26 November 2022

2 मार्क्सचा प्रश्न नक्की पडेल खालील माहिती मधून - भारतीय संविधान आणि सर्व काही

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. आपल्या संविधानावर विविध पाश्चात्य संविधानांचा प्रभाव आहे. आज संविधान दिनानिमित्त जाणून घेऊ आपल्या राज्यघटनेविषयी…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन (1947) झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारला गेला. यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस “भारतीय संविधान दिन” म्हणून साजरा केला जातो.

⭐️ भारतीय संविधान आणि वैशिष्ट्ये :

● भारतीय संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.

● भारताची राज्यघटना उद्देशिका, मुख्य भाग व 12 पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे.

● मुख्य संविधानाचे 22 विभाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे. सुरूवातीच्या 395 कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत.

● सध्या राज्यघटनेत 448 कलमे (39A, 51A यांसारखे कलमे घटना दुरुस्तीद्वारा) असून भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते.

● भारतीय संविधान मुख्यत्वे 1935च्या भारत सरकार कायद्यावर आधारित आहे.

● भारताने अमेरिकेप्रमाणे अध्यक्षीय शासनपद्धती न स्वीकारता ब्रिटनप्रमाणे संसदीय शासनपद्धती स्वीकारली आहे.

● घटनेने लोकसभा व राज्यांच्या विधानसभांच्या निवडणूकांसाठी सार्वत्रिक प्राैढ मतदानाची तरतूद केलेली आहे. 18 वर्षे पूर्ण असणारा प्रत्येक नागरिक या निवडणूकांमध्ये मतदान करू शकतो.

● भारत हे संघराज्य असूनही भारतीय राज्यघटनेने एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार केलेला आहे.

● भारताने संघराज्य पद्धतीचा स्वीकार केला आहे. संपूर्ण देशासाठी केंद्र सरकार असून प्रत्येक घटक राज्यांसाठी स्वतंत्र सरकार आहे.

भारतीय संविधान तयार करताना विविध देशांच्या संविधानांचा अभ्यास करण्यात आला आहे. इतर देशांच्या संविधानातील चांगल्या तरतूदी भारतीय संविधानात समाविष्ठ करण्यात आल्या. त्यातील गोष्टी खालीलप्रमाणे : 

1) संसदीय शासन पद्धती : इंग्लंड
2) मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड
3) मूलभूत हक्क : अमेरिका
4) न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका
5) न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिकाय
6) कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड
7) सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड
8) कायदा निर्मिती : इंग्लंड
9) लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड
10) संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया
11) संघराज्य पद्धत : कॅनडा
12) शेष अधिकार : कॅनडा

भारताची राज्यघटना – भारतीय संविधान

भारताची राज्यघटना – भारतीय संविधान

भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा (legal basis) आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.
भारतीय संविधानावर विविध पाश्चात्य संविधानांचा प्रभाव आहे.
नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी 26 इ.स. 1950 पासून राज्यघटना अंमलात आली.
1950 साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे 1935 च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे.
ऑगस्ट 29, रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली.
अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी स्वीकारला गेला.
यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.
नागरिकत्व, निवडणूका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या.
संविधान संपूर्ण रूपानेजानेवारी 26, 1950 रोजी लागू झाले.
त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस ‘भारतीय प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो.
भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व 12 पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे.
मुख्य संविधानाचे 22 विभाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे.
सुरूवातीच्या 395 कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत.
सध्या राज्यघटनेत 447 कलमे असून भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते.
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम (Sovereign) , समाजवादी (Socialist), धर्मनिरपेक्ष (Secular), लोकशाही (Democratic) प्रजासत्ताक(Republic) आहे.
मूळ उद्देशिकेत समाजवादी (Socialist) व धर्मनिरपेक्ष (Secular) हे शब्द नव्हते.
राज्यघटनेच्या 42 व्या दुरूस्तीद्वारे ते उद्देशिकेत घालण्यात आले.
काही महत्वपूर्ण वैशिट्ये :

मूलभूत आधिकार
सरकारसाठीची मार्गदर्शक तत्वे
संघराज्य प्रणाली
प्रत्येक भारतीय नागरिकाची मूलभूत कर्तव्ये.
विभाग :

प्रशासकीय (Executive)
विधीमंडळे (Legislative)
न्यायालयीन (Judicial)

संविधान सभेचे कामकाज


–९ डिसेंबर १९४६ रोजी संविधान सभेची पहिली बैठक भरली. या बैठकीला २११ सदस्य हजर होते. जेष्ठतम असलेल्या डॉ. सच्चितानंद सिन्हा यांना संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले.

