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.


महाराष्ट्राशी सबंधित प्रश्नोत्तरे



◆ महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापला आहे ? 

उत्तर ----- 9.7 टक्के 


◆महाराष्ट्र राज्याला सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याची लागते ?

 उत्तर --मध्ये प्रदेश . 


◆ महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी कोणत्या जिल्ह्यात चालते? 

उत्तर ----रत्नागिरी. 


◆ महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता ?

 उत्तर -- गोंदिया. 


◆ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्त्रियांची संख्या पुरुषा पेक्षा जास्त आहे ?

 उत्तर ---रत्नागिरी. 


◆ महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता? 

उत्तर --- सिंधुदुर्ग. 


◆ महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना कोठे आहे ?

 उत्तर--नाशिक 


◆ महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो?

उत्तर --अंबोली (सिंधुदुर्ग).


◆ महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? 

उत्तर ---ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे. 


◆ विदर्भातील नंदनवन कोणते? 

उत्तर----चिखलदरा. 


◆ संत गजानन महाराजाची समाधी कोठे आहे? 

उत्तर ----शेगाव जिल्हा बुलढाणा . 


◆ महाराष्ट्राचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? 

उत्तर--नाशिक 


◆ महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? 

उत्तर--नाशिक. 


◆ महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणत्या पर्वताची रांग आहे? 

उत्तर----सातपुडा. 


◆ महाराष्ट्रात चुंनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? 

उत्तर--यवतमाळ. 


◆ महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांबीचा महामार्ग कोणता ?

 उत्तर---national highway 6. 


◆ स्वातंत्र्य वीर सावरकरांचे जन्मस्थान कोणते? 

उत्तर- भगुर (जी नाशिक ). 


◆ महाराष्ट्रातील शिखांची दक्षिण काशी कोणती? 

उत्तर--नांदेड. 


◆ महाराष्ट्राचे जावारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात? 

उत्तर--सोलापूर. 


◆ छत्रपती शाहू महाराजांनी गुळाची बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यात स्थापन केली?

 उत्तर---कोल्हापूर येथे 1895 ला. 


◆ महाराष्ट्रातील कापसाची प्रसिद्ध बाजारपेठ कोठे आहे? 

उत्तर--अमरावती. 


◆ पुणे जिल्ह्यातील कोणते शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे? 

उत्तर--जुन्नर. 


◆ पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या काठी आहे?

 उत्तर---भीमा. 


◆ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखरकारखाना कोठे स्थापन करण्यात आला होता?

 उत्तर---प्रवरानगर(जी अहमदनगर ). 


◆ महाराष्ट्रातील जिल्हयांची संख्या?उत्तर ---36. 


◆ महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात ?

उत्तर ---- गोदावरी. 


◆ महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?उत्तर---गोदावरी. 


◆ महाराष्ट्रातील सर्वाधिक आवर्षंनग्रस्त जिल्हा कोणता? 

उत्तर---अहमदनगर. 


◆ संत गाडगेबाबाचे नाव दिलेले विद्यापीठ कोठे आहे ?

 उत्तर---अमरावती. 


◆ यशवंतरावांच्या समाधी स्थळास कोणते नाव देण्यात आले?

 उत्तर---प्रीतिसंगम 


◆ भारतातील पहिले पक्षी अभयअरण्य  कोठे स्थापन करण्यात आले?

 उत्तर--कर्नाळा जिल्हा रायगड. 


◆ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी कोठे आहे?

 उत्तर---मोझरी (जी. अमरावती.). 


◆ महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या प्रकल्पास म्हणतात? 

उत्तर--कोयना प्रकल्प. 


◆ महाराष्ट्रातील मातीचे धरण ?

 उत्तर--गांगपूर जिल्हा नाशिक. 


◆ महाराष्ट्रातील कोणत्या शहरास बावन्न दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखले जाते?उत्तर--औरंगाबाद. 


◆ लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर---बुलढाणा.  

