स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
२१ एप्रिल २०२५
यशाचा राजमार्ग प्रश्नसंच
1⃣ दिवसा डोंगरमाथ्याकडे वाहणाऱ्या वाऱ्याना काय म्हणतात.
1. डोंगरी वारे
2. दारिय वारे ✅
3. स्थानिक वारे
4. या पैकी नाही
2⃣ पथ्वीवर चंद्राचे आकर्षक हे.......
1. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणा इतके असते.
2. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणापेक्षा जास्त असते.✅
3. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणापेक्षा कमी असते.
4. या पैकी नाही
3⃣ चकीचे विधान ओळखा.
1. हवेचे आकारमान तिच्यावरील वायू दाबाच्या व्यस्त प्रमाणात बदलते.
2. तापमान वाढविले असता हवेचे आकारमान वाढते.
3. हवेवरील दाब वाढविल्यास ती प्रसरण पावते.
1. फक्त 1
2. फक्त 2
3. फक्त 3 ✅
4. सर्व बरोबर
4⃣ गलिलिओ या शास्त्रज्ञाने तापमापकाचा शोध कोणत्या साली लावला.
1. 1607✅
2. 1707
3. 1807
4. 1907
5⃣ महाराष्ट्रचा सुमारे 30% भाग हा कोणत्या अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेला आहे?
1. स्लेट
2. बेसाल्ट✅
3. टाईमस्टोन
4. कार्टज
6⃣ गरुशिखर कोणत्या पर्वत रांगेत आहेत.
1. छोटा नागपूर
2. अरवली ✅
3. माळवा
4. विंध्य
7⃣ खालील विधानाचा विचार करा.
1. गोदावरीने महाराष्ट्र चे 49% खोरे व्यापले आहे.
2. कृष्णा नदीने महाराष्ट्र चे 25% खोरे व्यापले आहे.
3. कोकणातील नद्यांनी महाराष्ट्र चे 29% क्षेत्र व्यापले आहे.
1. फक्त 1 व 2
2. फक्त 2 व 3
3. फक्त 1 व 3 ✅
4. फक्त 3
8⃣ राज्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा .
1. तापी - गोदावरी - सीन - भीमा - कृष्णा✅
2. गोदावरी - तापी - सीना - कृष्णा - भीमा
3. सीना - तापी - गोदावरी - भीमा कृष्णा
4. गोदावरी - कृष्णा - भीमा - तापी सीना
9⃣ कष्णा नादिवरती खालील पैकी कोणते धरण आहे?
1. कोयना
2. धोम ✅
3. चांदोली
4. राधानगरी
1⃣0⃣ खालील पैकी कोणते शहर पर्जन्यछायेच्या प्रदेशात आहे?
1. अहमदनगर
2. पुणे
3. सातारा
4. वरील सर्व✅
1⃣जनागड चा नवाब याने पाळलेल्या ८०० कुत्र्यापैकी नवाब मोहमद महाबत खानजी यांची विशेष आवडती कुत्रीचे नाव काय होते ?
1) जोमिनिका
२) नुस्तरी
३)रोमानिका
४)रोशन आरा✅✅
2⃣ 'शाळा व कॉलेजपेक्षा कारखाने भारताच्या राष्ट्रनिर्माण कार्यास जास्त हातभार लावू शकतील' हे विधान खालीलपैकी कोणाचे आहे?
1)न्या. रानडे ✅✅
2)आचार्य प्रफुल्लचंद्र रे
3)दादाभाई नौरोजी
4)महात्मा फुले
3⃣खरिस्त पूर्व ३२३ मध्ये बॉबीलोन येथे अलेक्झांडरचा मृत्यू झाल्याची बातमी आली आणि .............आणि........यांनी लोकांना परकीय आक्रमका विरूद्ध भडकावले?
1) चंद्रगुप्त, चाणक्य✅✅
2)अशोक, बिंदुसार
3) चंद्रगुप्त, बिंबसार
4)अशोक रधागुप्त
4⃣तया व्यक्तच नाव सांगा,जिने स्वतः च्याच मृत्यूशिलेसाठी पुढीप्रमाणे स्मृतीलेख लिहून ठेवला होता:
"इथे- एक - असा चिरनिद्रा घेत आहे ज्यान माणसालाच नव्हे तर देवालाही सोडलं नव्हतं?
1) आर के लक्ष्मण
2) बी के एस अयंगार
3)पू.ल. देशपांडे
4) खुशवंत सिंग✅✅
5⃣जलै १९४७ पर्यंत काही संस्थानचा भारतीय संघराज्यात विलीन होण्यास विरोध होता त्यात पुढील संस्थाने होती?
a) बडोदा
b) त्रावणकोर
c) बिकानेर
d) भोपाळ
१)वरील सर्व
२)a,c
३)b,c
४)b,d ✅✅
6⃣इग्रजी सत्ते विरूद्ध महात्मा गांधी नेतृत्वाखलील अहिंसक आंदोलनापैकी
जनमानसाला गतिशिल करणारी सगळ्यात प्रभावी चळवळ तुमच्या मते कोणती?
१)चले जाव
२) स्वदेशी वापर व परदेशी मालावर बहिष्कार चळवळ
३)सविनय कायदेभंग चळवळ✅✅
४) उपोषण
7⃣खालीलपैकी कोणत्या बौध्द ग्रंथात सोळा महाजन पदाचा उल्लेख आढळतो?
1) अंगुत्तर निकाय✅✅
2) प्रज्ञापरमितासूत्र
3) नीतिशास्त्र
4) दिर्घ निकाय
♻️♻️विभाग अर्थशास्त्र♻️♻️
8⃣Lamitye हा लष्करी सराव भारत व कोणत्या देशादरम्यान नुकताच पार पडला?
1)मालदीव
2)मॉरिशस
3)सेशेल्स✅✅
4)सिंगापूर
9⃣ई-टॅक्सी सेवा सुरु करणारे भारतातील पहिले शहर कोणते?
1) बेंगळूरु
2) नागपूर✅✅
3) बडोदा
4) मुंबई
🔟खालीलपैकी योग्य विधाने निवडा.
अ) भारताने तिसरे अवमूल्यन जुलै 1993 ला केले.
ब) तिसरे अवमूल्यन झाले त्यावेळी तत्कालीन वित्तमंत्री पी.व्ही. नरसिंहराव होते.
1) अ योग्य
2) ब योग्य
3) अ, ब योग्य
4) अ, ब अयोग्य✅✅
१. श्रीनगर, लेह व जम्मू एकमेकांना जोडल्या गेल्यास जवळपास कशी आकृती निघेल?
१) समभूज त्रिकोण
२) काटकोन त्रिकोण
३) सरळ रेषा
४) वरीलपैकी कोणतीही नाही
उत्तर 2
2 कृषी दुष्काळाचा कोणती कोणती महत्त्वपूर्ण कारणे आहेत?
अ) अपूरे पर्जन्यमान
ब) पावसाचा दिर्घ खंड (पावसाळ्यात)
क) वातावरणातील व हवामानविषयक दुष्काळ
पर्यायी उत्तरे
१) अ आणि ब फक्त २) ब आणि क फक्त
३) अ आणि क फक्त ४) अ, ब आणि क
उत्तेर 1
प्र. ३. असा कोणता देश आहे की ज्यात कोणतेही खनिज आढळत
नाही?
१) फ्रांस २)स्विझरलँड३) स्वीडन ४) पेरु
उत्तर 2
प्र. ४. कोकणात रेल्वे प्रकल्पासाठी ‘कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना केव्हा करण्यात आली?
१) १९८० २) १९८५ ३) १९९० ४) १९९५
उत्तर 3
प्र5 Which beach in Asia is the first one to get Blue Flag certification?
a. Kovalam beach
b. Marari beach
c. Anjuna beach
d. Chandrabhaga beach
उत्तर 【d】
प्र 6 योग्य क्रम लावा. (मुलभूत कर्तव्य)
अ) राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान करणे
'ब) सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे ।
क) नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे
ड) भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे.
पर्यायी उत्तरे ।
१) अ, ब, क,ड । २) अ, ड, क, ब
३) अ, ब, ड, क ४) अ, ड, ब, क
उत्तर 2
प्र.7 मार्गदर्शक तत्त्वे शासनाकडून केलेल्या अपेक्षा आहेत. तर मलभूत कर्तव्ये .......च्या अपेक्षा आहेत
१) मंत्रीमंडळ
२) जनता
३) प्रतिनिधी
४) सर्वोच्च न्यायालय
उत्तर 2
प्र 8 खालील बाबींचा विचार करा .
अ) भारतीय राज्यघटनेनुसार भारताच्या राष्ट्रपतींना
मंत्रीमंडळाच्या सल्ल्यानुसारच कारभार करावा लागतो.
ब) राष्ट्रपती त्या सल्ल्याचा पुनर्विचार करण्यासाठी पुन्हा
मंत्रीमंडळाकडे पाठवू शकतात परंतु पुनर्विचारानंतर
मंत्रीमंडळाने दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक
नाही.
१) अ व ब दोन्ही बरोबर आहे
२) अ बरोबर व ब चुक आहे
३) ब बरोबर व अ चुक आहे
४) अ व ब दोन्ही चुक आहे.
उत्तर 2
प्र.9जेव्हा.......... अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद
बरखास्त होते.
१) सामान्य लोकात २) राज्य सभेत
३) लोकसभेत ४) संसदेत
उत्तर 3
प्र 10 भारताच्या संचित निधीतून देयके (Payments) देण्यासाठी.....द्वारे अधिकृत केले जाते.
१) वित्त विधेयक २) विनियोजन अधिनियम
३) वित्तीय अधिनियम ४) संचित निधी अधिनियम
उत्तर 2
प्र 11 A, B, C, D, E, F आणि G एका कुटुंबाचे सदस्य आहेत. ज्यामध्ये चार वयस्कर असून तीन बालक आहेत, त्यापैकी दोन F आणि G मुली आहेत. A आणि D हे भाऊ असून A डॉक्टर आहे. E एक इजिनियर असून दोन भावांपैकी एका सोबत विवाहबद्ध असून E ला दोन अपत्ये आहेत. B, D सोबत विवाहित आहे; आणि G त्यांचे अपत्य आहे. तर C कोण आहे?
(1) A चा मुलगा
(2) E ची मुलगी
(3) F चे वडील
(4) G चा भाऊ
उत्तर A चा मुलगा
प्र 12 'अ' शहरापासून 'ब' शहराला जाण्यासाठी बसचे चार मार्ग आहेत. 'ब' शहरापासून 'क' शहराला जाण्यासाठी बसचे सहा मार्ग आहेत. 'अ' शहरापासून 'क' शहराला जाण्यासाठी किती मार्ग
आहेत?
(1) 24 (2) 12 (3) 10 (4) 8
उत्तर 1
प्र 13 210, 177, 144, 111,.. ..... (1) 89
(2) 77
(3) 110
(4) 78
उत्तर 4
प्र 14 खालील मालिकेत गाळलेल्या जागी को
संख्या येतील
AC 10, EG 18, IS 32, MP 58,----------
(1) PQ 108
(2) QS 108
(3) RS 104
(4) ST 106
उत्तर (2) QS 108.
प्र 15 विधाने
(1) काही गाजर वांगे आहेत.
(2) काही वांगे सफरचंद आहेत.
(3) सर्व सफरचंद केळी आहेत.
निष्कर्ष
(I) काही सफरचंद गाजर आहेत
(II) काही केळी वांगे आहेत.
(III) काही केळी गाजर आहेत.
(1) फक्त निष्कर्ष I सत्य.
(2) फक्त निष्कर्ष llसत्य,
(3) फक्त निष्कर्ष IIlसत्य
(4) फक्त निष्कर्ष II किंवा III सत्य
पर्याय क्र. (2) फक्त निष्कर्ष II सत्य.
1) भारतातील कोणत्या राज्यात लग्नाचे वेळेचे सरासरी वय सर्वाधिक आहे.
पर्याय :-
1) जम्मू काश्मीर✔️
2) केरळ
3) महाराष्ट्र
4) अरुणाचल प्रदेश
2) भारतात उर्जासमस्या कशामुळे निर्माण झाली आहे ?
अ) कोळशाची कमतरता
ब) तेलाची मागणी पुरवठा असतोल
क) पाणीटंचाई
ड) वीजशक्ती ची कमतरता
पर्याय :-
1) अ ब क
2) ब क ड
3) अ ब ड ✔️
4) वरील सर्व
3) तेराव्या वृत्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर उत्पादनातील किती टक्के वाटा राज्यांना मिळणार आहे?
पर्याय :-
1)35%
2)33%
3)34%
4)32%☑️
4) खालील पैकी कशाचा समावेश अन्न सुरक्षा मिशन मध्ये करण्यात आला आहे?
अ) तांदूळ
ब) तेलबिया
क)कडधान्य
ड) गहू
पर्याय :-
1) अ ब क
2) अ ब ड☑️
3) ड अ क
4) क ब ड
5) खालील पत निर्मिती करते?
अ) RBI
ब) व्यापारी बँका
क) केंद्र सरकार
ड) अर्थ मंत्रालय
पर्याय :-
1) फक्त अ
2) फक्त ब✔️
3) अ ब क
4) वरील सर्व
6) खालील पैकी कोणत्या पद्धतीने भारतातील उत्पन्न मोजले जाते?
पर्याय :-
1) उत्पादन खर्च
2) उत्पक पद्धती
3) खर्च पद्धती
4) उत्पादन व उत्पादन पध्दती✔️
7) 2009 पासून चलनात आणलेल्या 100 रु च्या नाण्यांचे वजन व व्यास किती आहे?
पर्याय :-
1) 7 ग्रॅम 24 मिलीलिटर
2) 8 ग्रॅम 28 मिलीलिटर ✔️
3) 9 ग्रॅम 26 मिलीलिटर
4) या पैकी नाही
8) भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते ?
पर्याय :-
1) विशाखापट्टणम
2) पॅरा हिप
3) मुंबई ✔️
4) तुतीकोरीन
9) मुक्त व्यापार म्हणजे काय ?
1) आयात - निर्यातीवर निर्बंध नसणे ✔️
2) आयात निर्यातीवर कर नसणे
3) निर्यात प्रोत्साहन
4) आयात निर्यातीस प्रोत्साहन देणे
10) खालील संस्थेच्या त्यांच्या स्थापनेनुसार उतरता क्रम लावा?
1) NABARD
2)RBI
3)IDBI
4)IFCS
पर्याय :-
1) 3,2,4,1
2) 2,4,3,1✔️
3) 2,1,4,3
4) 1,2,3,4
1) आयात - निर्यात पास - बुक योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाली ?
1) पाचवी
2) तिसरी
3) सातवीं ✅
4) यापैकी नाही
2) 1857 च्या उठावाचे तात्कालिक कारण होते ----
1) गाईची व डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा वापर ✅
2) अनेक संस्थाने खालसा करणे
3) ख्रिश्चन धर्मप्रसार करणे
4) पदव्या, वतने आणि पेन्शन्स रद्द करणे
3) ------- हा मासा सर्वसाधारणपणे तळ्याच्या तळाला राहतो.
1) रोहू
2) कटला
3) मृगल ✅
4) तिलापिया
4) महाराष्ट्रात --------- लाख चौ. हे क्षेत्र निमखार्या पाण्यातील मच्छीमारीसाठी योग्य आहे ?
1) 0.19✅
2) 0.50
3) 0.75
4) 0.90
5) महाराष्ट्र सुपारी या फळाचे संशोधन केंद्र --------- येथे आहे .
1) भाट्ये, रत्नागिरी
2) वेंगुर्ला, सिधुदूर्ग
3) श्रीवर्धन, रायगड ✅
4) गणेशखिंड,पुणे
6) शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो ?
1) समाज सेवा
2) शैक्षणिक गुणवत्ता
3) शास्त्रीय संशोधन ✅
4) साहित्य
7) सात क्रमवार विषम संख्यांची सरासरी 23 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?
1) 29✅
2) 27
3) 31
4) 25
8) जर O + H + P = 39
M + A + N = 28
तर M + C + H + I + N + E = ?
1) 43
2) 53✅
3) 64
4) 54
9) " टू द लास्ट बुलेट " या पुस्तकाच्या लेखिका कोण?