-११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष व H C मुखर्जी यांची उपाध्यक्षम्हणून निवड करण्यात आली.

-B N राव यांची नेमणूक संविधान सभेचेकायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून करण्यात आली.

–१३ डिसेंबर १९४६ रोजी जवाहरलाल नेहरूयांनी संविधान सभेत ‘उद्देशपत्रिका‘ मांडली व २२ जानेवारी १९४७ रोजी संविधान सभेने तिचा स्वीकार केला.

*महत्वाचे मुद्दे:*

– मे १९४९ मध्ये संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिले.

– २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने भारताच्या राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला.

– २४ जानेवारी १९४७ रोजी संविधान सभेत भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान  स्वीकृत केले.

– २४ जानेवारी १९५० रोजी झालेल्या संविधान सभेच्या शेवटच्या बैठकीत २६ जानेवारीपासून लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत संविधान सभेलाच तात्पुरती संसद म्हणून घोषित करण्यात आले.

संविधान


अनेक देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी २ वर्ष ११ महिने १८ दिवसात आपले संविधान लिहून पूर्ण केले. व
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीने स्वीकारले.
खऱ्या अर्थाने संविधान २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडरांनी आपल्याला सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय मिळवून दिला,

विचार, अभिवेक्ती, विश्र्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य मिळून दिले,

दर्जा ची व संधीची समानता मिळवून दिली,
बंधुता निर्माण केली.
मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य , राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे दिली..

सर्व नागरिकांना समान अधिकार दिला.

संविधान रूपी आपल्याला त्यांनी सोन्याची तिजोरी मिळवून दिली.
हे सर्व आपल्याला सहज मिळालेलं नाही ये..
या मागे अनेक स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या क्रांती विरांचे, राष्ट्र विरांचे योगदान आहे त्यांचा संघर्ष आहे.
यांनी दिलेले योगदान, त्यांचे मूल्य आपण जोपासले पाहिजे.
ते आत्मसात केले पाहिजे.
व त्या संविधानिक मूल्यांना समोर ठेऊन त्या दिशेने आपण वाटचाल केलीच पाहिजे.
एक जागरूक नागरिक म्हणून आपले हक्क समजलेच पाहिजे.
आणि त्या साठी महत्वाचे म्हणजे संविधान हे सर्वांनी वाचलेच पाहिजे.
तरच आपला देश खऱ्या अर्थाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील सुदृढ लोकशाही असलेला देश होईल.

25 November 2022

पोलीस भरती ऑनलाईन सराव टेस्ट

 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  १   Click Here  ( Password: 1112)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  २  Click Here  ( Password: 1113)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  ३  Click Here  ( Password: 1114)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  ४  Click Here  ( Password: 1115)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  ५  Click Here  ( Password: 1116)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  ६  Click Here  ( Password: 1117)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  ७  Click Here  ( Password: 1118)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  ८  Click Here  ( Password: 1119)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  ९  Click Here  ( Password: 1120)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  १०   Click Here  ( Password: 1121)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  ११  Click Here  ( Password: 1112)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  १२  Click Here  ( Password: 1112)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  १३  Click Here  ( Password: 1112)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  १४   Click Here  ( Password: 1112)

पंचायतराज विषयी प्रश्नसंच

महाराष्ट्रातील पंचायत राज-

आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.

🌻1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
==> स्थानिक स्वराज्य संस्था

🌻2.  राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
==> 2 ऑक्टोबर 1953

🌻3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
==> 16 जानेवारी 1957

🌻4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
==> वसंतराव नाईक समिती

🔘5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
==> 27 जून 1960

🌻6.  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
==> महसूल मंत्री

🔘7.  वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
==>226

🌻8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
==> जिल्हा परिषद

🔘9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
==> तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)

🌻10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
==>  1  मे 1962

🌻11. ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
==> महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966

🔘12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
==> 7 ते 17

🌻13.  ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
==>जिल्हाधिकारी

🔘14. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?
==> जिल्हाधिकारी

🌻15. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
==> 5 वर्षे

🌻16. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?
==> पहिल्या सभेपासून

🌻17. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
==> तहसीलदार

🌻18. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
==> विभागीय आयुक्त

🌻19. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> सरपंच

🌻20. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
=पंचायत समिती सभापती

🌻21. पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
==> दोन तृतीयांश (2/3)