महाराष्ट्रातील पर्वत शिखरे

📌 महाराष्ट्र पठार निर्मिती ही   🌋जवालामुखीच्या  उद्रेकामुळे झालीआहे


📌 गरम पाण्याचे झरे हे ज्वालामुखी उद्रेकाचे पुरावे देतात


📌 यातूनच सहयाद्री पर्वतरांग तयार झाली जी प्रमुख पश्चिम वाहिनी आणि पुर्व वहिनी नद्यांची जलविभाजक बनली.


📌 महाराष्ट्र मध्ये सह्याद्री ची उंची ही उत्तरे कडून दक्षिणेकडे कमी कामी होत जाते


🔰 महाराष्ट्रातील प्रमुख पर्वत शिखरे 🔰


  🎇 कळसुबाई  1,646 मी अहमदनगर


  🎇 साल्हेर 1,567 मी नाशिक


  🎇 महाबळेश्वर 1,438 मी सातारा


  🎇 हरिश्चंद्रगड 1,424 मी अहमदनगर

  

  🎇 सप्तश्रृंगी 1,416 मी नंदुरबार


  🎇 तोरणा 1,404 मी पुणे 


  Trick 👇👇

🏆 कसा मी हसतो अत्रे तिला विचारतो 🏆


  🌸 क  = कळसुबाई

  🌸 सा  = साल्हेर

  🌸 मी  = महाबळेश्वर

  🌸 हा   = हरिश्चंद्रगड

  🌸 स   =सप्तश्रृंगी

  🌸 तो   = तोरणा

  🌸 अ  =  अस्तंभा

  🌸  तर  =  त्र्यंबकेश्वर

  🌸 तिला =  तौला

  🌸 वि    = विराट

  🌸 चा    = चिखलदरा

भारतीय नदी(INDIAN RIVERS)


*1 सिन्धु नदी* :-

•लम्बाई: (2,880km)

• उद्गम स्थल: मानसरोवर झील के निकट

• सहायक नदी:(तिब्बत) सतलुज, व्यास,

झेलम, चिनाब,

रावी, शिंगार,

गिलगित, श्योक जम्मू और कश्मीर, लेह

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*2 झेलम नदी*

•लम्बाई: 720km

•उद्गम स्थल: शेषनाग झील,

जम्मू-कश्मीर

•सहायक नदी: किशन, गंगा, पुँछ लिदार,करेवाल,

सिंध जम्मू-कश्मीर,

कश्मीर


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*3 चिनाब नदी*

•लम्बाई: 1,180km

•उद्गम स्थल: बारालाचा दर्रे के निकट

•सहायक नदी: चन्द्रभागा जम्मू-कश्मीर

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*4 रावी नदी*

•लम्बाई: 725 km

•उद्गम स्थल:रोहतांग दर्रा,

कांगड़ा

•सहायक नदी :साहो, सुइल पंजाब


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*5 सतलुज नदी*

•लम्बाई: 1440 (1050)km •उद्गमस्थल:मानसरोवर के निकट राकसताल

•सहायक नदी : व्यास, स्पिती,

बस्पा हिमाचल प्रदेश, पंजाब

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*6 व्यास नदी*

•लम्बाई: 470

•उद्गम स्थल: रोहतांग दर्रा •सहायक नदी:तीर्थन, पार्वती,

हुरला


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*7 गंगा नदी*

•लम्बाई :2,510 (2071)km •उद्गम स्थल: गंगोत्री के निकट गोमुख से

• सहायक नदी: यमुना, रामगंगा,

गोमती,

बागमती, गंडक,

कोसी,सोन,

अलकनंदा,

भागीरथी,

पिण्डार,

मंदाकिनी, उत्तरांचल,

उत्तर प्रदेश,

बिहार,

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*8 यमुना नदी*

•लम्बाई: 1375km

•उद्गम स्थल: यमुनोत्री ग्लेशियर

•सहायक नदी: चम्बल, बेतवा, केन,

टोंस, गिरी,

काली, सिंध,

आसन

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*9 रामगंगा नदी*

•लम्बाई: 690km

•उद्गम स्थल:नैनीताल के निकट एक हिमनदी से

• सहायक नदी:खोन

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*10 घाघरा नदी*

•लम्बाई: 1,080 km

•उद्गम स्थल:मप्सातुंग (नेपाल)