1) श्रीमंती किरण बेदी
2) श्रीमती कविता करकरे
3) श्रीमती स्मिता साळसकर
4) श्रीमती विनिता कामटे व विनिता देशमुख ✅
10) खालीलपैकी कोण वित्तआयोगाची नियुक्ती करतो?
1) राष्ट्रपती ✅
2) वित्तमंत्री
3) पंतप्रधान
4) गृहमंत्री
11) --------- is getting blurred. I cannot see. Fill in the blank with the suitable option.
1) Everything ✅
2) something
3) Nothing
4) ANYTHING
12) क्रमाने येणाऱ्या दोन धन विषयक संख्यांचा गुणाकार 255 असेल तर संख्या कोणत्या ?
1) 15,17✅
2) 16,17
3) 19,16
4) 18,15
13) 11 ते 30 या संख्यांमध्ये विषम संख्याची बेरीज किती ?
1) 250
2) 300
3) 200✅
4) 325
14) 7663 या संख्येतील 6 ह्या संख्याच्या स्थानिक किंमतीतील फरक किती ?
1) 660
2) 540✅
3) 630
4) 450
15) 0.004 x 0.5 = ?
1) 0.00020
2) 0.0020✅
3) 0.0200
4) 0.2000
16) choose from the given option which best expresses the opposite meaning of the word
AFFLUENCE
1) Influence
2) poverty ✅
3) Indifference
4) Riches
🥨 सपष्टीकरण - AFFLUENCE चा अर्थ श्रीमंती होय ; म्हणून त्याच्या विरूद्धार्थी Poverty हा होय.
17) " अवतीभोवती शोध घेऊन तो लवकर परतला ". - या वाक्यातील कर्ता कोण ?
1) शोध
2) लवकर
3) तो ✅
4) परतला
🥨 सपष्टीकरण - क्रिया करणारा कर्ता असतो - तो
18) वाक्याचा प्रकार ओळखा. - काल फार पाऊस पडला.
1) विधानार्थी - होकारार्थी ✅
2) नकारार्थी
3) उद्गारवाचक
4) प्रश्नार्थक
🥨 सपष्टीकरण - कोणतेही माहिती सांगणारे वाक्य हे विधानार्थी असते.
19)भारताने कोणत्या देशाची संसद निर्माण करण्यात मदत केली ?
1) अफगाणिस्तान ✅
2) इराण
3) श्रीलंका
4) बांग्लादेश
20) रवींद्रनाथ टागोरांनी _______ च्या राष्ट्रगानाची पण रचना केली.
1) पाकिस्तान
2) बर्मा
3) भूतान
4) बांग्लादेश ✅
चंद्रगुप्त पहिला ,चंद्रगुप्त मौर्य
चंद्रगुप्त पहिला -
हा गुप्त साम्राज्याचा संस्थापक मानला जातो. महाराज श्रीगुप्त यांनी स्थापलेल्या गुप्त राज्याचे साम्राज्य करण्यात चंद्रगुप्त यांचे मोठे योगदान आहे.
☘ चंद्रगुप्त हा महाराज घटत्कोच यांचा पुत्र होता. श्रीगुप्त व घटत्कोच यांना महाराज किताब होता तर चंद्रगुप्त ने स्वता:ला महाराजाधिराज म्हणवले.
चंद्रगुप्तने आपल्या कार्यकालात अनेक स्वता:च्या नावाने अनेक मोहरा काढल्या ज्या त्याच्या कार्यकालातील त्याचा प्रभाव दर्शावतात. चंद्रगुप्त पहिल्याचा कार्यकाल साधारणपणे इस ३२० ते ३३५ होता व हा काल भारतीय संस्कृतीचा सुवर्ण काळ मानला जातो .
☘ चंद्रगुप्त ने अनेक जनपदांना आपल्या अधिपत्याखाली आणले. प्रयाग, साकेत मगध ही भारतातील महत्त्वाची राज्ये गुप्त साम्राज्याच्या अधिपत्याखाली आली .
वैशालीच्या लिच्छवी राज्याशी वैवाहिक संबंध प्रस्थापित करणे ही चंद्रगुप्ताच्या जीवनातील मह्त्त्वाची घटना आहे.
तत्कालीन राजकीय जीवनात वैशालीचे लिच्छवी घराणे अत्यंत सामर्थ्यसंपन्न समजले जाई.
☘ लिच्छवीची राजकन्या कुमारदेवीशी त्यांचा विवाह झाला . या वैवाहिक संबंधामुळे चंद्रगुप्त यांचे महत्त्व वाढले. राजकीय सामर्थ्य व प्रतिष्ठेत वाढ झाली. चंद्रगुप्ताने लिच्छवीच्या मदतीने मगध प्रदेश जिंकून घेतला.
नंतर प्रयाग,अयोध्या,बिहार हे प्रदेश त्याने जिंकले. त्याने स्वतःचा राज्यभिषेक करून घेतला.
चंद्रगुप्त पहिला व कुमारदेवी यांची प्रतिमा असलेली नाणी तसेच दुसऱ्या बाजुवर सिंहावर बसलेली दुर्गा व त्या खाली 'लिच्छवी’ असे अंकित केले आहे.
चंद्रगुप्त प्रथम व कुमारदेवीचा पुत्र म्हणजे समुद्रगुप्त होय .
_____________________________
चंद्रगुप्त मौर्य
連 (राज्यकाल इ.स.पू. ३२२ ते इ.स.पू. २९८) हा मौर्य घराण्याचा संस्थापक होता.
मौर्य घराण्याची राजकीय कारकीर्द हा भारतीय इतिहासातला एक सुवर्णकाळ समजला जातो.
連 चंद्रगुप्त मौर्य हा जुलमी नंद घराण्याचा पाडाव करून इ.स.पू. ३२२ साली आर्य चाणक्य याच्या मदतीने सिंहासनावर विराजमान झाला.खर याला कोठे ही पुरावे सापडले नाही आहे की चाणक्य होता..
_____________________________
चंद्रगुप्त मौर्य .
जन्म
जन्म -इ.स.पू. ३४० आणि सम्राट म्हणून कारकीर्द -इ.स.पूर्व ३२० ते इ.स.पूर्व २९८ मध्ये जन्म
राज्यकाल
नंद घराणेशाहीची समाप्ती करून सिंहासनावर विराजमान होताच चंद्रगुप्ताने राज्याच्या सीमा वाढविण्यास सुरुवात केली व ग्रीक राजा अलेक्झांडरचा एक निष्ठावंत सरदार सेल्युकस निकेटर याचा पराभव करून वायव्य दिशेला असलेली बरीच राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणली
हे युद्ध हरल्यामुळे सेल्युकसने आपली कन्या कार्नेलिया हिचा विवाह चंद्रगुप्ताशी ठरवला आणि तह घडवून आणला.
लग्नात चंद्रगुप्ताने सेल्युकसला ५०० हत्ती भेटीदाखल दिले आणि त्यानंतर चाणक्याच्या मदतीने सेल्युकसबरोबर ऐतिहासिक तह करून त्याच्या कन्येशी विवाह केला व नवीन मैत्रीचा प्रारंभ केला.
या यशस्वी कारवाईनंतर चंद्रगुप्ताची ख्याती जगभर पसरली आणि इजिप्त व सिरिया या तत्कालीन बलाढ्य साम्राज्यांनी आपल्या राजकीय दूतावासांची आशिया खंडात प्रथमच स्थापना केली व या देशांच्या राजदूतांची चंद्रगुप्ताच्या दरबारी नेमणूक करण्यात आली.
ग्रीक राजदूत मेगॅस्थेनिस हा चंद्रगुप्ताच्या राज्यकारभाराने व मौर्यांच्या ऐश्वर्याने इतका प्रभावित झाला की त्याने इंडिका या नावाचा ग्रंथ लिहिला
दुर्दैवाने या ग्रंथाचा बराचसा भाग आज अस्तित्वात नाही .
परंतु जो भाग आजही उपलब्ध आहे त्यावरून चंद्रगुप्ताच्या सामर्थ्याची व चाणक्याच्या परिणामकारक नीतीची प्रचिती येते.
☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘
सम्राट अशोक
📌चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार मगधचा राजा झाला.
➡️बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इ.स.पू. २७३ मध्ये सत्तेवर आला.
📌राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जयिनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती.
➡️तो राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेले बंड त्याने यशस्वीरीत्या मोडून काढले होते.
📌मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्याने कलिंगवर स्वारी केली.
🗺कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या ओडिशा राज्यात होता. सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळवला.
🗺वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत, तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरले होते.
✔️कलिंगचे युद्ध :-
🔻कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला.
🔻सत्य, अहिंसा, इतरांप्रति दया आणि क्षमावृत्ती हे गुण त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते.
🔻त्याचा संदेश लोकांपर्यंत पोचवण्यासाठी त्याने ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभलेख कोरविले.
🔻हे लेख ब्राह्मी लिपीत आहेत.
🔻या लेखांमध्ये त्याने स्वतःचा उल्लेख 'देवानं पियो पियदसी' (देवाचा प्रिय प्रियदर्शी) असा केलेला आहे.
➡️राज्याभिषेक झाल्यानंतर आठ वर्षांनी त्याने कलिंगवर विजय मिळवला आणि तेथील विनाश पाहून त्याचे हृदयपरिवर्तन झाले, याचा उल्लेख त्याच्या एका लेखात आहे.
➡️सम्राट अशोकाच्या दिल्ली-टोपडा येथील एका लेखात वटवाघळे, माकडे, गेंडे इत्यादींची शिकार करू नये, जंगलात वणवे लावू नयेत असे सक्त निर्बंध लिहून ठेवले होते.
भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची उपाधी
●अशोक = देवानाम प्रिय प्रियदस्स
●समुद्रगुप्त = भारताचा नेपोलियन
●चंद्रगुप्त मौर्य = सॅन्ड्रीकोटेस
●बिंदुसार = अमित्रोकोटेस
● कनिष्क = देवपुत्र
● गौतमीपुत्र सातकर्णी = त्रीसमुद्रतोयपितवाहन
● राजराजा = शिवपाद शिखर
● राजेंद्र प्रथम = गंगाईकोंडचोल
●चंद्रगुप्त द्वितीय = विक्रमादित्य
● कुमार गुप्त = महेंद्रादित्य
● चंद्रगुप्त प्रथम = महाराजाधिराज
● धनानंद = अग्रमिस
● नागार्जुन = भारताचा आईन्स्टाईन
● हर्षवर्धन = शिलादित्य
● पुलकेशी द्वितीय = परमेश्वर
● अश्वघोष = भारताचा कांत, वॉल्टेअर
● बलबन = उगलु खान
● मुहम्मद बिन तुघलक = जुना खान
● गियासुद्दीन तुघलक = गाजी मलिक
● जहांगीर = सलीम
● शेरशाह = शेरखान
● मलिक सरवर = मलिक उस शर्क
● जगत गोसाई = जोधाबाई
● शहाजहान = शहजादा
● औरंगजेब = जिंदा पिर
● बहादुर शहा प्रथम = मुअज्जम
● व्योमेशचंद्र बॅनर्जी = नखशिखांत इंग्रज
● उमाजी नाईक = आद्य क्रांतिकारक
● राजा रणजितसिंग = आधुनिक भारताचा नेपोलियन
● बाळाजी बाजीराव = नानासाहेब
● माधवराव नारायण = सवाई माधवराव
● जवाहरलाल नेहरू = चाचा
● खानअब्दुल गफारखान = सरहद्द गांधी
● चित्तरंजन दास = देश बंधू
● सुभाष चंद्र बोस = नेताजी
● जयप्रकाश नारायण = लोकनायक
● अण्णाभाऊ साठे = लोकशाहीर
● सरोजिनी नायडू = गानकोकिळा
●के केप्पलन = दक्षिणेकडील गांधीजी
● वीरेशलिंगम पंतलु = दक्षिणेकडील राजा राम मोहन राय
● ई.व्ही.रामास्वामी = पेरियार
● वल्लभभाई पटेल = लोहपुरुष
● छत्रपती शाहू महाराज = राजर्षी
Top 50 Mix Gk
1. सांची के स्तूप का निर्माण किसने कराया
-- अशोक ने
2. मेगस्थनीज ने किसके दूत के रूप चन्द्रगुप्त मौर्य के दरबार में
आया था
-- सेल्यूकस
3. मुद्रा राक्षस किसने लिखी थी
-- विशाखदत्त
4. अशोक ने अपने पुत्र महेन्द्र व पुत्री संघमित्रा को कहां भेजा
-- श्रीलंका
5. कौनसा मौर्य सम्राट जैन धर्म ग्रहण करके श्रवण बेलगोला
चला गया
-- चन्द्रगुप्त मौर्य
6. अन्तिम मौर्य समा्रट कौन था
-- बृहद्रथ
7. महाभाष्य के लेखक
-- पंतजलि
8. पंतजालि किसके दरबार में था
-- पुष्यमित्र शुंग के
9. कनिष्क किस वंश का शासक था
-- कुषागवंश का
10. कनिष्क की राजधानी कहां थी
-- पुरूषपुर
11. भारत में सबसे पहले सूर्य किस राज्य में निकलता है?
-- अरुणाचल प्रदेश
12. भारत का सर्वोच सम्मान कौन सा है?
-- भारत रत्न
13. भारत रत्न से सम्मानित प्रथम भारतीय महिला कौन थी?
-- इंदिरा गाँधी (1971 में)
14. भारत में मानसून सबसे पहले कहा आता है?
-- केरल राज्य में (जून के प्रथम सप्ताह में)
15. भगवान बुद्ध को ज्ञान की प्राप्ति किस स्थान पर हुआ था?
-- बोधगया
16. भारत का प्रथम गवर्नर जनरल कौन था?
-- लार्ड विलियम बैंटिक
17. चन्द्रमा पर मानव भेजने वाला प्रथम देश कौन है?
-- संयुक्त राज्य अमेरिका (U.S.A)
18. रतौंधी किस विटामिन की कमी के कारण होता है?
-- विटामिन A के कारण
19. कागज का अविष्कार किस देश ने किया?
-- चीन (China) ने
20. सौर प्रणाली के खोजकर्ता कौन है?
-- कॉपरनिक्स
21. हिंदी भाषा की लिपि कौन सी है?
-- देवनागरी लिपि
22. इंसुलिन का प्रयोग किस बीमारी के इलाज के लिए प्रयोग किया जाता है?
-- मधुमेह के इलाज में
23. भारत में सर्वाधिक वर्षा कहा होती है?
-- मासिनराम (मेघालय) में
24. भारत की पहली महिला शाशिका कौन थी?
-- रजिया सुल्तान बेगम
25. टेलीविजन का आविष्कार किसने किया था?
-- जॉन लोगी बेयर्ड ने
26. जलियावाला बाग हत्याकांड कहा और कब हुआ था?
-- अमृतसर (1919 ई०) में
27. सर्वाधिक चमकीला एवं गर्म ग्रह कौन सा है?
-- शुक्र ग्रह
28. भारत-पाकिस्तान के बीच की सीमा रेखा कौन सी है?
-- रेडक्लिफ रेखा
29. मछलिया अपना साँस किसकी सहायता से लेती है?
-- गलफड़ो की सहायता से
30. भारत की प्रथम महिला राज्यपाल कौन थी?
-- सरोजनी नायडु
31. 'ब्रह्म समाज' के संस्थापक कौन थे?
-- राजाराम मोहन राय
32. भारतीय अंतरिक्ष कार्यक्रम के जनक कौन है?
-- डॉ. विक्रम साराभाई
33. 'तुम मुझे खून दो, मै तुम्हे आज़ादी दूंगा' का नारा किसने दिया?
-- सुभाष चन्द्र बोस ने
34. बक्सर का युद्ध कब हुआ था?
-- 1764 ई० में
35. माउंट एवेरेस्ट पर दो बार चढ़ने वाली प्रथम महिला कौन थी?
-- संतोष यादव
36. वास्कोडिगामा का भारत आगमन कब हुआ था?
-- 1498 ई० में
37. सिख धर्म के संस्थापक कौन माने जाते है?
-- गुरु नानक
38. भारत का स्विट्ज़रलैंड किस राज्य को कहा जाता है?
-- कश्मीर
39. स्वर्ण मंदिर कहा स्थित है?
-- अमृतसर
40. वास्कोडिगामा कहा का रहने वाला था?
-- पुर्तगाल
41. 'लौह पुरुष' किस महापुरुष को कहा जाता है?