🔘22. महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
==> तीन चतुर्थांश (3/4)

🌻23. पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> पंचायत समिती सभापती

🔘24. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> जिल्हा परिषद अध्यक्ष

🌻25. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> संबंधित विषय समिती सभापती

🌻26. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> जिल्हा परिषद अध्यक्ष

🌻27. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> विभागीय आयुक्त

🌻28. कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
==> ग्रामसेवक

🌻29. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
==> जिल्हा परिषदेचा

🌻30.  ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
==> जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून

🌻31. ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
==> ग्रामसेवक

🌻32. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
==> शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)

🌻33. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
==> राज्यशासनाला

🔘34.  सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
==> विस्तार अधिकारी

🌻35.  गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?
==> ग्रामविकास खाते

🌻36. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
==> जिल्ह्याचे पालकमंत्री

🔘37. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
==> जिल्हाधिकारी

🌻38. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
==> दहा (स्थायी+9 विषय समित्या)

🌻39. जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?
==> स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा

🌻40. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?
==> जिल्हा परिषद अध्यक्ष

🌻41.महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
==> वसंतराव नाईक

=====================

विज्ञान प्रश्नसंच

◾️1]शरीरातील एकूण पेशींच्या प्रकाराची संख्या किती?
1) ३६९
2) ५४७
3) ६३९ ✅✅✅
4) ९१२

2] धान्यासाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?

1) सोडियम क्लोरेट ✅✅✅
2) मायका
3) मोरचुद
4) कॉपर टिन

3]  जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर

1)  त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते .
2) त्या वस्तूची चाल व दिशा बदलतात .
3) त्या वस्तूची चाल व दिशा सारखी राहते .
4) त्या वस्तूची चाल बदलते,पण दिशा तीच राहते.✅✅✅

4] रक्तपेशी किती प्रकारच्या असतात?

1) तीन  ✅✅✅
2) दोन
3) चार
4) सहा

5] मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते?

1)  अ
2) ब ✅✅✅
3) ड
4) ई

6]  खालीलपैकी कोणते गतीज ऊर्जेचे उदाहरण आहे?

1)  सायकल
2) रेल्वे
3) जहाज
4) वरिल सर्व ✅✅✅

7] २३५२ डेसि मीटर = किती हेक्टोमीटर?

1)  २३.५२                                                                                                                                       2) २३५.२
3) २३०.५२
4) २.३५२ ✅✅✅

8]  त्वरण म्हणजे ................... मधील बदलाचा दर होय .

1) वेग ✅✅✅
2) अंतर
3) चाल
4) विस्थापन

9] होकायंत्रात .............. चुंबक वापरतात . - Not Attempted

1)  निकेल
2) रबर
3) रबर
4) सूची✅✅✅

10]   हॅड्रोजन आणि ----------HB - या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते?

1)  ऑक्सीजन ✅✅✅
2) नायट्रोजन
3) कार्बनडाय ऑक्साईड
4) हेलियम

अंकगणित प्रश्नसंच

11. अस्मीता सुधाकरपेक्षा 324 दिवसानी मोठी आहे व रमेशपेक्षा 456 दिवसानी लहान आहे जर रमेशचा जन्मदिवस शनीवार असेल तर अस्मीताचा जन्मदिवशी कोणता वार असेल?

शुक्रवार
रविवार .   √
सोमवार 
मंगळवार

12. अक्षय स्नेहल यांच्या वयाचे गुणोत्तर 9: 1 आहे स्नेहल दिप यांच्या वयाचे गुणोत्तर 2: 3 आहे तर अक्षय व दिप यांच्या वयाचे गुणोत्तर किती?

3: 18
6: 1     √
2: 3
9: 1

13. नागेश सचीन अनुक्रमे एका व्यवसायात 15000, 40000 रुपये गुंतवतात 6 महिन्यानंतर सचीन अर्थी रक्कम काढून घेतो त्यांना एक वर्षानंतर 12000 नफा होतो तर नागेशचा वाटा किती?

6000
4000     √
8000
10000

14. मनोज आपल्या मासीक पगाराच्या 22% घर खर्चावर 18% प्रवासावर खर्च करतो आणि मनोज 18000 बचत करतो तर प्रवासावर किती रुपये खर्च करतो?