• सहायक नदी:हिमनद शारदा, करनली,

कुवाना, राप्ती,

चौकिया

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*11 गंडक नदी*

•लम्बाई: 425km

•उद्गम स्थल: नेपाल तिब्बत सीमा पर मुस्ताग के निकट •सहायक नदी :काली गंडक,

त्रिशूल, गंगा

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*12 कोसी नदी*

•लम्बाई: 730km

•उद्गम स्थल: नेपाल में सप्तकोशिकी

(गोंसाईधाम)

•सहायक नदी: इन्द्रावती,

तामुर, अरुण,

कोसी

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*13 चम्बल नदी*

•लम्बाई: 960 km

•उद्गम स्थल:मऊ के निकट जानापाव पहाड़ी से

•सहायक नदी :काली सिंध,

सिप्ता,

पार्वती, बनास

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*14 बेतवा नदी*

•लम्बाई: 480km

•उद्गम स्थल: भोपाल के पास उबेदुल्ला गंज के पास मध्य प्रदेश

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*15 सोन नदी*

•लम्बाई: 770 km

•उद्गमस्थल:अमरकंटक की पहाड़ियों से

•सहायक नदी:रिहन्द, कुनहा 


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*16 दामोदर नदी*

•लम्बाई: 600km

•उद्गम स्थल: छोटा नागपुर पठार से दक्षिण पूर्व

•सहायक नदी:कोनार,

जामुनिया,

बराकर झारखण्ड,

पश्चिम बंगाल


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*17 ब्रह्मपुत्र नदी*

•लम्बाई: 2,880km

•उद्गम स्थल: मानसरोवर झील के निकट (तिब्बत में सांग्पो)

•सहायक नदी: घनसिरी,

कपिली,

सुवनसिती,

मानस, लोहित,

नोवा, पद्मा,

दिहांग अरुणाचल प्रदेश, असम

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*18 महानदी*

•लम्बाई: 890km

•उद्गम स्थल: सिहावा के निकट रायपुर

•सहायक नदी: सियोनाथ,

हसदेव, उंग, ईब,

ब्राह्मणी,

वैतरणी मध्य प्रदेश,

छत्तीसगढ़,

उड़ीसा

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*19 वैतरणी नदी*

• लम्बाई: 333km

•उद्गम स्थल:क्योंझर पठार उड़ीसा

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*20 स्वर्ण रेखा*

•लम्बाई: 480km

•उद्गम स्थल ;छोटा नागपुर पठार उड़ीसा,

झारखण्ड,

पश्चिम बंगाल

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*21 गोदावरी नदी*

•लम्बाई: 1,450km

•उद्गम स्थल: नासिक की पहाड़ियों से

•सहायक नदी:प्राणहिता,

पेनगंगा, वर्धा,

वेनगंगा,

इन्द्रावती,

मंजीरा, पुरना महाराष्ट्र,

कर्नाटक,

आन्ध्र प्रदेश

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*22 कृष्णा नदी*

•लम्बाई: 1,290km

•उद्गम स्थल: महाबलेश्वर के निकट

•सहायक नदी: कोयना, यरला,

वर्णा, पंचगंगा,

दूधगंगा,

घाटप्रभा,

मालप्रभा,

भीमा, तुंगप्रभा,

मूसी महाराष्ट्र,

कर्नाटक,

आन्ध्र प्रदेश

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*23 कावेरी नदी*

•लम्बाई: 760km

•उद्गम स्थल: केरकारा के निकट ब्रह्मगिरी

•सहायक नदी:हेमावती,

लोकपावना,

शिमला, भवानी,

अमरावती,

स्वर्णवती कर्नाटक,

तमिलनाडु

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*24 नर्मदा नदी*

•लम्बाई: 1,312km

•उद्गम स्थल :अमरकंटक चोटी

•सहायक नदी: तवा, शेर, शक्कर,

दूधी, बर्ना मध्य प्रदेश,

गुजरात


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*25 ताप्ती नदी*

•लम्बाई: 724km

•उद्गम स्थल: मुल्ताई से (बेतूल)