-- सरदार बल्लभ भाई पटेल को
42. सर्वाधिक सीमाओं वाला देश कौन सा है?
-- चीन (China)
43. 'महाभारत' के रचियता कौन है?
-- महर्षि वेदव्यास जी
44. क्षेत्रफल की दृष्टि से भारत का सबसे बड़ा राज्य कौन सा है?
-- राजस्थान
45. भारत में सैनिको को दिया जाने वाला सबसे बड़ा सैनिक सम्मान कौन सा है?
-- परमवीर चक्र
46. ओणम भारत के किस राज्य का प्रसिद्ध त्यौहार है?
-- केरल का
47. जनसंख्या एवं क्षेत्रफल की दृष्टि से विश्व का सबसे छोटा देश कौन सा है?
-- वेटिकन सिटी
48. पंजाबी भाषा किस लिपि में लिखी जाती है?
-- गुरुमुखी लिपि में
49. 'कलाम का सिपाही' किसे कहा जाता है?
-- मुंशी प्रेमचंद को
50. भारत का सबसे प्रथम विश्वविद्यालय कौन सा है औरu उसकी स्थापना कब हुई?
-- नालंदा विश्वविद्यालय (450 ई० पू.)
नागरी सेवा दिन :- 21 एप्रिल
२० एप्रिल २०२५
19 april महत्त्वपूर्ण चालू घडामोडी MCQ
१. कोणत्या राज्यात अलीकडेच उत्खननामुळे सर्वात उंच जैन मूर्ती धोक्यात आली ?
अ. राजस्थान / राजस्थान
बी. कर्नाटक
C. मध्य प्रदेश
D. तेलंगणा
उत्तर: D. तेलंगणा
२. खेलो इंडिया युथ गेम्स २०२५ प्रथमच कोणत्या राज्यात आयोजित केले जाणार आहेत?
अ. महाराष्ट्र
ब. बिहार
C. गुजरात
D. गोवा
उत्तर: ब. बिहार
३. भारतीय नौदलाने अलीकडेच "मेघयान-२५" चर्चासत्राचे कोणते संस्करण आयोजित केले होते?
अ. पहिला
ब. दुसरा
क. तिसरा
D. चौथा
उत्तर: क. तिसरा
४. ब्रिक्स कृषी मंत्र्यांची १५ वी बैठक अलीकडेच कुठे पार पडली?
अ. ओमान
B. ऑस्ट्रिया
C. ब्राझील
D. सीरिया
उत्तर: C. ब्राझील
५. दरवर्षी 'जागतिक वारसा दिन' कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
अ. १६ एप्रिल
ब. १७ एप्रिल
क. १८ एप्रिल
डी. १९ एप्रिल
उत्तर: C. १८ एप्रिल
६. मकाऊ आंतरराष्ट्रीय विनोदी महोत्सवात अलीकडेच कोणत्या अभिनेत्याला सन्मानित करण्यात आले?
अ. शाहरुख खान
बी. अमिताभ बच्चन
C. सलमान खान
डी. आमिर खान
उत्तर / उत्तर: डी. आमिर खान / आमिर खान
७. अलीकडेच रेल्वेने भारतात पहिल्यांदाच कोणत्या ट्रेनमध्ये एटीएम सुरू केले आहे?
अ. वंदे भारत एक्सप्रेस
बी. शताब्दी एक्सप्रेस
क. पंचवटी एक्सप्रेस
डी. राजधानी एक्सप्रेस
उत्तर: सी. पंचवटी एक्सप्रेस
८. WHO च्या अहवालानुसार, अंदाजे किती अब्ज लोक दूषित पाणी वापरतात?
अ. १ अब्ज
ब. २ अब्ज
क. ३ अब्ज
D. ४ अब्ज
उत्तर: B. २ अब्ज
९. जगाच्या डिजिटल डेटामध्ये भारताचे योगदान अंदाजे किती टक्के आहे?
अ.१२%
बी.१८%
२०%
डी.२५%
उत्तर: क. २०%
१०. आयुष मंत्रालयाने अलीकडेच राष्ट्रीय कर्मयोगी लोकसेवा कार्यक्रमाचे विशेष सत्र कोठे आयोजित केले?
अ. गुजरात
ब. दिल्ली
C. आसाम
डी. महाराष्ट्र
उत्तर: ब. दिल्ली
महत्वपूर्ण नारे (slogan)
1. जय जवान जय किसान
►- लाल बहादुर शास्त्री
2. मारो फिरंगी को
►- मंगल पांडे
3. जय जगत
►- विनोबा भावे
4. कर मत दो
►- सरदार बल्लभभाई पटले
5. संपूर्ण क्रांति
►- जयप्रकाश नारायण
6. विजय विश्व तिरंगा प्यारा
►- श्यामलाल गुप्ता पार्षद
7. वंदे मातरम्
►- बंकिमचंद्र चटर्जी
8. जय गण मन
►- रवींद्रनाथ टैगोर
9. सम्राज्यवाद का नाश हो
►- भगत सिंह
10 स्वराज्य हमारा जन्मसिद्ध अधिकार है
►- बाल गंगाधर तिलक
11.इंकलाब जिंदाबाद
►- भगत सिंह
12. दिल्ली चलो
►- सुभाषचंद्र बोस
13. करो या मरो
►- महात्मा गांधी
14. जय हिंद
►- सुभाषचंद्र बोस
15. पूर्ण स्वराज
►- जवाहरलाल नेहरू
16. हिंदी, हिंदू, हिंदुस्तान
►- भारतेंदू हरिशचंद्र
17. वेदों की ओर लौटो
►- दयानंद सरस्वती
18. आराम हराम है
►- जवाहरलाल नेहरू
19. हे राम
►- महात्मा गांधी
20. भारत छोड़ो
►- महात्मा गांधी
21. सरफरोशी की तम्मना अब हमारे दिल में है
►- रामप्रसाद बिस्मिल
22.सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा
►- इकबाल
23. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा
►- सुभाषचंद्र बोस
24. साइमन कमीशन वापस जाओ
►- लाला लाजपत राय
25. हू लिव्स इफ इंडिया डाइज
►- जवाहरलाल नेहरू
इतिहास प्रश्नोत्तरे
1) सरदार पटेल यांची तुलना खालीलपैकी कोणाशी केली जाते?
अ) जोसेफ मॅझीन
ब) नेपोलियन
क) बिस्मार्क ✅
ड) चर्चिल
2)’अॅट द फिट ऑफ महात्मा गांधी’ या पुस्तकाचे लेखक कोण?
अ) जवाहरलाल नेहरू
ब) मौलाना आझाद
क) वल्लभभाई पटेल
ड) डॉ. राजेंद्र प्रसाद✅
3) अरब-इस्त्रायल संघर्षात भारताची भूमिका नेहमी कशी राहिली?
अ) अरब राष्ट्रांना अनुकूल✅
ब) अमेरिकेच्या भूमिकेप्रमाणे
क) रशियाच्या भूमिकेप्रमाणे
ड) इस्त्रायलला अनुकूल
4) पाकिस्तानचे पहिले गर्व्हनर जनरल कोण होते?
अ) लॉर्ड माऊंट बॅटन
ब) लियाकत अली
क) बॅ. महम्मद अली जिना ✅
ड) महम्मद इकबाल
5) इंदिरा गांधी सर्वप्रथम किती साली पंतप्रधान म्हणून सत्तेवर आल्या?
अ) 1964
ब) 1965
क) 1966 ✅
ड) 1967
6) खालीलपैकी कोणाचे नाव गरीब हटाव या घोषणेशी जोडता येईल?
अ) मोरारजी देसाई
ब) इंदिरा गांधी ✅
क) राजीव गांधी
ड) लाल बहादूर शास्त्री
7) चले जावच्या चळवळीत महात्मा गांधींनी भारतातील जनतेस कोणता मंत्र दिला होता?
अ) मरा किंवा जिंका
ब) करा किंवा मरा ✅
क) जिंका किंवा मरा
ड) मारा किंवा जिंका
8) खालीलपैकी कोणास मुस्लिम लिगचे संस्थापक म्हणून ओळखतो?
अ) नवाब सलिमुल्ला ✅
ब) बॅ. मोहम्मद अली जिना
क) आगा खान
ड) सर सय्यद अहमद खान
9) गांधी आणि लेनीन या पुस्तकाचे लेखक कोण?
अ) वसंतराव तुळपुळे
ब) नारायणराव लोखंडे
क) राममनोहर लोहिया
ड) श्रीपाद अमृत डांगे✅
10) बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म खालीलपैकी कोठे झाला होता?
अ) दापोलीजवळ आंबावडे
ब) इंदुरजवळ महू ✅
क) मराठवाड्यात औरंगाबाद
ड) रत्नागिरीजवळ चिखली
राज्यघटनेतील समित्या व उपसमित्या
✍️ मसुदा समिती :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
✍️ संचालन समिती :- डॉ. राजेंद्र प्रसाद
✍️ कार्यपद्धती नियम समिती :-डॉ. राजेंद्र प्रसाद.
✍️ वित्त व स्टाफ समिती :- डॉ. राजेंद्र प्रसाद
✍️ राष्ट्रध्वज संबंधी तदर्थ समिती :- डॉ. राजेंद्र प्रसाद
✍️ संघराज्य संविधान समिती :- पं जवाहरलाल नेहरू
✍️ संघराज्य अधिकार समिती :- पं जवाहरलाल नेहरू.
✍️ प्रांतिक संविधान समिती :- स. वल्लभभाई पटेल
✍️ झेंडा समिती :- जे.बी. कृपलानी
✍️ सुकाणू समिती :- के.एम. मुंशी
✍️ मूलभूत अधिकार उपसमिती :- जे.बी. कृपलानी
✍️ अल्पसंख्यांक हक्क उपसमिती :- एच.सी. मुखर्जी.
✍️ वित्त व स्टाफ उपसमिती :- ए.एल. सिन्हा
संयुक्त महाराष्ट्र चळवळ मधील महत्वाच्या परिषदा
(Syllabus pt.
#GS1 = 1.11, #GS2 = 4th point - महाराष्ट्राची निर्मिती)
1) मराठी साहित्य संमेलन, 1908 पुणे
- अध्यक्ष = चिंतामणराव वैद्य
- महाराष्ट्राच्या एकीकरणाचा उल्लेख
2) मराठी साहित्य संमेलन, 1939 at अहमदनगर
- ठराव संमत = मराठी भाषिकांचा एक प्रांत बनवा
3) संयुक्त महाराष्ट्र सभा, 1940 at मुंबई
- अध्यक्ष = रामराव देशमुख
4) महाराष्ट्र एकीकरण परिषद, 1940
- अध्यक्ष = TJ केदार
5) महाराष्ट्र एकीकरण परिषद, 1942
- अध्यक्ष = TJ केदार
6) संयुक्त महाराष्ट्र समिती, 1946 at बेळगाव
- ग.त्र्यं. माडखोलकर
7) महाराष्ट्र एकीकरण परिषद, 1946 at मुंबई
- शंकरराव देव
8) अकोला करार, 8 ऑगस्ट 1947
9) दार कमिशन, 17 जून 1948
10) JVP समिती, 29 डिसेंबर 1948
- जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, पट्टाभी सीतारमय्या
11) नागपूर करार, 28 सप्टेंबर 1953
- भाऊसाहेब हिरे यांची महत्वाची भूमिका
12) राज्य पुनर्रचना आयोग ( एस फजल अली कमिशन) 29 डिसेंबर 1953
- अहवाल = 10 ऑक्टोबर 1955
13) संयुक्त महाराष्ट्र सभा, 1956 at टिळक स्मारक मंदिर, पुणे
- केशवराव जेधे
- सभेमध्ये एकमताने संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला.
14) संयुक्त महाराष्ट्र समिती, 1956
- अध्यक्ष = श्रीपाद अमृत डांगे
- उपाध्यक्ष = त्र्यं. रा. नरवणे
- सेक्रेटरी= एस. एम. जोशी
नक्की वाचा - भारताच्या सर्व पंतप्रधानांची यादी....
1. जवाहरलाल नेहरू
कार्यकाळ:-
15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964
16 वर्षे, 286 दिवस
भारताचे पहिले पंतप्रधान आणि प्रदीर्घ काळ सेवा देणारे पंतप्रधान
२. गुलझारी लाल नंदा
कार्यकाळ:-
27 मे 1964 ते 9 जून 1964
13 दिवस
पहिले कार्यवाहक पंतप्रधान, सर्वात कमी काळ पंतप्रधान
3. लाल बहादूर शास्त्री
कार्यकाळ:-
9 जून 1964 ते 11 जानेवारी 1966
1 वर्ष, 216 दिवस
1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी त्यांनी "जय जवान जय किसान" हा नारा दिला.
4. गुलझारी लाल नंदा
कार्यकाळ:-
11 जानेवारी 1966 ते 24 जानेवारी 1966
13 दिवस
5. इंदिरा गांधी
कार्यकाळ:-
24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977
11 वर्षे, 59 दिवस
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान
5. मोरारजी देसाई
कार्यकाळ:-
24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979
2 वर्षे, 126 दिवस
सर्वात वयोवृद्ध पंतप्रधान (८१ वर्षे) आणि पदाचा राजीनामा देणारे पहिले पंतप्रधान
6. चरणसिंग
कार्यकाळ:-
28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980
170 दिवस
एकमेव पंतप्रधान ज्यानी संसदेला तोंड दिले नाही..
7. इंदिरा गांधी
कार्यकाळ:-
14 जानेवारी 1980 ते 31 ऑक्टोबर 1984
4 वर्षे, 291 दिवस
दुस-यांदा पंतप्रधानपदावर काम करणारी पहिली महिला
8. राजीव गांधी
कार्यकाळ:-
31 ऑक्टोबर 1984 ते 2 डिसेंबर 1989
5 वर्षे, 32 दिवस
सर्वात तरुण पंतप्रधान (40 वर्षे)
9. विश्वनाथ प्रताप सिंह
कार्यकाळ:-
2 डिसेंबर 1989 ते 10 नोव्हेंबर 1990
343 दिवस
अविश्वास ठराव मंजूर करून पद सोडणरे पंतप्रधान
10. चंद्रशेखर
कार्यकाळ:-
10 नोव्हेंबर 1990 ते 21 जून 1991
223 दिवस
कार्यकाळ:-
समाजवादी जनता पार्टीशी संबंधित
11. पीव्ही नरसिंहराव
कार्यकाळ:-
21 जून 1991 ते 16 मे 1996
4 वर्षे, 330 दिवस
दक्षिण भारतातूंन पहिले पंतप्रधान
12. अटलबिहारी वाजपेयी
कार्यकाळ:-
16 मे 1996 ते 1 जून 1996
16 दिवस
सरकार केवळ 1 मताने पडले
13. एचडी देव गौडा
कार्यकाळ:-
1 जून 1996 ते 21 एप्रिल 1997
324 दिवस
जनता दलाचे पंतप्रधान
14. इंदर कुमार गुजराल
कार्यकाळ:-
21 एप्रिल 1997 ते 19 मार्च 1998
332 दिवस
स्वतंत्रपणे भारताचे 13 वे पंतप्रधान
15. अटलबिहारी वाजपेयी
कार्यकाळ:-
19 मार्च 1998 ते 22 मे 2004
6 वर्षे, 64 दिवस
कॉंग्रेस व्यतिरिक्त प्रथम पंतप्रधान ज्यांनी संपुर्ण कार्यकाळ पूर्ण केलेले पंतप्रधान
16. मनमोहन सिंग
कार्यकाळ:-
22 मे 2004 ते 26 मे 2014
10 वर्षे, 2 दिवस
प्रथम शीख पंतप्रधान
17. नरेंद्र मोदी
कार्यकाळ:-
26 मे 2014 आत्तापर्यंत
भारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी
1. नदी = उगम = लांबी = उपनदया = कोठे मिळते
2. गंगा = गंगोत्री = 2510 = यमुना, गोमती, शोण = बंगालच्या उपसागरास
3. यमुना = यमुनोत्री = 1435 = चंबळ, सिंध, केण, बेटवा = गंगा नदिस अलाहाबाद जवळ
4. गोमती = पिलिभीत जवळ = 800 = साई = गंगा नदिस
5. घाघ्रा = गंगोत्रीच्या पूर्वेस = 912 = शारदा, राप्ती = गंगा नदिस
6. गंडक = मध्य हिमालय (नेपाळ) = 675 = त्रिशूला = गंगा नदिस पटण्याजवळ
7. दामोदर = तोरी (छोटा नागपूर पठार) = 541 = गोमिया, कोनार, बाराकर = हुगळी नदिस
8. ब्रम्हपुत्रा = मानस सरोवराजवळ (तिबेट) = 2900 = मानस, चंपावती, दिबांग = गंगा नदिस बांग्लादेशामध्ये
9. सिंधु = मानस सरोवराजवळ (तिबेट) = 2900 = झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास = अरबीसमुद्रास
10. झेलम = वैरीनाग = 725 = पुंछ, किशनगंगा = सिंधु नदिस
11. रावी = कुलू टेकडयामध्ये (हिमाचल प्रदेश) = 725 = दीग = सिंधु नदिस
12. सतलज = राकस सरोवर = 1360 = बियास = सिंधु नदिस
13. नर्मदा = अमरकंटक (एम.पी) = 1310 = तवा = अरबी समुद्रास
14. तापी = मुलताई टेकडयामध्ये (म.प्रदेश) = 702 = पूर्णा, गिरणा, पांझरा = अरबी समुद्रास
15. साबरमती = अरवली पर्वत = 415 = हायमती, माझम, मेखो = अरबी समुद्रास
16. चंबळ = मध्य प्रदेशामध्ये = 1040 = क्षिप्रा, पार्वती = यमुना नदिस
17. महानदी = सिहाव (छत्तीसगड) = 858 = सेवनाथ, ओंग, तेल = बंगालच्या उपसागरास
18. गोदावरी = त्र्यंबकेश्वर = 1498 = सिंदफणा, दूधना, पैनगंगा, प्राणहीता, वर्धा, मांजरा, वैनगंगा, इंद्रावती = प्रदेशात राजमहेद्रीजवळ
19. कृष्णा = महाबळेश्वर = 1280 = कोयना, वारणा, भीमा, वेन्ना, पंचगंगा, तुंगभद्रा = बंगालच्या उपसागरास आंध्र प्रदेशात
20. भीमा = भीमाशंकर = 867 = इंद्रायणी, मुळा-मुठा, घोड, निरा, सिना, मान = कृष्णा नदिस
21. कावेरी = ब्रम्हगिरी (कर्नाटक) = 760 = भवानी, सुवर्णवती, कर्नावती = बंगालच्या उपसागरास (तामिळनाडु)
22. तुंगभ्रद्रा = गंगामूळ (कर्नाटक) = 640 = वेदावती, हरिद्रा, वरद = कृष्णा नदिस
भूगोल सरावप्रश्न
1. डिफेन्स इलेक्ट्रॉनिक ऍप्लिकेशन लॅबोरेटरी कोठे आहे?
