Friday 30 August 2019

विश्वनाथ काशिनाथ राजवाडे

जन्म : १२ जुलै १८६३ (रायगड)
निधन : ३१ डिसें. १९२६ (धुळे)

● विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या विचाराने प्रभावित.

● १८९५ रोजी "भाषांतर" नावाचे मासिक सुरू केले.

● मराठ्यांच्या इतिहासाची साधने २२ खंडात प्रकाशीत केले.

● १९१० रोजी 'भारत इतिहास संशोधक मंडळ' पुणे येथे स्थापन केले.

● १९११ रोजी शिवाजी जयंतीनिमित्त टिळकांच्या केसरी वृत्तपत्रामध्ये लेख लिहिला...लेखाद्वारे भारतीय चातुर्वण व्यवस्थेचा पुरस्कार केला.

● या लेखानुसार, भारतीय समाजाची अवनती होण्यामागे मुख्य कारण म्हणजे भारतीयांनी चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे पालन करणे सोडून दिले.

● १९२६ रोजी 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' हा ग्रंथ त्यांनी लिहीला.

● त्यांच्या मृत्यूनंतर ९ जुन १९२७ रोजी त्यांच्या अनुयायांनी धुळे येथे 'राजवाडे संशोधक मंडळाची स्थापना केली'.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 24 एप्रिल 2024

◆ 'राष्ट्रीय पंचायती राज दिन' दरवर्षी 24 एप्रिल रोजी भारतात साजरा केला जातो. ◆ ‘प्राध्यापक नईमा खातून’ या अलीगड मुस्लिम विद्यापीठा...