•सहायक नदी: पूरणा, बेतूल,

गंजल, गोमई मध्य प्रदेश,

गुजरात


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*26 साबरमती*

•लम्बाई: 716km

•उद्गम स्थल: जयसमंद झील

(उदयपुर)

•सहायक नदी:वाकल, हाथमती राजस्थान,

गुजरात


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*27 लूनी नदी*

•उद्गम स्थल: नाग पहाड़ •सहायक नदी:सुकड़ी, जनाई,

बांडी राजस्थान,

गुजरात,

मिरूडी,

भारत वार्षिक पर्जन्यमान




अती कमी पर्जन्य [ ४० सेमी पेक्षा कमी ]प्रदेश

कच्छचे रन,
पश्चिम राजस्थान,
नैऋत्य पंजाब,
पश्चिम हरयाणा,
कश्मीर का उत्तरेकडील भाग
___________________________
कमी पर्जन्य [४० ते ६० सेमी पर्जन्य ] प्रदेश

पूर्व राजस्थान,
पश्चिम गुजरात,
पश्चिम पंजाब,
पूर्व हरियाणा,
दक्षिण भारतीय पठारावरील पर्जन्य छायेचा प्रदेश
___________________________

मध्यम पर्जन्य [६० ते १०० सेमी ] प्रदेश

भारताचा बहुतांश भाग
जम्मू कश्मीर चा नैऋत्य भाग,
उत्तर भारतीय मैदानी पश्चिम भाग,
मध्यप्रदेश व गुजरात राज्याचा का ही भाग,
महाराष्ट्र,
कर्नाटक,
आंध्रा प्रदेश,
तामिळनाडू चा भाग
____________________________
१०० ते १५० पर्जन्य प्रदेश

उत्तर प्रदेश के पूर्व भाग,
बिहार, 
पश्चिम बंगाल,
मध्य प्रदेश,
छत्तीसगढ़,
झारखंड,
उडीसा.

लोकसंख्या


राज्यांच्या सहकार्यान केंद्र शासनामार्फत दर दहा वर्षांनी जनगणना  घेण्यात येते व याद्वारे लोकसंख्येबाबत व्यापक माहिती उपलब्ध होते. सन 2011 मध्ये घेण्यात आलेली जनगणना  ही मालिकेतील 15वी  असून त्यानुसार राज्याची लोकसंख्या 11 24 कोटी तर त्यातील स्त्रियांचे प्रमाण 48.1% आहे. राज्याचा दशवार्षिक लोकसंख्या वृद्धीदर 2001 – 2011 या कालावधीत 6.7% अंकांनी कमी झाला असून राष्ट्रीय पातळीवर तो 3.8 %  अंकांनी कमी झाला आहे. राज्यांमध्ये दशवार्षिक लोकसंख्या वृद्धीदर मध्ये नोंदवली गेलेली ही सार्वत्रिक घट आहे.



लोकसंख्या एक साधन संपदा


लोकसंख्या एक नैसर्गिक संसाधन आहे. लोकसंख्येची गुणवत्ता ही कार्यक्षमता, साक्षरता, बुद्धिमत्ता यावर अवलंबून असते. कोणत्याही देशातील उद्योगधंदे, शेती, व्यापार, खाणकाम, संरक्षणासाठी व व्यवसायाची प्रगती ही तेथील लोकसंख्येच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. लोकसंख्येमुळे देशाला संरक्षणासाठी मानवी शक्ती प्राप्त होते


महाराष्ट्रातील जल, भूमी, वने, खनिजे व प्राणी संसाधने इत्यादींचे वितरण अत्यंत असमान आहे. या संसाधनांना महत्त्व केवळ मानवामुळे प्राप्त झाले आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक लागतो.  इ. स.  2011 च्या जनगणनेनुसार  महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे 11, 23, 72, 972 इतकी आहे. यामध्ये एका 51.9 % पुरुष व 48. 1% स्त्रिया आहेत. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 9. 29% लोकसंख्या महाराष्ट्रात राहते. 