✅. - देहरादून
2. अर्जुन, पद्मश्री आणि राजीव गांधी खेल रत्न सन्मानाने गौरविण्यात आलेला भारतीय टेनिस खेळाडू कोण?
✅. - लिएंडर पेस
3. पटचित्र भारताच्या कोणत्या राज्यातील लोक चित्रकला आहे?
✅. - ओरिसा
4. या पैकी कोणते व्हिटॅमिन पाण्यात विरघळू शकते?
✅. - व्हिटॅमिन सी
5. 1947 मध्ये हैदराबाद संस्थानाशी बोलणी करण्यासाठी भारत सरकारने कोणाची नियुक्ती केली होती?
✅. - के.एम. मुंशी
6. खालील पैकी कोणते राज्य उत्तराखंड च्या सीमेला लागून आहे?
✅- हिमाचल प्रदेश
7. स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री कोण होते?
✅. - मौलाना अबुल कलाम आझाद
8. अलाई दरवाजा कोणत्या स्मारकाचा हिस्सा आहे?
✅. - कुतुब मीनार
9. ऑस्ट्रेलिया विरूध्द कसोटी शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण?
✅. - विनू मंकड
10. परमवीर चक्र कोणाच्या हस्ते प्रदान केले जाते?
✅. - राष्ट्रपती
Q11. कुंजूराणी देवी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
✅. - वेटलिफ्टींग
Q12. या पैकी कोणते वन्यपशु उद्यान माथंगुरी या नावाने देखील ओळखले जाते?
✅. - मानस वाघ राखिव उद्यान
Q13. स्मार्टसूट हे पॅकेज कोणत्या कंपनीचे उत्पादन आहे?
✅. -र्लोटस डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन
Q14. क्रिप्स मिशन अयशस्वी झाल्यानंतर कोणत्या आंदोलनाची सुरूवात झाली होती?
✅. - भारत छोडो आंदोलन
Q15. या पैकी कोणता फॉरमॅट कम्प्यूसर्व्ह द्वारे बनवलेला पिक्चर फाइल फॉरमॅट आहे?
✅. - जिफ (GIF)
Q16. भारतीय संविधानातील कलम ५० च्या अंतर्गत काय प्रावधान आहे?
✅. - न्याय पालिका व कार्यपालिका यांचे विभाजन
Q17. भारताच्या कोणत्या व्हाइसरॉयने पोर्ट ब्लेयरची स्थापना केली होती?
✅. - लॉर्ड मेयो
Q18. गोलकोंडा खाण भारतातील कोणत्या राज्यात आहे?
✅. - आंध्र प्रदेश
Q19. BRIC देशांच्या गटात C या नावापासून सुरू होणारा देश कोणता?
✅. - चीन
Q20. आशियातील ताज्या पाण्याचा सर्वांत मोठा तलाव कोणता?
✅. - वूलर तलाव
Q21. सायलेंट व्हॅली कोणत्या राज्यात आहे?
✅. - केरळ
Q22. जामनगर हे भारतातील कोणत्या राज्यात आहे?
✅. - गुजरात
Q23. सध्याच्या लोकसभे तील विरोधी पक्ष नेते म्हणून ___ यांचा उल्लेख करावा लागेल.
✅. - सुषमा स्वराज
Q24. जगातील सर्वात लांब कालवा कोणत्या राज्यात आहे?
✅. - राजस्थान
Q25. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
✅. - बियास
Q26. जम्मू काश्मीर मधील सलाल जलविद्युत प्रकल्प __नदीवर आहे.
✅. - चिनाब
Q27. जर एका वर्गातील विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज 2795आणि सरासरी 65 असेल, तर वर्गातील विद्यार्थी संख्या किती?
✅. - 43
Q28. माऊंट अबू कोणत्या पर्वत रांगेत आहे?
✅. - अरवली
Q29. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
✅ V - तिरुवनंतपुरम
Q30. शिवसमुद्र धबधबा कोणत्या नदीवर आहे?
✅. - कावेरी
Q1) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य ?
-- राजस्थान
Q2) भारतातील लोकसंखेनुसार सर्वात मोठे राज्य?
-- उत्तरप्रदेश
Q3) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य ?
-- गोवा
Q4) भारतातील लोकसंख्येनुसार सर्वात लहान राज्य?
-- सिक्कीम
Q5) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा?
-- लेह ( लदाख )
Q6) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा?
-- माही ( पददूचेरी )
Q7) भारतातील क्षेत्रफळानुसार सगळ्यात मोठा केंद्रशासित प्रदेश?
-- अंदमान निकोबार
Q8) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य ?
-- लक्षद्वीप
Q9) भारतातील लोकसंखेनुसार सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश ?
-- दिल्ली
Q10) भारतातील लोकसंख्यानुसार सर्वात लहान जिल्हा?
-- दिबांग व्हॅली ( अरुणाचल प्रदेश )
चालू घडामोडी 19 एप्रिल 2025
◆ भगवदगीता आणि भरत मुनींच्या नाट्यशास्त्राच्या हस्तलिखितांसह 74 दस्तावेजांचा युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टर मधे समावेश झाला आहे.
◆ केंद्र सरकारने अरविंद श्रीवास्तव यांची महसूल सचिव पदी नियुक्ती केली आहे.
◆ केंद्र सरकारने समीर कुमार सिन्हा नागरी विमान वाहतूक विभागाच्या सचिव पदी निवड केली आहे.
◆ राकेश शर्मा यांच्या नंतर 40 वर्षानी शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणार आहेत.
◆ महाराष्ट्राच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे वितरण सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
◆ 15 वी हॉकी इंडिया सीनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिप चे विजेतेपद पंजाब ने पाचव्यांदा जिंकले आहे.
◆ 15 वी हॉकी इंडिया सीनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन उत्तर प्रदेश येथे करण्यात आले होते.
◆ भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल विजेता अनुराधा गर्ग ठरली आहे.
◆ भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षरता राज्य केरळ बनले आहे.
◆ आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA) चे मुख्यालय भारत देशात स्थापन करण्यात येणार आहे.
◆ मान्यताप्राप्त ॲथलीट पासपोर्ट मॅनेजमेंट युनिट स्थापन करणारा भारत हा जगातील 17वा देश बनला आहे.
◆ एटालिन जलविद्युत प्रकल्प (Etalin Hydroelectric Project) अरुणाचल प्रदेश राज्यातील दिबांग व्हॅली जिल्ह्यात स्थित आहे.
◆ वर्ल्ड बिलियर्ड्स किताब सौरव कोठारी ने जिंकला आहे.
◆ ऑनलाइन परमनंट लोक अदालत सेवा सुरू करणारे पहिले राज्य केरळ ठरले आहे.
◆ वर्ल्ड बिलियर्ड्स एमपीएससी स्पर्धा आयर्लंड येथे पार पडली आहे.
◆ The Chief Minister and the Spy Book ए. एस. दुलत यांनी लिहिले आहे.
◆ लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर करण्यात आला आहे.
◆ TCS च्या पहिल्या महिला सीईओ पदी आरती सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
१६ एप्रिल २०२५
Mpsc pre exam samples questions
1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?
A. 1 ते 14 वयोगट
B. 6 ते 14 वयोगट✍️
C. 1 ते 18 वयोगट
D. 5 ते 14 वयोगट.
____________________
2) "आरोग्य म्हणजे केवळ रोग किंवा अशक्तता यांचा अभाव नव्हे तर शारीरिक, मानसिक व सामाजिक सुस्थिती होय,'' असे कोणी म्हटले?
A. महात्मा गांधी
B. हर्बर्ट स्पेन्सर
C. थॉमस वुड✍️
D. जागतिक आरोग्य संघटना.
____________________
3) भारत सरकारने _ पासून मौखिक पोलीओ कार्यक्रमासोबत इंजेक्शनद्वारा लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला.
A. 1 नोव्हेंबर, 2011
B. 30 नोव्हेंबर, 2015 ✍️
C. 1 जानेवारी, 2016
D. 26 फेब्रुवारी, 2017.
______________________
4) बलवंतराय मेहता समितीने त्री-सूत्री पद्धतीमध्ये ज्या शिफारशी मांडल्या त्यांना 'पंचायत राज'' असे कोणी संबोधीले ?
A. महात्मा गांधी
B. डॉ. राजेंद्र प्रसाद
C. पंडित जवाहरलाल नेहरू✍️
D. बलवंतराय मेहता.
____________________
5) खालीलपैकी कोणती योजना बालकांवरील लैंगिक अत्याचार, बलात्कार आणि अॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्यांचे पुनर्वसन व अर्थसाहाय्य करण्यासाठी सुरू केली आहे?
A. माझी कन्या भाग्यश्री योजना
B. बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ योजना
C. मनोधैर्य योजना ✍️
D. जीवनोन्नती योजना.
____________________
6) देवदासींच्या उदरनिर्वाहाकरीता महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती योजना सुरू केली आहे ?
A. स्वाधार योजना
B. राज्य गृह योजना
C. मातृत्व सहयोग योजना
D. निर्वाह अनुदान योजना.✍️
____________________
7) भारताची जनगणना 2011 च्या आकडेवारीनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात (दर हजारी) अर्भक मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे?
A. पश्चिम बंगाल
B. बिहार
C. उत्तर प्रदेश
D. मध्य प्रदेश.✍️
____________________
8) 73वी घटनादुरुस्ती ही महिलांसाठी महत्वाची मानली जाते कारण त्यानुसार :
A. संघटित क्षेत्रात काम करणा-या स्त्रियांना 3 ऐवजी 6 महिने मातृत्व रजा मिळाली.
B. कामावर होत असलेल्या शोषणाची तक्रार केल्यास महिलेला खास संरक्षण देण्यात येते.
C. पंचायतीत एकूण संख्येच्या एक तृतीयांश जागा स्त्रियांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक केले. ✍️
D. लग्नाच्या संमतीसाठी वयाची किमान मर्यादा वाढविण्यात आली.
____________________
9) 1969 साली सुरू झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेचा (NSS) उद्देश काय आहे?
A. सहयोगातून शिक्षण
B. सेवेतून उत्कृष्टता
C. कल्याणातून शिक्षण
D. सेवेतून शिक्षण.✍️
____________________
10) खालीलपैकी कोणत्या उद्देशाने 'माझी कन्या भाग्यश्री' ही योजना सुरू केली?
(a) मुलींचा जन्मदर वाढविणे.
(b) मुलींच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे.
(c) मुलींना शिक्षण देणे.
(d) बालविवाहास प्रतिबंध करणे.
पर्यायी उत्तरे :
A. फक्त (a)
B. (a) आणि (c)
C. (a), (b) आणि (c)
D. (a), (b), (c) आणि (d). ✍️
"महाराष्ट्रातील पंचायत राज- महत्त्वपूर्ण माहिती"
🌻1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
==> स्थानिक स्वराज्य संस्था
🌻2. राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
==> 2 ऑक्टोबर 1953
🌻3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
==> 16 जानेवारी 1957
🌻4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
==> वसंतराव नाईक समिती
🔘5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
==> 27 जून 1960
🌻6. वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
==> महसूल मंत्री
🔘7. वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
==>226
🌻8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
==> जिल्हा परिषद
🔘9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
==> तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)
🌻10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
==> 1 मे 1962
🌻11. ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
==> महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966
🔘12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
==> 7 ते 17
🌻13. ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
==>जिल्हाधिकारी
🔘14. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ?
==> जिल्हाधिकारी
🌻15. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
==> 5 वर्षे
🌻16. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कधी पासून मोजला जातो ?
==> पहिल्या सभेपासून
🌻17. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
==> तहसीलदार
🌻18. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
==> विभागीय आयुक्त
🌻19. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> सरपंच
🌻20. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
=पंचायत समिती सभापती
🌻21. पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
==> दोन तृतीयांश (2/3)
🔘22. महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
==> तीन चतुर्थांश (3/4)
🌻23. पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> पंचायत समिती सभापती
🔘24. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> जिल्हा परिषद अध्यक्ष
🌻25. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> संबंधित विषय समिती सभापती
🌻26. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> जिल्हा परिषद अध्यक्ष
🌻27. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> विभागीय आयुक्त
🌻28. कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
==> ग्रामसेवक
🌻29. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
==> जिल्हा परिषदेचा
🌻30. ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
==> जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून
🌻31. ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
==> ग्रामसेवक
🌻32. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
==> शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)
🌻33. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
==> राज्यशासनाला
🔘34. सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
==> विस्तार अधिकारी
🌻35. गटविकास अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे ?
==> ग्रामविकास खाते
🌻36. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
==> जिल्ह्याचे पालकमंत्री
🔘37. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
==> जिल्हाधिकारी
🌻38. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
==> दहा (स्थायी+9 विषय समित्या)
🌻39. जिल्हा परिषदेच्या समित्या कोणत्या आहेत ?
==> स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा
🌻40. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात ?
==> जिल्हा परिषद अध्यक्ष
🌻41.महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
==> वसंतराव नाईक
सामान्य ज्ञान
1. भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली?
१. महात्मा गांधी
२. मानवेंद्र नाथ रॉय✅
३. डॉ बाबासाहेब आंबेडकर
४. जवाहरलाल नेहरू
2. संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्ष पदी कोणाची निवड केली होती?
१. डॉ राजेंद्र प्रसाद
२. एच सी मुखर्जी
३. डॉ सच्चीदानंद सिन्हा✅
४. पं मोतीलाल नेहरू
3. मूलभूत उप हक्क समिती चे अध्यक्ष कोण होते?
