Monday 21 February 2022

भारतीय इतिहास प्रश्नसंच

🏈🔴 स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते.
                  :- माऊंट बॅटन

🏈🔴 स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते.
                 :-  राजगोपालचारी
·        
🏈🔴भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते.
              :- पं. जवाहरलाल नेहरू
·        
🏈🔴भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते
              :-  डॉ,राजेंद्रप्रसाद
·        
🏈🔴26 ऑक्टोबर 1947 रोजी कोणत्या संस्थानाचे विलिनीकरण झाले.
·             :- काश्मीर

🏈🔴20 फेब्रुवारी 1948 रोजी कोणत्या संस्थानाचे विलिनीकरण झाले.
              :- जुनागड

🏈🔴17 सप्टेंबर 1848 रोजी कोणत्या संस्थानाचे विलिनीकरण झाले.
              :- हैद्राबाद

🏈🔴भारतीय संविधान सभेची पहिली बैठक कधी भरली.
·             :- 9 डिसेंम्बर 1946 रोजी

🏈🔴डॉ. राजेंद्रप्रसाद हे घटना समितीचे कोण होते.
              :- अध्यक्ष

🏈🔴घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते.
              :- डॉ, बाबासाहेब आंबेडकर
·        
🏈🔴26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्विकृत करण्यात आली. तीची अंमल बजावणी कधी सुरू झाली.
              :- 26 जानेवारी 1950
·       
🏈🔴घटना समितीचे कार्ये दिवस चालले.
               :- 2 वर्ष 11 महिने 18 दिवस

🏈🔴इ.स. 1948 मध्ये भाषावार प्रांत रचना करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली. त्या समितीने' भाषावार प्रांतरचना घातक ठरेल असे नमूद केले.
               :- दार समिती

🏈🔴तेलगू भाषा बोलणार्‍याचा आंध्र प्रदेश निर्माण व्हावा यासाठी कोणी आमरण उपोषण केले.
               :- श्री,पोट्टू श्रीरामलू

🏈🔴राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना 22 मार्च 1953 रोजी करण्यात आली. त्याचे अध्यक्ष-श्री फाजल. अली होते.
सदस्य- के. एम. पंनीकर व हृदयनाथ कुंझरू हे होते.
केंद्र सरकारने फाजल अली कामिशनच्या अहवालानुसार राज्य पुनर्रचना अधिनियम कोणता संमत केला.
               :- अधिनियम 1956

🏈🔴 चीनने भारतावर आक्रमण कधी केले.
                 :- 1962 साली
🏈🔴पाकिस्तानने भारतावर आक्रमण कधी केले.
                :- 1965 साली

🏈🔴 बांग्लादेश मुक्तीसाठी भारताने प्रयत्न कधी केले.
               :- 1971 साली

🏈🔴देशात आणिबाणी कधी लावण्यात आली.
              :- 1975 साली

🏈🔴1977 मध्ये बिगर काँग्रेसी पहिले कोणते सरकार केंद्रात आले.
              :- जनता दल

🏈🔴इंदिरा गांधीची हत्या केली केली गेली.
              :- 1984 साली

🏈🔴 राजीव गांधीना मानवी बॉम्बने ठार कधी मारले गेले.
              :- 1991

No comments:

Post a Comment

Latest post

सहकार

   11th सहकार  :- Click Here 12th सहकार  :- Click Here