18000
5400      √
12000
10800

15. प्रथम 24 विषम संख्यांची सरासरी किती?

24    √
12
12.5
25

16. 6 सम संख्याची सरासरी 23 आहे तर सर्वात मोठी तिसरी संख्या कोणती?

26
24    √
28
22

17. एक बुक 250 रुपयास विकल्यामुळे जेवढा तोटा होतो त्याच्या तिप्पट नफा ती बुक 270 रुपयास विकल्याने होतो तर त्या बुकची खरेदी किंमत किती?

250
255     √
260
520

18. R.S.T यांचे सरासरी वय 19 वर्ष आहे त्यांच्या वयाचा अनुपात अनुक्रमे 8: 5: 6 आहे तर T चे वय किती?

6
15
24
18     √

19. एका वस्तूची खरेदी किंमत काही रुपये आहे त्या वस्तूवर 20% नफा ठेवून राज ती वस्तू 720 रुपये विकतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

740
700
750
600     √

20. 35 मिनीटांचे 1 तासाची असलेले गुणोत्तर किती?

35: 1
1: 35
12: 17
7: 12    √

महत्त्वाचे प्रश्नसंच

१)खालीलपैकी भरपूर प्रमाणात ‘अ’ जीवनसत्वे देणारा पदार्थ………?

१) सफरचंद
*२) गाजर✅*
३)केळी
४) संत्रा

२)खालीलपैकी कोणता रोग ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावी?

१) स्कर्व्ही
२) बेरीबेरी
*३) मुडदूस✅*
४)राताधळेपण

३)पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे ……..कि.मी.इतकी आहे?

१) २००
२) ३५०
३)५००
*४)७५०✅*

४)जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो,तेव्हा त्याचे वजन……….?

१)वाढते
२) कमी होते
३) पूर्वीइतकेच राहते
*४)शून्य होते✅*

५)कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप……..?

१) दगडी कोळसा
२) कोक
३) चारकोल
*४) हिरा✅*

६)जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः ………..मुळे होतात?

१) जीवाणू (bacteria)
*२) विषाणू (virus)✅*
३) कवक (fungi)
४) बुरशी

७)लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही?

१) देवी
*२) मधुमेह✅*
३) पोलिओ
४) डांग्या खोकल

८)……..या किरणांना वस्तुमान नसते?

१)अल्फा
२)‘क्ष’
*३) ग्यामा✅*
४)बीटा

९)खालीलपैकी कोणता रोग  'अ’ जीवनसत्त्वाच्या अभावी होतो?

१) रंगाधळेपण
२) स्कर्व्ही
३) बेरीबेरी
*४)यापैकी नाही✅*

१०)हिवतापावरील प्रभावी ऑंषध……..?

१)पेनेसिलीन
*२)प्रायमाक्वीन✅*
३) सल्फोन
४)टेरामायसीन

११)निष्क्रिय वायू हे………..?

१) पाण्यामध्ये विरघळतात
२) स्थिर नसतात
*३)रासायनिक क्रिया करू न शकणारे✅*
४) रासायनिक क्रियेसाठी जास्त क्रियाशील

१२)…….हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे?

*१) प्लुटोनिअम✅*
२) U -२३५
३)थोरीअम
४)रेडीअम

१३)खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते?

१) युरिया
२)नायट्रेट
३)अमोनिअम सल्फेट
*४)कंपोस्ट✅*

१४)आतड्यातील जिवाणूमुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते?

१) ‘ब-१’ जीवनसत्त्व
२) ‘ब-४’ जीवनसत्त्व
‘ड ‘ जीवनसत्त्व
*४)‘के ‘ जीवनसत्त्व✅*

१५)जी.एस.आर’ हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात?

१) मेंदूचे स्पंदन
२)हृदयाचे स्पंदन
*३)डोळ्यांची क्षमता✅*
४)हाडांची ठिसूळता

१६)किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो?

*१).१०० डी.बी.च्या वर✅*
२) ११० डी.बी.च्या वर
३)१४० डी.बी.च्या वर
४)१६० डी.बी.च्या वर

१७)डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला?

*१) आयोडीन-१२५✅*
२) अल्बम-३०
३) ल्युथिनिअरम-१७७
४)सेसिअम-१३७

१८)आधुनिक जैवतंत्रज्ञान …………. पातळीवर कार्य करते?

१) अवअणू
२) अणू
*३) रेणू✅*
४) पदार्थ

१९)मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण……….हे विकर त्याच्या जठरात नसते?