१. एच सी मुखर्जी
२. के एम मुन्शी
३. वल्लभभाई पटेल
४. जे बी कृपलानी✅
4. कलम नं.....मध्ये भारताचे वर्णन 'राज्यांचा संघ' असे करण्यात आले आहे.
१. कलम न 1✅
२. कलम न 2
३. कलम न 3
४. कलम न 4
5. 'एकेरी नागरिकत्व' ची पद्धत भारताने कोणत्या घटने कडुन स्वीकारली आहे?
१. यु एस ए
२. जपान
३.जर्मनी
४. ब्रिटिश✅
6. संविधान सभेचे उपअध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली?
१. बी एन राव
२. जवाहरलाल नेहरू
३. के एम मुन्शी
४. एच सी मुखर्जी✅
7..... रोजी संविधान सभेने भारताचा राष्ट्रध्वज स्वीकृत केला.
१. २२ जुलै १९४७✅
२. १७ नोव्हेंबर १९४७
३. २४ जानेवारी १९५०
४. ४ नोव्हेंबर१९४८
8. 'उद्देश पत्रिका' ही कोणी मंडली होती?
१. डॉ बाबासाहेब आंबेडकर
२. पं मोतीलाल नेहरू
३. डॉ राजेंद्र प्रसाद
४. जवाहरलाल नेहरू✅
9. घटनेचा आमल.....पासून सुरू झाला.
१. २६/०१/१९५०✅
२. २६/११/१९४९
३. २६/०८/१९४७
४. ०४/११/१९४८
10. मसुदा समिती मध्ये खालीलपैकी कोण नव्हते?
१. डॉ के एम मुन्शी
२. एन गोपालस्वामी अय्यंगार
३. अल्लादि कृष्णस्वामी अय्यर
४. बी एन राव✅
गोमटेश्वर – भारतातील सर्वात उंच पुतळा.
गोवा – क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य.
गोवा – भारतातील पहिला छापखाना या राज्यात निघाला.
गोविंद – बुटक्या तांदळाची जात.
ग्रामपंचायत – पंचायतराज व्यवस्थेतीस सर्वात खालचा स्थर.
ग्रामसेवक – हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो.
ग्रीनलंड – जगातील सर्वात मोठे बेट.
ग्रीनवीच – मुळ रेखावृत्त या शहरातुन जाते.
ग्रीनिच – ग्रेट ब्रिटनमधील 0० रेखांश स्थान व जागतिक प्रमाणवेळ स्थान.
ग्रीस – पहिले ऑलिम्पीकचे सामने येथे भरले गेले होते.
घटोत्कच – भीमाचा हिडिंबेपासून झालेला मुलगा.
घनफळ – घनाकृतीची लांबी, रूंदी व उंची यांच्या गुणाकारांनी आलेली संख्या.
घनमूळ – अंकगणितात ज्या मूळ संख्येला त्याच संख्येने दोनदा गुणले असता येणा-या गुणाकाराशी मूळ संख्येचे नाते.
घनीभवन – द्रवरूप तसेच वायुरुप पदार्थ घट्ट होण्याची प्रक्रिया.
घाशीराम कोतवाल – विजय तेंडूलकर यांनी १९७२ साली लिहीलेले हे नाटक गाजले.
चंडीगढ – पंजाब किंवा हरीयाणा या राज्यांची राजधानी.
चंदिगढ – भारताचे पहिले सुनियोजीत शहर.
चंद्रपुर – ताडोबा अभयारण्य या जिल्ह्यात आहे.
हे नक्की वाचा :- परीक्षेसाठी महत्वाचे
◆ ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख - ग्रामसेवक
◆ ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सरपंच
◆ ग्रामपंचायतीचा सचिव - ग्रामसेवक
◆ ग्रामसभेचे अध्यक्षस्थान - सरपंच
◆ सरपंचाच्या अनुपस्थित - उपसरपंच
◆ पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख - गटविकास अधिकारी
◆ पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सभापती
◆ पंचायत समितीचे सचिव - गटविकास अधिकारी
◆ पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव - BDO
◆ सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष - पं. समितीचे उपसभापती
◆ सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव - विस्तार अधिकारी
◆ जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख - CEO
◆ जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख - जि. प. अध्यक्ष
◆ जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव - Dy. CEO
◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष - जि. प. अध्यक्ष
◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव - Dy. CEO
◆ जिल्हा आमसभेचे अध्यक्ष - पालकमंत्री
◆ जिल्हा आमसभेचे सचिव - जिल्हाधिकारी
◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष - पालकमंत्री
◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव - जिल्हाधिकारी
◆ नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - मुख्याधिकारी
◆ नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - नगराध्यक्ष
◆ नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव - मुख्याधिकारी
◆ महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - आयुक्त
◆ महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - महापौर
◆ महानगरपालिकेचा सचिव - आयुक्त
नियंत्रक आणि महालेखा परीक्षक
नियंत्रक आणि महालेखाकार (कॅग) भारत लेख 148 स्थापना करून एक अधिकार आहे, भारतीय संविधानाच्या , जे ऑडिट सर्व पावत्या आणि खर्च या भारत सरकारच्या आणि राज्य सरकार , संस्था आणि अधिकारी सेवनाने यांनी आर्थिक त्या सरकार. कॅग ही सरकारी मालकीच्या कंपन्यांचे बाह्य ऑडिटरही आहेआणि सरकारी कंपन्यांचे पूरक लेखापरीक्षण करते, म्हणजेच कोणतीही नॉन-बँकिंग / बिगर-विमा कंपनी ज्यात केंद्र सरकारची इक्विटी हिस्सा कमीतकमी 51१ टक्के किंवा विद्यमान सरकारी कंपन्यांच्या सहाय्यक कंपन्यांचा हिस्सा आहे. कॅगचे अहवाल संसद / विधिमंडळात मांडले जातात आणि लोकलेखा समित्यांनी (पीएसी) आणि सार्वजनिक उपक्रमांवरील समित्यांनी (सीओपीयू) विचारात घेतल्या आहेत, ज्या भारतीय संसदेत आणि राज्य विधानमंडळातील विशेष समित्या आहेत . कॅग भारतीय ऑडिट अँड अकाउंट्स विभागाचे प्रमुख देखील आहेत, ज्याचे कामकाज भारतीय ऑडिट आणि अकाउंट्स सर्व्हिसेसच्या अधिका by ्यांमार्फत केले जातात आणि देशभरात (०१.०3.२०२० पर्यंत), 43,576 employees कर्मचारी आहेत.
नियुक्ती
नियंत्रक आणि भारत महालेखापरीक्षक नियुक्त केले राष्ट्रपती भारत एक शिफारसीचे अनुसरण पंतप्रधान . भेटीनंतर, त्याने / तिला राष्ट्रपतींसमोर शपथ किंवा कबुली द्यावी लागेल.
कॅग कर्तव्ये
घटनेतील तरतुदीनुसार कॅगचा (डीपीसी) (कर्तव्ये, अधिकार व सेवा अटी) कायदा १ 1971.. लागू करण्यात आला. विविध तरतुदींनुसार, कॅगच्या कर्तव्यांमध्ये ऑडिट समाविष्ट आहेः
भारतीय समेकित निधी व राज्य व केंद्र शासित प्रदेश विधानसभेचे असणारी पावती व खर्च.
ट्रेडिंग, मॅन्युफॅक्चरिंग, नफा आणि तोटा खाती आणि ताळेबंद आणि इतर सहाय्यक खाती कोणत्याही सरकारी विभागात ठेवली जातात; शासकीय कार्यालये किंवा विभागांत ठेवलेली स्टोअर व साठा यांचे लेखा
कंपनी अॅक्ट, २०१ of मधील तरतुदीनुसार सरकारी कंपन्या .
संबंधित कायद्याच्या तरतुदीनुसार संसदेने बनविलेल्या कायद्यांनुसार किंवा त्या अंतर्गत स्थापना केलेली महामंडळे.
केंद्र आणि राज्य सरकारांच्या एकत्रित निधीतून प्राधिकरणास आणि संस्थांना मोठ्या प्रमाणात वित्तपुरवठा केला जातो. एकत्रीकृत निधीकडून भरीव अर्थसहाय्य दिले गेलेले नसले तरीही कोणाचे किंवा प्राधिकरण, त्याचे लेखापरीक्षण सीएंडएजीकडे सोपविले जाऊ शकते.
विशिष्ट उद्देशाने संस्था व प्राधिकरणास शासनाने दिलेले अनुदान व कर्ज.
तांत्रिक मार्गदर्शन व समर्थन (टीजीएस) अंतर्गत पंचायती राज संस्था आणि शहरी स्थानिक संस्था यांचेकडे सोपविलेले ऑडिट.
MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम
पेपर- १ (गुण २०० - कालावधी २ तास)
1.राज्य ,राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी.
2.भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ
3.महाराष्ट्र , भारत आणि जगाचा भूगोल- भौतिक , सामाजिक आणि आर्थिक.
4.महाराष्ट्र व भारत - राज्यव्यवस्था आणि शासन- राज्यघटना , राजकीय व्यवस्था , पंचायती राज , शहरी प्रशासन , शासकीय धोरणं , हक्कविषयक घडामोडी इत्यादी .
5.आर्थिक आणि सामाजिक विकास- शाश्वत विकास , गरिबी , समावेशन , लोकसंख्याविषयक मुद्दे , सामाजिक धोरणं इ.
6.पर्यावरणीय परिस्थिती ,जैव विविधता , हवामान बदल (सर्वसामान्य मुद्दे )
7. सामान्य विज्ञान
पेपर- 2 (गुण २०० - कालावधी २ तास)
▪️इंटरपर्सनल स्किल्स (कम्युनिकेशन स्किलसह)
▪️तर्कशुद्ध युक्तिवाद आणि मीमांसा/ पृथ:करण क्षमता (लॉजिकल रिझनिंग आणि अॅनालिटिकल अॅबिलिटी)
▪️निर्णय क्षमता व प्रश्नांची उकल ( डिसिजन मेकींग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग)
▪️सामान्य बुद्धिमापन क्षमता (जनरल मेंटल एबिलिटी)
▪️बेसिक न्यूमरसी , डेटा इंटरप्रिटेशन (चार्ट , ग्राफ , टेबल्स) (दहावीचा स्तर असेल)
▪️इंग्लिश व मराठी भाषा आकलन क्षमता - कॉम्प्रिहेन्शन स्किल (दहावीस्तर)
▪️ इतिहास- डॉ अनिल कठारे
▪️समाजसुधारक- के सागर
▪️भूगोल- ए. बी. सवदी
▪️भारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत
▪️पंचायतराज- के सागर
▪️भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे
▪️विज्ञान आणि तंत्रज्ञान- अनिल कोलते
▪️गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे
▪️बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
▪️राज्यसेवा C-SAT गाईड- अरिहंत प्रकाशन
▪️चालू घडामोडी– लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, चाणक्य मंडल मासिक,
राज्यघटना महत्वाचे मुद्दे
1)घटनानिर्मिती:-
➡️TIMELINE पूर्ण पाठ करा.
➡️घटनेचे स्रोत
➡️ मसुदा समिती ( सदस्य पाठ करा)
➡️ कबिनेट मिशन योजना आणि तरतुदी निवडणूक ( निवडून आलेले सदस्य).
➡️भारतीय स्वातंत्र्य चा कायदा आणि बदल
➡️दार आयोग ,jvp समिती ,पाक आयोग तरतुदी ,अहवाल पाठ करा .
➡️ राज्यनिर्मिती क्रम आणि संबंधित घटनादुरुस्ती
⭕️मलभूत हक्क :-
➡️कलम 25-29
➡️कलमे आणि जोड्या जुळवा
➡️कलमे अपवाद (25-29 , 15-19कलम 32 :- कोणाविरुद्ध देऊ शकतो आणि कोणाविरुद्ध नाही .
➡️कलम 13 आणि कायदा ह्यात समाविष्ट घटक .
➡️ कलम 19 आणि अपवाद*(IMP)
⭕️मार्गदर्शक तत्वे :-
➡️ कोणत्या घटनादुरुस्ती ने कोणते टाकले गेले करा EXPECTED प्रश्न.
➡️ कलम 44,40,39 ,48,41,43 पाठ करा
➡️ नयायप्रविष्ट नाही आणि महत्वाचे मुद्दे,काय प्रस्थापित करतात ते बघून घ्या .
➡️ मलभूत हक्क आणि DPSP फरक करून घ्या .
➡️कलम 351 हिंदी भाषा संबंधित तत्वे .
⭕️मलभूत कर्तव्ये:-
➡️ करम येऊ शकतो .
➡️ कोणत्या समिती ने टाकले आणि संबंधित घटनादुरुस्ती टाकले .
➡️ नयायप्रविष्ट आहे नाही or परकीयांना उपलब्ध की नाही करून घ्या
➡️कर्तव्ये वाचून घ्या कोणते आहे कोणते नाही चूकओळखायला येऊ शकतो.
⭕️✔️ राष्ट्रपती ,उपराष्ट्रपती, & राज्यपाल महत्वाचे कलमे (राष्ट्रपती अनुमोदन ,निवडणूक सहभाग ?कार्य शपथ ,कार्यकाळ ,क्षमादान )
♦️ घटनात्मक आयोग आणि बिगर घटनात्मक आयोग (1 प्रश्न compulsory)
➡️ राज्य निवडणूक आयोग (25 वर्ष)
➡️मानवी हक्क आयोग ,राज्य महिला आयोग
➡️ नयायालय (SC ,HC,:- अध्यक्ष पात्रता ,इतर न्यायाधीश तरतुदी )
➡️ पचायत राज :-
♦️समिती आणि अहवाल
♦️ गरामपंचायत ,सरपंच ,जिल्हा परिषद ,पंचायत समिती (ह्या बाहेर अजून प्रश्न नाही)
♦️ महान्यायवादी ,महाधिवक्ता (कार्यकाळ ,पदच्युत ? नेमणूक ,कलमे मतदान?)
♦️ससद ,राज्यविधिमंडल :- विधेयक ,zero hour, प्रस्ताव ,समित्या करा .
♦️पतप्रधान ,मुख्यमंत्री कार्य तरतुदी .
♦️घटनादुरुस्ती :- प्रकार ,संमती कधी पर्यंत करा .
♦️ CAG :- कार्यकाळ ,पदच्युत पद्धत( PYQ FOCUS )
⚠️⚠️वरील सर्व topic focus असू द्या एकदा नजर फिरवून घ्या polity हा अत्यंत सोपा वाटतो परंतु पेपर ला गेल्यावर चांगले चांगल्या लोकांची wicket पडते म्हणून आपली पडायला नको तर हे topic वाचून व्यवस्थित करूनच घ्या 7-8 मार्क्स हमखास मिळतील.
😱वरील विषयाचा मी तज्ञ नाही केवळ आयोगाच्या मागील 10 वर्षाच्या ANALYSIS वरून हे TOPIC काढलेले आहे ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी नसेल केले हे टॉपिक तर नक्की करा झाला तर 1000% टक्के फायदा आणि 0% तोटा होईल ही शाश्वती😜😜
पंचायतराज संबंधित घटनादुरुत्या
७३ वी घटना दुरुस्ती ( १९९२ – ९३ )
ग्रामविकास राष्ट्रविकासाचा मूलभूत पाया मानला जातो. भारतीय राह्यघटनेच्या कलम ४० मध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख आढळतो. परंतु हे कलम राज्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये येत असल्यामुळे याकडे राज्यांनी दुर्लक्ष केले. भारतामध्ये प्राचीन कालखंडापासून पंचायतराज संस्था अस्तित्वात आहेत. परंतु या संस्थांना घटनात्मक दर्जा नसल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणामध्ये या संस्थांचा विकास झाला नाही. पंचायतराज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा. अशी शिफारस सर्वप्रथम १९८६ मध्ये डॉ. एल. एम. सिंघवी या समितीने केली होती.
ग्रामीण भागात सत्तेचे विकेंद्रीकरण होण्यासाठी व पंचायतराज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्यासाठी पहिला प्रयत्न राजीव गांधी यांनी केला ‘नया पंचायतराज’ नावाचे ६४ वे घटनादुरुस्ती विधेयक १९८९ ला संसदेत सादर केले. परंतु अपयश आले. तसेच व्ही. पी. सिंग व चंद्रशेखर यांनीही प्रयत्न केले.
– पंचायतराज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा अशी शिफारस प्रथम डॉ. एल. एम. सिंघवी यांनी केली.