लोकसंख्येची वाढ


1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थळ निर्मिती झाली. त्यावेळी महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे 4 कोटी होती. त्यानंतर गेल्या 50 वर्षांमध्ये उद्योगधंदे, व्यापार, वाहतूक, पर्यटन, शेती यांच्या विकासामुळे जीवनात स्थिरता आली. रोजगारांच्या निर्मितीमुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात स्थलांतर झाले. त्यामुळे लोकसंख्येत सतत वाढ झाली आहे.


दारिद्र्य, निरक्षरता, कुटुंबनियोजनाचा अपुरा प्रचार यामुळे जन्म दर जास्त आहे तर वैद्यकीय सुविधा, अन्नधान्याचा पुरवठा, साथीच्या रोगांवर नियंत्रण इत्यादींमुळे मृत्यूदर कमी होऊन महाराष्ट्रातील लोकसंख्येची वाढ झाली आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा वेग भारताच्या लोकसंख्या वाढीपेक्षा कमी आहे. 1961 ते 1971 च्या काळात महाराष्ट्राचा लोकसंख्या वृद्धीदर 27.45% इतका होता. तर भारताचा 24.8% होता. 1981 ते 1991 या काळात महाराष्ट्राच्या लोकसंख्या वृद्धीदर 25.73% इतका होता. यावेळी भारताचा लोकसंख्या वृद्धीदर 23. 85% होता. 2001 ते 2011 या दशकात महाराष्ट्राचा लोकसंख्या वृद्धीदर वेग 15.99 % आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 35.94% आहे. मुंबई मध्ये  सर्वात कमी लोकसंख्या वृद्धीदर (-) 7.57% नोंदला आहे. मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये प्रथमच हा दर ऋणात्मक आहे.



लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक :


महाराष्ट्रात लोकसंख्येचे वितरण असमान आहे. कोकण,पश्‍चिम महाराष्ट्रात लोकसंख्या जास्त असून औरंगाबाद व नागपूर विभागामध्ये लोकसंख्या विरळ आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या (9.84%) असून सर्वात कमी लोकसंख्या सिंधुदुर्ग (0.08%) जिल्ह्यात आहे. लोकसंख्येच्या वितरणावर मुख्यत्वे नैसर्गिक आर्थिक व सामाजिक घटकांचा परिणाम होतो.



1)  नैसर्गिक घटक :


महाराष्ट्राच्या पश्चिम भागात दक्षिण-उत्तर सह्याद्री पर्वत पसरलेला आहे. सह्याद्री पर्वत व त्यापासून निघणाऱ्या डोंगररांगेमुळे तसेच कोकणामध्ये उंच-सखल भूप्रदेश व दाट वने व तसेच पूर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही वनक्षेत्र जास्त असल्याने लोकसंख्या कमी आढळते. महाराष्ट्र पठारावर सह्याद्रीच्या पूर्व भागात, नद्यांचा मैदानी भागात अनुकूल हवामान व सुपीक मृदा यामुळे लोकसंख्या दाट आढळते.



2) आर्थिक घटक :


मुंबई – पुणे, कोल्हापूर – इचलकरंजी, औरंगाबाद – जालना व नागपूर विभाग या प्रदेशात वाहतूक, उद्योगधंदे, व्यापाऱ यांचा विकास झाल्याने लोकसंख्या दाट आढळते. पश्चिम महाराष्ट्रात जलसिंचन सुविधांमुळे शेतीचा विकास झाला असल्यामुळे तसेच पूर्व महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांमध्ये विविध प्रकारच्या खनिजांची उपलब्धता असल्याने तेथे जास्त लोकसंख्या आढळते.



लोकसंख्येची संरचना 


लिंग गुणोत्तर, वय संरचना,  साक्षरता, व्यवसाय, ग्रामीण-शहरी यावरून लोकसंख्येची रचना ठरते. जनगणनेतून उपलब्ध लोकसंख्येच्या रचनेची माहिती मिळते. या माहितीचा उपयोग लोकसंख्येची सद्यस्थिती व भविष्यातील नियोजनासाठी करता येतो.