*१) सेल्युलेज✅*
२) पेप्सीन
३) सेल्युलीन
४) सेल्युपेज

२०)इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचे वजन……?

*१) कमी होते✅*
२)वाढते
३) सारखेच राहते
४) शून्य होते

२१)पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या ……… इतकी असते?

१) M
*२) N✅*
३) A
४) XB

२२)सौरऊर्जा …… स्वरुपात असते?

१) प्रकाश प्रारणांच्या
*२) विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या✅*
३) अल्फा प्रारणांच्या
४) गामा प्रारणांच्या

२३)अहरित वनस्पती ……असतात?

१) स्वयंपोषी
*२)  परपोषी✅*
३) मांसाहारी
४) अभक्ष

२४)किण्वन हा …… चा प्रकार आहे?

१) ऑक्सिश्वसन
*२) विनॉक्सिश्वसन✅*
३) प्रकाशसंश्लेषण
४) ज्वलन

२५) प्रकाश संश्लेषनात ……प्रकाशउर्जा ग्रहण केली जाती?

*१) हरितद्रव्यामुळे✅*
२) झथोफिलमुळे
३) कॅरोटीनमुळे

१).महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईट साठा सर्वात जास्त मिळतो ?
*१) कोल्हापूर ✅*
२) रत्नागिरी
३) ठाणे
४) सातारा

२).महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हटले जाणारे शिखर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे
*१) कळसुबाई ✅*
२) तारमती
३) साल्हेर
४) कलावंतीण दुर्ग

३). भारताने नियंत्रण रेषेजवळील पाकिस्तानी दहशतवादी परिसरामध्ये सर्जिकल स्ट्राईक कधी घडवून आणला ?
*१) सप्टेंबर २०१६ ✅*
२) सप्टेंबर २०१५
३) जुलै २०१७
४) ऑगस्ट २०१६

४ ).जगातील सर्वात प्रथम हॉस्पिटल ट्रेन जी अतिमहत्त्वाच्या दुर्गम भागात विशेषतः भारतातील रुग्णांना वैद्यकीय मदत आणि आराम देते खालीलपैकी कोणती होती ?
१) फ्रेंच रेड क्रॉस ट्रेन
*२) लाइफलाइन एक्स्प्रेस ✅*
३) रेल्वे एम्ब्युलन्स
४) टेरापीट मटे मड्गोव्ह

५ ).जागतिक मधुमेह दिन कोणत्या दिवशी पळाला जातो ?
१) १४ सप्टेंबर
*२) १४ नोव्हेंबर ✅*
३) १ नोव्हेंबर
४) २८ नोव्हेंबर

६ ).हँगिंगगार्डन्स हे महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ?
१) पुणे
२) सोलापूर
*३) मुंबई ✅*
४) नागपूर

७). कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या राज्याशी जोडलेली नाही ?
१) महाराष्ट्र
२) कर्नाटक
*३) तेलंगणा ✅*
४) गोवा

८ ).प्रवाशी भारतीय दिवस दरवर्षी ....... ह्या दिवशी साजरा केला जातो?
१) ५ जून
२) १ डिसेंबर
*३) ९ जानेवारी ✅*
४) १० मार्च

९ ).महाराष्ट्रात अगाखान पॅलेस कुठे स्थित आहे ?
१) मुंबई
२) नागपूर
*३) पुणे ✅*
४) कोल्हापूर

१०).ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य महाराष्ट्रात कुठे आहे ?
१) जळगाव
२) बीड
३) रत्नागिरी
*४) सोलापूर✅*

1). देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ..... होय ?

1) राज्य विधिमंडळ 
2) कार्यकारी मंडळ   
*3) संसद ✅*
4) न्यायमंडळ

2).   योग्य विधान ओळखा?

1)कुरबुडे हा कोकण रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे
2) पानवठ हा पूल कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल आहे

1)1 बरोबर
2) 2 बरोबर
*3) दोन्ही बरोबर ✅*
4) दोन्ही चूक

3).....…याला सहकाराचा जनक मानतात?

*1)रॉबर्ट ओवेन*✅
2)रॉबर्ट हूक
3)मायकेल ओवेन
4)यापैकी नाही

4).आपल्या कुठल्या पुस्तकात गांधीनी क्रांतिकारकांची 'वाट चुकलेले देशभक्त' अशी संभावना केली ? 