– राजीव गांधी यांनी सर्वप्रथम १५ मे १९८९ ला ‘नाय पंचायतराज’ नावाचे ६४ वे पंचायतराज घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर केले.
– १९८९ ला व्ही. पी.सिंग व चंद्रशेखर यांनीही पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याचा प्रयत्न केले.
– १९९० ला लोकसभा विसर्जित झालयामुळे या विधेयकावर चर्चा होऊ शकली नाही.
-१९९२ ला पी. व्ही. नरसिंहराव यांनी पंचायतराज संबधी ७३ वे घटना दुरुस्ती विधेयक तयार केले.
– २२ डिसेंबर १९९२ ला या विधेयकावर लोकसभेत बहुमत सिद्ध.
– २३ डिसेंबर १९९२ ला या विधेयकावर राज्यसभेत बहुमत सिद्ध. व त्यानंतर या विधेयकास १७ राज्याची विधिमंडळाची मंजुरी मिळाली.
– २० एप्रिल १९९३ ला या विधयेकावर राष्टत्रपतीची स्वाक्षरी होऊन पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला.
– २४ एप्रिल १९९३ पासून ७३ व्या घटना दुरुस्तीच्या अंबलबजावणी सुरु.
– २४ एप्रिल १९९४ पर्यंत या शिफारशी सर्व राज्यांना लागू करण्याचे बंधनकारक आले.
– २०१० पासून २४ एप्रिल हा दिवस संपूर्ण देशामध्ये ‘पंचायतराज दिन’ म्हणून पाळला जातो.
– भारतीय राज्यघटनेच्या कलम २४३ ( A ते O ) मध्ये पंचायतराजची तरतूद करण्यात आली. व भारतीय राज्यघटनेला ११ वे परिशिष्ट जोडण्यात आले व त्यामध्ये एकूण २९ विषयांचा समावेश करण्यांत आला आहे.
– ७३ व्या घटनादुरुस्ती विधेयकास बिहार व पश्चिम बंगाल या राज्यांनी विरोध दर्शविला होता.
७३ व्या घटनादुरुस्तीचे वैशिष्ट्य / परिणाम / भूमिका :
१) पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त कलम २४३ ( A ते O )
2) राज्यघटनेला अकरावे परिशिष्ट जोडण्यात आले. ( त्यामध्ये एकूण २९ विषयांचा समावेश आहे. )
३) जिल्हा ग्रामसभा व पंचायत व्याख्या कलम ( २४३ )
४) ग्रामसभेला घटनात्मक दर्जा प्राप्त कलम २४३ ( A )
५) त्रिस्तरीय पंचायत राज संस्थेची तरतूद कलम २४३ ( B )
६) पंचायत राज संस्थांची रचना निश्चित कलम २४३ ( C )
७) पंचायत राजमध्ये राखीव जागांची तरतूद कलम २४३ ( D )
अ ) महिलांसाठी ३३ टक्के राखीव जागा
ब ) इतर मागासवर्गीय ( OBC ) २७ टक्के राखीव जागा
क ) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती ( SC / ST ) यांना लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा.
८) पंचायतीत राज संस्थांचा कार्यकाल निश्चित कलम २४३ (E)
९) पंचायत राज सदस्यांची अपात्रता कलम २४३ ( F )
१०) पंचायतराजसंस्था सत्ता अधिकार व जवाबदाऱ्या २४३ ( G )
११) पंचायत राज संस्थासंबधी वित्तीय तरतुदी कलम २४३ ( H )
१२) राज्य वित्त आयोगाची स्थापना कलम २४३ ( I )
१३) पंचायत राज संस्थांचे हिशोब व ऑडिट कलम २४३ ( J )
१४) पंच्यात्तराजच्या निवडणूका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोग कलम २४३ ( K )
१५) केंद्रशासित प्रदेशाबाबत तरतुदी कलम २४३ ( L )
१६) काही प्रदेशाला ७३ व्या घटनादुरुस्तीमधून सूट कलम २४३ ( M )
१७) सध्या अस्तित्वात असलेल्या पंचायती चालू ठेवणे कलम २४३ ( N )
१८) पंचायत संस्थांचा निवडणूक प्रक्रियेत न्यायालयाचा हस्तक्षेप नाही कलम २४३ ( O )
अर्थव्यवस्था प्रश्न सराव
1) भारतात आर्थिक नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने रुजावे यासाठी सर्वप्रथम प्रयत्नात येतात.
अ) श्री. एम. एन. रॉय यांचे पुस्तक “प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया”
ब) श्री. विश्वेश्वरय्या यांचे “टेन यिअर पिपल्स प्लॅन”
वरील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
1) केवळ अ
2) केवळ ब
3) दोन्ही
4) एकही नाही
उत्तर :- 4
2) राज्यांचा एकत्रित निधी वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणती उपाययोजना बाराव्या वित्त आयोगाने (2005-10) सुचविली आहे ?
1) ग्रामपंचायत आणि नगरपालिकांचा वित्तीय साधनांना पूरक निधी
2) विकेंद्रीकरणाच्या प्रक्रियेस प्रोत्साहन देणे
3) रस्ते आणि पूल बांधणे
4) आर्थिक विकासास चालना देणे
उत्तर :- 2
3) भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेनुसार (2002-2007) शेती क्षेत्रामधून अजूनही ............. टक्के रोजगार निर्मिती होत आहे.
1) 50.3
2) 40.4
3) 45.0
4) 58.4
उत्तर :- 1
4) दारिद्रय निर्मुलन (गरीबी हटाओ) आणि आत्मनिर्भरता ही .............. पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्टे होती.
1) तिस-या
2) पाचव्या
3) दुस-या
4) सहाव्या
उत्तर :- 2
5) उत्तरांचल, छत्तीसगड, झारखंड या राज्यांची निर्मिती ............. या पंचवार्षिक योजनेत झाली.
1) नवव्या
2) सातव्या
3) आठव्या
4) वरीलपैकी नाही
उत्तर :- 1
6) योग्य जोडया जुळवा.
अ) 1 ली योजना i) उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण प्रतिमान
ब) 2 री योजना ii) हॅरॉड, डोमर प्रतिमान
क) 8 वी योजना iii) महालनोबिस प्रतिमान
ड) 11 वी योजना iv) पुरा प्रतिमान
अ ब क ड
1) i ii iii iv
2) ii iii iv i
3) ii iii i iv
4) iv i ii iii
उत्तर :- 3
7) खालीलपैकी कोणते घटक भारतामधील आर्थिक नियोजनाचे अपयश आहेत ?
अ) अल्प दरडोई उत्पन्न आणि वृद्धी दर
ब) दारिद्रय आणि बेकारी
क) संथ औद्योगिकरण
ड) उत्पन्न आणि संपत्तीमधील विषमता
1) ब, ड आणि क
2) अ आणि ब
3) अ, ब आणि क
4) ब आणि ड
उत्तर :- 4
8) भारतीय नियोजन मंडळाने प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी धोरणात्मक उपाय योजना स्वीकारलेल्या आहेत. त्या
खालीलप्रमाणे –
अ) मागास प्रदेशाचा प्रत्यक्ष विकास करण्यासाठी विशेष क्षेत्र विकास कार्यक्रम राबविणे.
ब) मागास प्रदेशातील उद्योग प्रकल्पांना सवलतीचा वित्तपुरवठा स्टेट बँक ऑफ इंडिया कडून देणे.
क) मागास प्रदेशात खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ ने बरोबर आहे/ आहेत ?
1) अ आणि क
2) ब आणि क
3) फक्त अ
4) अ, ब आणि क
उत्तर :- 1
9) भारतातील आठ अग्रगण्य उद्योगपतींनी 1950 च्या दशकात तयार केलेल्या आर्थिक विकासाच्या योजनेस ............ म्हणतात.
1) बॉम्बे प्लॅन (योजना)
2) गांधी योजना
3) नेहरू योजना
4) पंचवार्षिक योजना
उत्तर :- 1
10) भारतातील कोणत्या राज्याने पहिल्यांदा विकेंद्रीत नियोजन अंगिकारले ?
1) कर्नाटक
2) महाराष्ट्र
3) गुजरात
4) राजस्थान
उत्तर :- 4
आतरराज्यीय जलविवाद न्यायाधिकरणे
💥 ( Mpsc Combine focus)
▪️कष्णा ( 1969) :- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश
▪️गोदावरी (1969):- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रधेश, ओरीसा
▪️नर्मदा (1969) :- राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र
▪️रावी व बियास ( 1986) :- पंजाब, हरियाणा, राजस्थान
▪️कावेरी (1990) :- कर्नाटक, केरळ, तामीळनाडू, पाँडेचरी
▪️कष्णा - 2 (2004 ) :- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश
▪️वसंधरा (2010) :- ओडीसा, आंध्रप्रदेश
▪️महादयी (2010):- गोवा, कर्नाटक, माहाराष्ट्र.
▪️महानदी (6 ऑगस्ट 2018 ) :- ओडीसा, छत्तीसगड.
१९९१ च्या नरसिंहम समितीच्या शिफारशी
🅾️आर्थिक व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी एम. नरसिंहम यांनी 1991 मध्ये खालील शिफारसी केल्या.
१. या समितीने पुढील पाच वर्षांत कायदेशीर तरलता प्रमाण (एसएलआर) 38. cent टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत तरलतेचे प्रमाण कमी करण्याची शिफारस केली.
२. या समितीने निर्देशित कर्ज कार्यक्रम रद्द करण्याची शिफारस केली.
🅾️या समितीच्या मते व्याज दर बाजार दलांनी निश्चित केले पाहिजेत. व्याजदराच्या निर्धारणात रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप करू नये.
🅾️या समितीने बँकांची लेखा प्रणाली सुधारण्याबाबतही सांगितले.
🅾️या समितीने बँकांच्या कर्जाची वेळेवर पुनर्प्राप्ती करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापनेवर जोर दिला.
🅾️. नरसिंहम समितीने बँकांच्या पुनर्रचनेवरही भर दिला. या समितीनुसार or किंवा banks आंतरराष्ट्रीय बँका, or किंवा १० राष्ट्रीय बँका आणि काही स्थानिक बँका आणि काही ग्रामीण बँका एका देशाच्या आत असाव्यात.
🅾️ या समितीने शाखा परवाना रद्द करण्याची शिफारस केली.
🅾️नरसिंहम समितीने आपल्या देशात परकीय बँकिंगला प्रोत्साहन देण्याची शिफारस केली.
🅾️. या समितीने बँकांवरील दुहेरी नियंत्रण रद्द करण्याची शिफारस केली.
🅾️यापूर्वी वित्त मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेचे बँकांकडून नियंत्रण होते. केवळ रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखालीच बँकांचे नियंत्रण करावे, अशी सूचना नरसिंहम समितीने केली.
१५ एप्रिल २०२५
ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.
१३ एप्रिल २०२५
ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.
१२ एप्रिल २०२५
ठळक बातम्या.१२ मार्च २०२५.
०४ एप्रिल २०२५
महत्त्वाच्या आयोगांची माहिती
📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग)
- कलम: 315
- स्थापना: 1926
- संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317,
📚 MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग)
- कलम: 315
- संरचना: 1 अध्यक्ष + 5 सदस्य
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 62 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317( राष्ट्रपती)
🗳️ CEC (मुख्य निवडणूक आयुक्त)
- कलम: 324
- स्थापना: 26 जानेवारी 1950
- संरचना: 1 मुख्य निवडणूक आयुक्त + 2 निवडणूक आयुक्त
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे.
🗳️ SEC (राज्य निवडणूक आयुक्त)
- कलम: 243K/ZK
- संरचना: 1 राज्य निवडणूक आयुक्त
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: उच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे.
💰 CAG (महालेखा परीक्षक)
- कलम: 148
- स्थापना: 1858
- संरचना: 1 महालेखा परीक्षक
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाप्रमाणे.
⚖️ Lokpal (लोकपाल)
- कायदा: लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम, 2013
- स्थापना: 2019
- संरचना: 1 अध्यक्ष + 8 सदस्य (4 न्यायिक + 4 गैर-न्यायिक)
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती.
⚖️ Lokayukta (लोकायुक्त)
- कायदा: राज्यस्तरीय कायदे
- स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1972-1980
- संरचना: 1 अध्यक्ष + 1 सदस्य (राज्यानुसार बदलतो)
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: राज्यस्तरीय कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या/उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राज्यापल
👥 NHRC (राष्ट्रीय मानवाधिकार आयोग)
- कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993
- स्थापना: 1993
- संरचना: 1 अध्यक्ष + 12 सदस्य (2 न्यायिक + 3 निलंबित सदस्य + इतर)
- कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती.
👥 SHRC (राज्य मानवाधिकार आयोग)
- कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993
- स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1994-2001
- संरचना: 1 अध्यक्ष + 2 सदस्य
- कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: राज्यपाल सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार.
🕵️ CVC (केंद्रीय सतर्कता आयोग)
- कायदा: केंद्रीय सतर्कता आयोग अधिनियम, 2003
- स्थापना: 1964
- संरचना: 1 केंद्रीय सतर्कता आयुक्त + 2 सतर्कता आयुक्त
- कार्यकाल: 4 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती.
👨⚖️ CAT (केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरण)
- कायदा: प्रशासनिक न्यायाधिकरण अधिनियम, 1985
- स्थापना: 1985
- संरचना: 1 अध्यक्ष + 65 सदस्य
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार:
👨⚖️ MAT (राज्य प्रशासनिक न्यायाधिकरण)
- कायदा: राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण अधिनियम, 1985
- स्थापना: 1991
- संरचना: 1 अध्यक्ष + -- सदस्य (वाढवता येते)
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार:
📰 PCI (प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया)
- कायदा: प्रेस कौन्सिल अधिनियम, 1978
- स्थापना: 1966
- संरचना: 1 अध्यक्ष + 28 सदस्य
- कार्यकाल: 3 वर्षे
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार:
📋 Administrative Reforms Commission (प्रशासनिक सुधार आयोग)
- कायदा: प्रशासनिक सुधार आयोग कायदा, 1966
- स्थापना: 1966
- कामाचा ध्येय: सरकारी प्रणालीचे सुधार आणि महत्त्वाच्या प्रशासनिक क्षेत्रातील समस्यांचे समाधान
- संरचना: 1 अध्यक्ष + अनेक सदस्य
ठळक बातम्या. ०४ मार्च २०२५.
१.छत्तीसगडचा पहिला सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्रकल्प.
- कोरबा जिल्ह्यात पहिला सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्रोजेक्ट (SCTPP) स्थापन होणार.
- आधीच अस्तित्वात असलेल्या १,३४० मेगावॅट क्षमतेच्या प्लांटमध्ये १,३२० मेगावॅट (Mw) ची क्षमता जोडली जाईल.
२. वक्फ कायद्याचे कलम ४०
- वक्फ दुरुस्ती विधेयक २०२५ हे १९९५ च्या विद्यमान वक्फ कायद्यात सुधारणासाठी.
-सर्वात वादग्रस्त बदल म्हणजे कलम ४० काढून टाकणे.
- वक्फ कायद्याच्या कलम ४० नुसार वक्फ बोर्डाला मालमत्ता वक्फ आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार आहे.
- वक्फ ट्रिब्यूनलमध्ये आव्हान दिल्याशिवाय मंडळाचे निर्णय अंतिम असतात.
३. राजस्थान.
- २७५ रेल्वे स्थानकांसह राजस्थान हे सौरऊर्जा प्रकल्प असलेल्या सर्वाधिक रेल्वे स्थानकांमध्ये देशात आघाडीवर.
- महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर होता, राज्यातील २७० रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जा प्रकल्प बसवले.
- भारतीय रेल्वेने २०२५-२६ पर्यंत १००% विद्युतीकरण साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे .
- २०३० पर्यंत रेल्वेने निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन करणारे बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
४. बाकू ते बेलेम रोडमॅप
- ब्राझीलमध्ये झालेल्या ११ व्या ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत भारताने सर्व ११ ब्रिक्स राष्ट्रांना 'बाकू ते बेलेम रोडमॅप'ला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
-ज्याचा उद्देश हवामान कृतीसाठी २०३५ पर्यंत दरवर्षी १.३ ट्रिलियन डॉलर्स जमवणे आहे.