अ) वय संरचना :


लोकसंख्येचे वयोगटानुसार विभाजन करता येते. सामान्यपणे 0 ते 14 वयोगट व 60 पेक्षा जास्त वयोगट वृद्धांचा (परावलंबी) समजला जातो तर 15 ते 59 वयोगट कार्यक्षम समजला जातो.  वय रचनेवरून राज्यात किती श्रमशक्ती उपलब्ध आहे व किती परावलंबी लोकसंख्या आहे याची माहिती मिळते तसेच नियोजन व विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी लोकसंख्येची वय रचना माहित असणे आवश्यक असते.


सामान्यपणे जन्मदर, मृत्युदर, स्थलांतर इत्यादी घटकांचा परिणाम वय रचनेवर होतो. इ.स.  2001 च्या जनगणनेनुसार काम करणाऱ्या लोकांचे प्रमाण 42% तर काम न करणाऱ्यांचे प्रमाण 58% होते. यामुळे आपल्या राज्यात कार्यक्षम लोकसंख्येचे प्रमाण कमी आहे. तसेच 50% मुलांचे प्रमाण व 8% वृद्धांचे प्रमाण आहे.


जनगणना 2011 नुसार राज्यातील सुमारे 20% लोकसंख्या किशोरवयीन गटातील (वय 10 ते 19 वर्षे) असून युवा गटाचे वय (वय 15 ते 24 ) प्रमाणही सारखेच आहे.


किशोरवयीन लोकसंख्येचे प्रमाण नंदुरबार जिल्हा मध्ये सर्वाधिक (23%) असून मुंबई शहरात सर्वात कमी (16.1%) आहे.


युवा लोकसंख्येचे गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक (20.5%) सिंधुदुर्गमध्ये ते सर्वात कमी (16.5%) आहे.


जनगणना 2011 नुसार राज्याची सुमारे 9.9% लोकसंख्या 60 वर्ष व त्यापेक्षा अधिक वय गटातील असून 2001 मध्ये हे प्रमाणात 8.7% होते.


राष्ट्रीय पातळीवर हे प्रमाण 2001 व 2011 करिता अनुक्रमे 7.4% व 8.6% आहे.  राज्यामध्ये 60 वर्ष व त्यापेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींची सुमारे 5.12 लाख एक सदस्य कुटुंबे आहेत तर राष्ट्रीय पातळीवर अशा कुटुंबांची संख्या 49. 76 लाख आहे.


राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर ग्रामीण भागांमध्ये 60 वर्षे व त्यापेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींचा एक सदस्य कुटुंबांची संख्या अधिक आहे.

भूगोल :- मातीचे प्रकार व स्थान



◆गाळाची मृदा
सतलज-गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांच्या मैदानी प्रदेशात गाळाची मृदा आढळते. उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम राज्यात गाळाची मृदा आहे.

◆काळी मृदा
दख्खनच्या पठारावर काळी मृदा आढळते. तिला रेगूर मृदा या नावानेही ओळखतात. बेसॉल्ट व ग्रॅनाइट खडकांचे विदारण होऊन काळी मृदा तयार झाली आहे.

◆तांबडी मृदा
तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशचा ईशान्य भाग, महाराष्ट्राचा आग्नेय भाग, ओडिशा, बिहार, राजस्थानातील अरवली टेकडय़ा, पूर्वेकडील खासी, जैतिया, नागा टेकडय़ा या भागांमध्ये तांबडी माती आढळते.

◆वाळवंटी मृदा
राजस्थानमधील अरवली पर्वताच्या पश्चिमेकडील संपूर्ण भागात वालुकामय माती आहे. पंजाब व हरियाणाचा दक्षिण भाग, गुजरातमधील सौराष्ट्र व कच्छच्या भागात ही माती पसरलेली आहे.

◆गाळाची मृदा
नद्यांमध्ये खाडय़ांमध्ये चिखल व मळीच्या संचयनाने गाळाची माती तयार होते. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीलगत सखल प्रदेशात गाळाची माती आहे, तिला भाबर मृदा असेही म्हणतात.