1)हिंद स्वराज संघ
2)हिंदुस्‍थान स्‍वराज्‍य संघ
*3)हिंद स्वराज✅*.
4)यापैकी नाही

5).भारतातून .....हे वृत्त जाते?

*1)कर्कवृत्त*✅
2)मकरवृत्त
3)विषुववृत्त
4)कोणतेही जात नाही

6).महाराष्ट्र शासन कोणत्या शहरात 'भाषा भवन' बांधत आहे?

1)औरंगाबाद
2)नाशिक
3)पुणे
*4)मुंबई✅*

7).भारतातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोठे आहे?

1)नागपूर
*2)आर्वी✅*
3)अहमदाबाद
4)चंद्रपूर

8).अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

1)सरस्वती
2)यमुना
*3)शरयू*✅
4)घंडक

9).भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते?

*1) सरदार वल्लभभाई पटेल✅*
2)जी. बी. पंत
3) जी. एल. नंदा
4)लाल बहादूर शास्त्री

10).लोकसभेचे पिता ..... आहे?

1)अनंतसांणम
2) झिकीर हुसैन
3) बासमम
*4) मावळणकर*✅

पोलीस भारती प्रश्नसंच

०१] हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
>>> बियास

०२] भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
>>>तिरुवनंतपुरम

०३] कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow’s Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
>>>मध्य प्रदेश



०४] कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
>>>औरंगाबाद

०५]  हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
>>> रांची

०६] फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
>>> जळगाव



०७] मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
>>> लक्षद्वीप

०८] भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
>>> १२ लाख चौ.कि.मी.

०९] नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
>>> दख्खनचे पठार

१०] महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
>>> मध्य प्रदेश

११] महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
>>> उत्तर



१२]  परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
>>> निर्मळ रांग


१३] ‘V’ आकाराची दरी कशामुळे तयार होते?
>>> नदीचे अपघर्षण

१४] दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
>>> Lignite

१५] बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
>>> औरंगाबाद

१६] Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
>>> पाचगणी

१७] हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
>>> आसाम

१८] पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
>>> मणिपूर

१९] पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
>>> मरियाना गर्ता

२०] गोवरी’ कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
>>> राजस्थान

२१] घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
>>> दुर्गा

२२] ग्रेट बॅरियर रीफ’ कोणत्या महासागरात आहे?
>>> प्रशांत महासागर

२३] या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
>>> शुक्र

२४]  कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत?
>>> गोदावरी

२५]   भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?
>>> आसाम

२६] जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत?
>>> मणिपुरी

२७] भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे?
>>> महाराष्ट्र

२८]  इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्‍यांद्वारे साजरा केला जातो?
>>> आंध्र प्रदेश

२९] पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे?
>>> अरूणाचल प्रदेश

३०] वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?
>>> महाराष्‍ट्र

३१]  लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते?
>>> हिमाचल प्रदेश

३२] फिग्रीन ऑफ गोरा देव’ (tribal horse God) ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे?
>>> गुजरात

३३] पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?
>>> राजस्थान

३४] कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे?
>>> सिक्किम

३५] झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे?
>>> मध्य प्रदेश

३६] भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे?
>>> मध्य प्रदेश

३७] महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?
>>> नंदुरबार


३८] कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते?
>>> केरळ

३९] महाराष्ट्रातील कोणता प्रदेश ‘तलावाचा प्रदेश’ म्हणून ओळखला जातो?
> >> पूर्व विदर्भ

४०]  राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला ?
>>> अहमदनगर

४१] महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे ?
>>> नर्मदा

४२] ‘श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प’ कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?
>>> कृष्णा

४३] महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?
>>> ९%

४४] महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे?

>>> उत्तर सीमेला

४५] महाराष्ट्राला किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?

>>> ७२० किमी

४६]  कोल्हापूर हे शहर कोणत्या नद्या च्या काठावर वसले आहे?

>>> पंचगंगा

४७] महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी किती कि.मी. आहे?

>>> ४४० कि.मी.

४८] महाराष्ट्रातील राळेगणसिध्द हे गाव कोणत्या तालुक्यात आहे?

>>> पारनेर (अहमदनगर जिल्हा)

४९] यवतमाळ जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कोळशाच्या खाणी आहेत?

>>> वणी

५०] मेळघाट हे वाघासाठी सुप्रसिद्ध जंगल कोणत्या जिल्ह्यात आहे?

>>> अमरावती