५. ChaSTE
- चांद्रयान-३ मोहिमेदरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरून मौल्यवान थर्मल डेटा प्रदान करून, कोणत्याही खगोलीय पिंडाच्या पृष्ठभागाखाली यशस्वीरित्या प्रवेश करणारे आणि तापमान मोजणारे ChaSTE हे पहिले उपकरण बनले.
- १ सेमी अंतराने ते १० सेमी खोलीपर्यंत तापमानातील फरक मोजते .
६.कन्नडिप्पया जीआय टॅग
- केरळमधील पारंपारिक आदिवासी चटई असलेल्या कन्नडिप्पयाला भौगोलिक संकेत (GI) टॅग देण्यात आला आहे.
- ज्यामुळे अशी मान्यता मिळालेली ही राज्यातील पहिली आदिवासी हस्तकला आहे.
- कन्नडिप्पया , ज्याचा अर्थ "आरशाची चटई" आहे, ही एक हाताने विणलेली चटई आहे जी रीड बांबूच्या मऊ आतील थरांपासून बनवली जाते .
बांगलादेशातील घटनांचे दक्षिण आशियातील अल्पसंख्याकांवरील प्रतिबिंब
🔹 बांगलादेशातील राजकीय अस्थिरता, विशेषतः ऑगस्ट 2024 मध्ये पंतप्रधान शेख हसीना यांची सत्ता गमावल्यावर हिंदूंवरील वाढलेला हिंसाचार, यामुळे धार्मिक अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
🔹 संपूर्ण दक्षिण आशियात अल्पसंख्याकांच्या परिस्थितीचा सातत्याने ऱ्हास होत आहे, ज्यामुळे या भागातील शांतता आणि स्थिरता धोक्यात आली आहे.
🔥 फाळणी आणि तिचे परिणाम
📌 1947 ची फाळणी धार्मिक अल्पसंख्याकांचे प्रश्न सोडवण्यासाठी करण्यात आली होती, विशेषतः हिंदू-मुस्लिम वाद सोडवण्यासाठी.
📌 परंतु, यामुळे धार्मिक ध्रुवीकरण वाढले आणि भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशात अल्पसंख्याकांवरील अन्याय आणि हिंसा वाढली.
📌 मोहाजिर, निर्वासित हिंदू आणि निर्वासित मुस्लिम यांच्या विस्थापनामुळे मोठे सामाजिक आणि राजकीय तणाव निर्माण झाले.
💢 फाळणीचे परिणाम:
✅ भारतात मुस्लिम अल्पसंख्यांकांसाठी काही प्रमाणात सुरक्षितता होती, पण पाकिस्तान आणि बांगलादेशात हिंदूंची स्थिती खूपच बिकट झाली.
✅ हिंदू आणि ख्रिश्चन यांसारख्या इतर अल्पसंख्याकांवरही हल्ले होत राहिले.
🤝 नेहरू-लियाकत करार आणि त्याचे अपयश
📜 1950 मध्ये नेहरू-लियाकत करार झाला, जो भारत-पाकिस्तान दरम्यान अल्पसंख्याकांचे हक्क सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आला होता.
❌ परंतु, पाकिस्तानात मुस्लिम बहुसंख्य धोरणामुळे बांगलादेशातील बंगाली मुस्लिमांचे हक्क डावलले गेले.
⚠️ परिणामी, 1971 मध्ये बांगलादेशचा जन्म झाला.
🚨 महत्त्वाचा धडा:
🔹 केवळ राजकीय करार आणि करारपत्रे पुरेसे नाहीत!
🔹 लोकशाही मूल्ये आणि सामाजिक समरसता हीच अल्पसंख्यकांच्या सुरक्षेची खरी हमी ठरू शकते.
🇮🇳🤝🇧🇩 भारत-बांगलादेश संबंध आणि हिंदूंची स्थिती
🔹 1971 मध्ये भारताने बांगलादेशाच्या मुक्तिसंग्रामात मोठी भूमिका बजावली, पण सध्या दोन्ही देशांतील संबंध तणावपूर्ण आहेत.
🔹 बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक सतत अत्याचाराचा बळी ठरत आहेत.
🔹 काही विश्लेषकांचे मत आहे की ही हिंसा फक्त शेख हसीनाच्या पतनानंतरची राजकीय उलथापालथ नसून, बांगलादेशातील वाढत्या धार्मिक कट्टरतेचे प्रतिबिंब आहे.
💡 भारताची भूमिका:
✅ भारताने हिंदूंच्या सुरक्षेच्या मुद्द्याला केवळ द्विपक्षीय संबंधांच्या चौकटीत पाहू नये.
✅ बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण हे संपूर्ण दक्षिण आशियाच्या शांततेसाठी आवश्यक आहे.
🏛️ दक्षिण आशियातील अल्पसंख्याकांचे भविष्य
💡 सुधारणा कशा करता येतील?
🔹 🆕 नवीन धोरणे आणि कायदे – धार्मिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करणाऱ्या सुधारित धोरणांची आवश्यकता आहे.
🔹 📚 इतिहासाचा योग्य अभ्यास – फाळणीमधील चुकीच्या निर्णयांपासून धडा घेऊन नव्या पिढीला सर्वसमावेशक दृष्टिकोन शिकवला पाहिजे.
🔹 🤝 एकत्रित प्रयत्नांची गरज – भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांनी अल्पसंख्याकांच्या अधिकारांसाठी संयुक्त प्रयत्न करायला हवेत.
🚨 भारताची जबाबदारी:
❌ केवळ बांगलादेशातील हिंदूंसाठी चिंता व्यक्त करून भारतीय मुस्लिमांकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे.
✅ सर्व अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी तटस्थ आणि प्रभावी धोरण हवे.
📢 निष्कर्ष
✅ धार्मिक अल्पसंख्यांकांचा प्रश्न हा केवळ इतिहासातील घटना नसून, तो दक्षिण आशियातील शांततेसाठी निर्णायक मुद्दा आहे.
✅ धार्मिक सहिष्णुता आणि सामाजिक समरसता वाढवण्यासाठी प्रभावी धोरणे आवश्यक आहेत.
✅ राजकीय पक्षांनी केवळ बहुसंख्याकांच्या भावनांवर राजकारण न करता, सर्वधर्मीयांना समान अधिकार मिळतील याकडे लक्ष द्यावे.
📌 शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांनी एकत्र येऊन अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी ठोस पावले उचलणे ही काळाची गरज आहे! ✊🔥
भारतीय संघाची एकात्मक वैशिष्ट्ये
१) राज्यघटनेची लवचिकता
2) केंद्राकडे अधिक अधिकार
३) राज्यसभेत राज्यांचे असमान प्रतिनिधित्व
४) कार्यपालिका हा विधिमंडळाचा एक भाग आहे
5) राज्यसभेपेक्षा लोकसभा अधिक शक्तिशाली
६) आणीबाणीचे अधिकार
7) एकात्मिक न्यायपालिका
8) एकल नागरिकता
९) राज्यपालांची नियुक्ती
10) नव्या राज्यांची निर्मिती 11) अखिल भारतीय सेवा
12) एकात्मिक निवडणूक यंत्रणा
13) राज्यांच्या विधेयकांवरील VETO
14) इंटिग्रेटेड ऑडिट मशिनरी
15) प्रमुख अधिकाऱ्यांना हटविण्याचे अधिकार
काही महत्त्वाचे प्रश्न व उत्तर
✏️ मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता ?
👉 Gluteus Maximus ( मांडीमध्ये )
✏️ मानवी हृदयाचे वजन सामान्यता किती असते ?
👉 360 ग्रॅम
✏️ पक्ष्यांचे हृदय किती ( Chamber ) चेंबर मध्ये विभागलेले असते ?
👉 4 चेंबर
✏️ वनस्पती आणि प्राणी यांना जोडणारा दुवा म्हणून कशाचा उल्लेख कराल ?
👉 युग्लिना
✏️ चिंच आणि द्राक्ष मध्ये कोणते आम्ल असते ?
👉 टॉर्टरिक आम्ल
✏️ अन्न पचवण्यासाठी _ आम्लाचा उपयोग होतो ?
👉 हायड्रोक्लोरिक आम्ल ( HCL )
✏️ ' बेकिंग पावडर ' तयार करण्यासाठी कोणते आम्ल वापरले जाते ?
👉 टोर्टरिक आम्ल
✏️ ' तडीत वाहक ' बनवण्यासाठी कशाचा वापर करतात ?
👉 तांबे
✏️ ' तडीत वाहकाचा ' शोध कोणी लावला ?
👉 बेंजामिन फ्रँकलिन
✏️ ' Islets of Langerhans ' शरीरातील कोणत्या भागाशी संबंधित आहे ?
👉 Pancreas ( स्वादुपिंड )
✏️ हृदयापासून शरीराकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीला काय म्हणतात ?
👉 Artery ( धमनी )
✏️ मानवी हृदय किती ( Chamber ) चेंबर मध्ये विभागलेले असते ?
👉 4 चेंबर
✏️ मृत RBC नष्ट करण्याचे काम शरीरातील कोणता भाग करतो ?
👉 यकृत
✏️ मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते ?
👉 फिमर
✏️ ' ग्लूकोज + ग्लूकोज ' ह्या दोन रेणू पासून बनणारी शर्करा कोणती ?
👉 माल्टोज
✏️ सशामध्ये किती गुणसूत्रे असतात ?
👉 44 गुणसूत्र
✏️ गुणसूत्र ( Cromosome ) ही संज्ञा कोणी दिली ?
👉 डब्ल्यू. वॉल्टेयर
✏️ ' Entomology ' मध्ये कशाचा अभ्यास केला जातो ?
👉 कीटकांचा
✏️ Pisum sativa हे कशाचे वैज्ञानिक नाव आहे ?
👉 वाटाणा
✏️ Centrosome ( तारकाकाय ) शोध कोणी लावला ?
👉 बोबेरी
✏️ ' Factory of protein ' कशाला म्हटले जाते ?
👉 रायबोसोम्स ( Ribosome )
✏️ पेशींमधील ' निर्जीव रचना ' म्हणून कशाचा उल्लेख केला जातो ?
👉 Vacuoles
✏️ निष्क्रिय म्हणजेच नोबेल वायूचा शोध लावण्याचे श्रेय कोणाला दिले जाते ?
👉 Ramsay ( रॅम्से )
✏️ वायुमंडळामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा निष्क्रिय वायू कोणता ?
👉 ऑरगॉन ( Ar )
✏️ विमानांच्या टायरमध्ये कोणता वायू भरलेला असतो ?
👉 हेलियम
✏️ गॅमा किरणांचे नामकरण कोणी केले होते ?
👉 रुदरफोर्ड
✏️ सर्व विद्युत चुंबकीय तरंग कशाच्या बनलेल्या असतात ?
👉 फोटॉन
✏️ मानवाची कमाल श्राव्य सीमा किती ( डेसिबल ) असते ?
👉 95 dB
✏️ पाऱ्यापासून ( mercury ) तयार होणाऱ्या थर्मामीटरचा शोध कोणी लावला ?
👉 फॅरेनहाईट
✏️ बेंझिनचा शोध कोणी लावला ?
👉 मायकल फॅरेडे
✏️ आधुनिक आवर्त सारणी मध्ये एकूण किती अधातू मूलद्रव्य आहेत ?
👉 22 अधातू
✏️ अन्नधान्यांचे संरक्षक म्हणून कशाचा वापर केला जातो ?
👉 ॲल्युमिनियम फॉस्फाईड
✏️ गन पावडर ( बारुद ) चा शोध कोणी लावला ?
👉 रॉजर बेकन
विशेषणाचे प्रकार
विशेषण म्हणजे नाम किंवा सर्वनामाच्या गुण, संख्या, प्रमाण, स्वरूप, रंग, अवस्था किंवा इतर वैशिष्ट्यांचे वर्णन करणारे शब्द. विशेषणांचे मुख्य प्रकार खालीलप्रमाणे आहेत:
१. गुणवाचक विशेषण (Adjective of Quality)
• जे विशेषण एखाद्या नामाचा गुणधर्म किंवा स्वरूप दर्शवतात.
• उदा: सुंदर (सुंदर फुल), मोठा (मोठा डोंगर), थंड (थंड पाणी)
२. संख्यावाचक विशेषण (Adjective of Number)
• जे नामांची संख्या किंवा क्रम दर्शवतात.
• प्रकार:
• निश्चित संख्यावाचक: जे ठरावीक संख्या दर्शवतात.
• उदा: एक (एक मुलगा), दोन (दोन झाडे), पाच (पाच पुस्तके)
• अनिश्चित संख्यावाचक: जे अचूक संख्या न दर्शवता काही प्रमाणात असण्याचा अंदाज देतात.
• उदा: काही (काही मुले), बरेच (बरेच लोक)
• क्रमवाचक: जे नामांचा क्रम दर्शवतात.
• उदा: पहिला (पहिला क्रमांक), तिसरा (तिसरा दिवस)
३. प्रमाणवाचक विशेषण (Adjective of Quantity)
• जे एखाद्या वस्तूचे प्रमाण दर्शवतात.
• उदा: थोडे (थोडे दूध), पुरेसे (पुरेसा वेळ), संपूर्ण (संपूर्ण गाव)
४. दर्शक विशेषण (Demonstrative Adjective)
• जे एखाद्या नामाचा निर्देश करतात.
• उदा: हा (हा मुलगा), ती (ती स्त्री), ते (ते घर)
५. संबंधवाचक विशेषण (Possessive Adjective)
• जे कोणत्या तरी व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या मालकीचा संबंध दर्शवतात.
• उदा: माझा (माझा मित्र), तुझी (तुझी वहिनी), त्यांचे (त्यांचे घर)
६. प्रश्नार्थक विशेषण (Interrogative Adjective)
• जे प्रश्न विचारण्यासाठी वापरले जातात.
• उदा: कोणता (कोणता रंग?), किती (किती वेळ?), कसला (कसला खेळ?)
७. सार्वनामिक विशेषण (Relative Adjective)
• जे वाक्यात आधी आलेल्या नामाशी संबंधित असतात.
• उदा: जसा (जसा गुरु, तसे शिष्य), जितका (जितका अभ्यास, तितका फायदा)
खाली ५० महत्त्वाचे मराठी वाकप्रचार आणि त्यांचे अर्थ दिले आहेत:
१. अडला हरी गाढवाचे पाय धरी – अडचणीत सापडलेला कोणाकडूनही मदत घेतो.
२. अंधारात तीर मारणे – अंदाजाने काही करणे.
३. अक्कल गहाण टाकणे – विचार न करता वागणे.
४. आगीतून फुफाट्यात पडणे – एका संकटातून बाहेर येताच दुसऱ्या संकटात अडकणे.
५. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन – अपेक्षेपेक्षा अधिक लाभ मिळणे.
६. उगाच तोंडाला फेस आणणे – विनाकारण वाद घालणे.
७. उचलले पाउल आणि लागली बेडी – काही करण्याआधीच अडचण येणे.
८. एखाद्याच्या तोंडाला पाने पुसणे – कुणाला काहीच न मिळू देणे.
९. ओसरीला कुत्रे भुंकत नाही – कोणतीही किंमत न उरणे.
१०. काकास हेवा करणे – आपल्यापेक्षा कमी असलेल्या व्यक्तीचा हेवा करणे.
११. कापसाला आग लागणे – विनाकारण मोठे नुकसान होणे.
१२. काडीमोड करणे – संबंध तोडणे.
१३. काठावरचे लोणी खाणे – दुसऱ्याच्या श्रमावर आपले पोट भरणे.
१४. कानाला खडा लावणे – पुन्हा अशी चूक न करण्याची शपथ घेणे.
१५. कुळकर्णीपेक्षा शिपाई मोठा – लहान व्यक्तीकडे अधिक सत्ता असणे.
१६. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी – ऐषारामात जगायचे नाहीतर काहीच नाही.
१७. खाल्ल्या मिठाला जागणे – प्रामाणिक राहणे.
१८. गाढवाला गुळाचा गोडवा काय? – अज्ञानी व्यक्तीला चांगल्या गोष्टीचे महत्त्व नसते.
१९. गुळाला मुंगळ्यांची लागण होणे – चांगल्या गोष्टीकडे अनेक जण आकर्षित होणे.
२०. गोऱ्ह्याला गोचीड न लागणे – कोणतीही अडचण न येणे.
२१. चोराच्या उलट्या बोंबा – चुकी करणारी व्यक्तीच इतरांना दोष देणे.
२२. चोराच्या हाती काठी – चोरालाच अधिकार मिळणे.
२३. चार लोकांत नाचणे – इतरांसमोर अपमान होणे.
२४. झाडून टाकणे – पूर्ण साफसफाई करणे किंवा काढून टाकणे.
२५. टाळी दोन हातांनी वाजते – भांडणात दोघेही जबाबदार असतात.
२६. डोक्यावरून पाणी जाणे – परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाणे.
२७. तोंड चालवणे – फक्त बोलणे पण कृती न करणे.
२८. तोंड उघडता तोच घोळ – ज्या व्यक्तीने काही बोलले की अडचण निर्माण होते.
२९. तोंडपाटी करणे – पाठांतर करणे.
३०. तोंडाला पाने पुसणे – काहीच न मिळणे.
३१. दगड उचलून पायावर मारणे – स्वतःच स्वतःचे नुकसान करून घेणे.
३२. दुधाची तहान ताकावर भागवणे – गरजेची गोष्ट न मिळाल्यावर दुसऱ्याच गोष्टीवर समाधान मानणे.
३३. डोंगर पोखरून उंदीर निघाला – खूप मेहनत घेतल्यावर काहीही उपयोग न होणे.
३४. देव तारी त्याला कोण मारी – नशिबाने ज्याचे रक्षण केले आहे त्याला कोणीही नुकसान पोहोचवू शकत नाही.
३५. नाचता येईना अंगण वाकडे – स्वतःला काही येत नसताना बाहेरच्या गोष्टींवर दोष देणे.
३६. पाय आपटणे – हट्टीपणा करणे.
३७. पाठ थोपटणे – कौतुक करणे.
३८. पाय घसरला की डोक्यावर आपटतो – चुकीचे पाऊल उचलल्यावर मोठे नुकसान होणे.
३९. पीळ पडणे – क्रोध येणे किंवा वैतागणे.
४०. फडतूस माणूस – साधी किंवा कमी महत्त्वाची व्यक्ती.
४१. बकरीसारखे वागणे – भित्रेपणाने वागणे.
४२. बैल गेला आणि झोपा केला – वेळ निघून गेल्यावर उपाय शोधणे.
४३. भाजीला मीठ जसे – जसे शोभून दिसते तसे.
४४. माथी मारणे – जबरदस्तीने जबाबदारी घालणे.
४५. माकडाच्या हाती कोलीत – अज्ञान व्यक्तीकडे मोठी सत्ता देणे.
४६. मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? – कठीण काम करायला कोणी पुढे येत नाही.
४७. मुसळ केरात टाकणे – उपयुक्त वस्तू फेकून देणे.
४८. रांगोळी उठवणे – नाश करणे.
४९. लंगडी मारणे – कपट करणे.
५०. वेळेवर तुरी सांडणे – योग्य वेळी काम न होणे.
ISRO महत्त्वपूर्ण मोहीमा
🔹आर्यभट्ट (1975) :- पहिला भारतीय उपग्रह.
🔸INSAT (1983) : दूरसंचार, प्रसारण, आणि हवामानशास्त्र यासाठी उपग्रह मालिका.
🔹चांद्रयान-1 (2008) :- चंद्रावर पाण्याचा शोध.
🔸मंगलयान (2014) :- पहिली भारतीय मंगळ मोहीम.
🔹PSLV (2017) : एकाच मोहिमेत 104 उपग्रह प्रक्षेपित केले.
🔸चांद्रयान-2 (2019) :- चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचे अन्वेषण.
🔹चांद्रयान-3 (2023) :- चंद्रावर यशस्वी उतरण.
🔸आदित्य-L1 (2023) : पहिली सौर मोहीम सूर्याचा अभ्यास करण्यासाठी.
🔹NISAR (2024) :- 12 दिवसांत पृथ्वीचे mapping करणार (संयुक्त NASA-ISRO मोहीम).
🔸गगनयान (2024) :- पहिली मानव अवकाश मोहीम.
🔹SPADEX (2024) : जुळी उपग्रह मोहीम.
🔸मंगलयान-2 (2024) : दुसरी मंगळ मोहीम.
🔹शुक्रयान-1 (2031) : पहिली शुक्र ग्रह मोहीम.
🔸चांद्रयान-4 (2027) : चंद्रावरून नमुने गोळा करून पृथ्वीवर आणणारी मोहीम, JAXA सह सहयोगाने.
दोन मार्क साठी फिक्स हे लक्षातच ठेवा :
✅ पहिला मधुबन हनी पार्क - महाबळेश्वर ( सातारा )
✅ दुसरा मधुबन हनी पार्क - बोरिवली ( मुंबई )
✅ पहिले सौरग्राम गाव - मान्याचीवाडी ( सातारा )
✅ पहिले फळाचे गाव - धुमाळवाडी ( सातारा )
✅ पहिले पुस्तकाचे गाव - भिलार ( सातारा )
✅ पहिले मधाचे गाव - मांघर ( सातारा )
✅ पहिले झाडांचे पुनर्वसन गाव - म्हसवे ( सातारा )
✅ पहिले डिजिटल गाव - हरिसाल ( अमरावती )
✅ पहिले कॅशलेस गाव - घसई ( ठाणे )
✅ पहिले वायफाय गाव - पाचगाव ( नागपूर )
✅ पहिले आधार गाव - टेंभली ( नंदुरबार )
✅ पहिले कवितांचे गाव - उभादांडा ( सिंधुदुर्ग )
✅ भारताचे पहिले गाव - माना ( उत्तराखंड )
काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
◾️मध्यप्रदेश : ऑनलाईन समन्स आणि वॉरंट सुरू करणारे पाहिले राज्य बनले आहे
◾️महाराष्ट्र : 500 अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचा टप्पा ओलांडणारे भारतातील पहिले राज्य
◾️तमिळनाडू - कन्याकुमारी येथे समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन झाले
◾️महाराष्ट्र : धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करणारे भारतातील पाहिले राज्य
◾️महाराष्ट्र : गुगल क्लासरुम सुरु करणारे देशातील पहिलं राज्य
◾️केरळ : भारतातील पहिले 100% साक्षर राज्य
◾️त्रिपुरा : प्लॅस्टिक ओळखपत्र मतदारांना वाटणारे पहिले राज्य
◾️आंध्रप्रदेश : जन-सुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य
◾️महाराष्ट्र - गुन्हे सिद्धतेकरिता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन' सुरू करणारे देशातील पहिले राज्य
◾️पश्चिम बंगाल : मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य :- पश्चिम बंगाल
◾️उत्तराखंड : लोकायुक्त संमत करणारे पहिले राज्य
◾️राज्यस्थान : जानकी दूध बँक चालविणारे पहिले राज्य
◾️हिमाचल प्रदेश : भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य
◾️दिल्ली : भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करणारे राज्य
◾️पश्चिम बंगाल : भारतातील पहिले महिला न्यायालय सुरू करणारे राज्य
◾️सिक्कीम : मिनरल वॉटर बाटल्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य
◾️कर्नाटक : 'आरोग्य अदालत' सुरु करणारे पहिले राज्य
◾️सिक्कीम : भारतातील पहिले धुम्रपानमुक्त राज्य
◾️पंजाब : निकोटिनवर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य
◾️केरळ : सौर ऊर्जेवरील पहिली बोट (आदित्य) सुरू करणारे पहिले राज्य
◾️कर्नाटक : कृषी आधारित अर्थसंकल्प सादर करणारे पहिले राज्य
◾️हरियाणा : बालक जन्मतःच त्याची आधार नोंदणी करणारे पहिले राज्य
◾️राज्यस्थान : पंचायत निवडणुकांत शैक्षणिक पात्रता बंधनकारक करणारे पहिले राज्य
◾️पंजाब : मृदा स्वास्थ्य कार्ड सुरू करणारे पहिले राज्य
◾️मध्यप्रदेश : सेवा हमी कायदा (RTS) संमत करणारे पहिले राज्य
◾️दिल्ली : ई-रेशनकार्ड वितरित करणारे पहिले राज्य
◾️आंध्रप्रदेश : ई-कॅबिनेटचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य
◾️गुजरात : ऑनलाईन मतदान राबविणारे पहिले राज्य
◾️मेघालय : जन-धन योजनेची 100% अंमलबजावणी करणारे पहिले राज्य
◾️तेलंगणा : पदवीपर्यंत लैंगिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिले राज्य
◾️दिल्ली :भारतातील पहिली फूड बैंक सुरू करणारे राज्य
◾️राज्यस्थान : होमिओपॅथिक विद्यापीठ सुरू करणारे पहिले राज्य
◾️महाराष्ट्र : स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे पाहिले राज्य
◾️महाराष्ट्र : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना सुरू करणारे पाहिले राज्य
◾️महाराष्ट्र : महिला आरक्षण देणारे : भारतातील पाहिले राज्य
◾️दिल्ली : देशातील पहिले केरोसीनमुक्त शहर
◾️केरळ: हे सर्वांना इंटरनेटचा मूलभूत हक्क देणारे पहिले राज्य बनले आहे
◾️राज्यस्थान :आरोग्य हक्क कायदा’ लागू करणारे राजस्थान हे देशातील पहिले
◾️उत्तराखंड :पूर्व-प्राथमिक स्तरावर "नवीन शैक्षणिक धोरण" लागू करणारे पाहिले राज्य
◾️कर्नाटक : ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर (GCC) धोरण आणणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.
◾️उत्तराखंड : विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीत मुलींसाठी 50% जागा राखीव ठेवणारे पहिले राज्य
◾️उत्तराखंड : जगातील पहिला सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक
◾️राज्यस्थान : रस्ता सुरक्षा कृती योजना स्वीकारणारे पहिले राज्य ठरणार आहे
◾️केरळ : जैवविविधतेची नोंद करणारे पहिले राज्य ठरले आहे
◾️बिहार : ट्रैफिक चे ऑडिट करणारे पाहिले राज्य
◾️बिहार : इथेनॉल प्रोत्साहन धोरण लागू करणारे देशातील पाहिले राज्य
शक्तिपीठ महामार्ग...
◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोवा(802 किलोमीटर)
◾️महाराष्ट्रात : 700 किलोमीटर आहे
◾️जिल्हे: वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून जाणार आहे.
◾️6 पदरी चा महामार्ग
📌 सुरवात : पवनार, वर्धा जिल्हा , महाराष्ट्र
शेवट : पत्रादेवी , उत्तर गोवा जिल्हा , गोवा
एकूण 9385 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे.
◾️1 हेक्टर म्हणजे = 2.471 एकर होते
◾️अपेक्षित खर्च - 86,300 कोटी
📌 महामार्गात येणारी महत्वाची देवस्थाने
🦙सवाग्राम, पोहरादेवी, माहुरगड शक्ततपीठ, सचखंड गुरुद्वारा, औंढ्या नागनाथ, परळी वैजनाथ, आंबाजोगाई शक्तिपीठ, तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट,औदुंबर दत्त मंदिर सांगली,8 नरसोबाची वाडी, जोतिबा देवस्थान, महालक्ष्मी मंदिर, संत बाळूमामा - आदमापूर, कुणकेश्वर आणि पत्रादेवी ही दवस्थाने जोडली जाणार आहेत
समृद्धी महामार्ग....
📌 मुंबई - नागपूर द्रुतगती मार्ग म्हणून ओळखला जातो
जिल्हे : हा मार्ग 10 जिल्ह्यांमधील नागपूर-वर्धा-अमरावती-वाशिम-बुलढाणा-जालना-औरंगाबाद-नाशिक-अहमदनगर-ठाणे 392 गावांमधून जातो
अधिकृत नाव : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
◾️6 पदरी महामार्ग
सुरवात : आमणे गाव, ठाणे जिल्हा
शेवट : शिवमडका गाव, नागपूर जिल्हा
🛑 असा आहे समृद्धी महामार्ग
- नागपूर ते मुंबई
- लांबी : 701 किलोमीटर
- 120 मीटर रुंदीचा महामार्ग
- मार्गिका : 4 + 4
- वाहन वेगमर्यादा : सपाट जमिनीवर या मार्गावर वाहनांची वेगमर्यादा ताशी 150 किमी असेल व सह्याद्री घाटात ताशी 100 किमी असेल.
- हा महामार्ग 10 जिल्ह्ंयातून, 26 तालुक्यांतून आणि 390 गावांमधून जाणार आहे आणि या मार्गामुळे मुंबई आणि नागपूरमधील प्रवास ८ तासात पूर्ण होईल
- समृद्धी महामार्गाचे नवीन नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग
- समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केले आहे
भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी :
संसदीय शासन पद्धती : इंग्लंड
मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड
मूलभूत हक्क : अमेरिका
न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका
न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका
कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड
सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड
कायदा निर्मिती : इंग्लंड
लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड
संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया
संघराज्य पद्धत : कॅनडा
शेष अधिकार : कॅनडा
जीवनसत्त्वे आणि त्यांची रासायनिक नावे
👉जीवनसत्व- ए A
🔺रासायनिक नाव= रेटिनॉल
🔺 कमतरता रोग= रात्री अंधत्व
🔺 स्त्रोत= 🥕 गाजर, 🥛 दूध, 🥚 अंडे, 🍓 फळ🍉
👉 जीवनसत्व – बी 1
🔺रासायनिक नाव= थायमिन
🔺 कमतरता रोग= बेरी-बेरी
🔺 स्रोत= 🥜 शेंगदाणे, बटाटे, 🥦 भाज्या🍆
👉 जीवनसत्व - B2
🔺 रासायनिक नाव= Riboflavin
🔺 कमतरतेचे रोग= त्वचेवर पुरळ येणे, डोळ्यांचे रोग
🔺स्रोत= अंडी, दूध, हिरव्या भाज्या
👉 जीवनसत्व – B3
🔺रासायनिक नाव= पॅन्टोथेनिक ऍसिड
🔺 कमतरता रोग= जळणारे पाय, राखाडी केस
🔺 स्रोत= 🍗 मांस🍖,🥛 दूध, 🍅 टोमॅटो, शेंगदाणे🥜
👉 जीवनसत्व- B5
🔺 रासायनिक नाव = निकोटीनामाइड (नियासिन)
🔺 कमतरता रोग= मासिक पाळीचे विकार (पेलाग्रा)
🔺 स्रोत = 🍗Meat🍖, 🥜शेंगदाणे, बटाटे
👉 जीवनसत्व- B6
🔺रासायनिक नाव = पायरिडॉक्सिन
🔺 कमतरता रोग = अशक्तपणा, त्वचा रोग
🔺 स्रोत = 🥛 दूध, 🍗 मांस, 🥦 भाजीपाला 🍆
👉 जीवनसत्व – H/B7
🔺रासायनिक नाव= बायोटिन
🔺 कमतरता रोग= केस गळणे, त्वचा रोग
🔺 स्रोत= यीस्ट, गहू, अंडी
👉 व्हिटॅमिन - B12
🔺 रासायनिक नाव= सायनोकोबालामिन
🔺 कमतरतेचे रोग= अशक्तपणा, पांडू रोग
🔺 स्रोत= 🍗मांस, 🍖काजेली, 🥛दूध
👉 व्हिटॅमिन सी C
🔺रासायनिक नाव= एस्कॉर्बिक ऍसिड
🔺 कमतरता रोग= स्कर्वी, हिरड्यांना आलेली सूज
🔺स्रोत= आवळा, 🍋 लिंबू, 🍑 संत्रा, 🍊 संत्रा
👉 जीवनसत्व - डी D
🔺रासायनिक नाव=कॅल्सीफेरॉल
🔺 कमतरता रोग=मुडदूस
🔺स्रोत=सूर्यप्रकाश, दूध, अंडी
👉 जीवनसत्व - ई E
🔺 रासायनिक नाव= टेकोफेरॉल
🔺 कमतरता रोग= प्रजनन क्षमता कमी होणे
🔺 स्रोत= 🥦हिरव्या भाज्या, 🍚लोणी, दूध🥛
👉 जीवनसत्व- के K
🔺रासायनिक नाव= Phylloquinone
🔺कमतरता रोग= रक्त गोठण्यास अपयश
🔺 स्रोत = 🍅 टोमॅटो, 🥦 हिरव्या भाज्या, 🥛 दूध