Thursday 27 February 2020

General Knowledge 100 Question 



ब्रिटीशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते?

ठाणे
अंदमान
मंडाले
एडन.  √

इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?

नीळ

भात फक्त

गहू फक्त

भात व गहू.  √

‘श्रीपती शेषाद्री प्रकरण’ ज्या समाजसुधारकांशी संबंधित होते. त्यांचे नाव ओळखा.

जगन्नाथ शंकर सेठ

बाळशास्त्री जांभेकर.  √

भाऊ दाजी लाड

छत्रपती शाहू महाराज

. —–% सौरशक्ति पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही.

79

59

49.  √

39

रेडी बंदर हे —— च्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे.

आंबा

नैसर्गिक वायु

कोळसा

लोह खनिज.  √

कोणत्या उद्योगात कार्बन ब्लॅक प्रमुख कच्चा माल म्हणून वापरले जाते?

सिमेंट उद्योग

चर्मोद्योग

काच उद्योग

रबर माल उद्योग.  √

भारतातील कोणकोणत्या राज्यावरुन कर्कवृत्त जाते?

गुजरात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, मणीपुर

गुजरात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, मेघालय

गुजरात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, मिझोरम.  √

गुरजात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, नागालँड

. खालीलपैकी कोणत्या समितीने प्राधान्य क्षेत्रासाठीचा कर्जपुरवठा 40 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर कमी करण्याची शिफारस केली?

स्वामिनाथन समिती

चेलय्या समिती

नरसिंहम समिती.  √

केळकर समिती

Ques. नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच्या बाबतीत कोणते विधान बरोबर नाही

A. या पदाला घटनात्मक दर्जा आहे
B. त्यांची नेमणुक राष्ट्रपती द्वारे केली जाते
C. त्यांचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत असतो
D. संसदेच्या सल्लाशिवाय राष्ट्रपती त्यांना पदावरून काडू शकतात
Ans. त्यांचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत असतो

Ques. योग्य विधान ओळखा अ. कलम 43 नुसार भारतात कुटीरउद्योगाला चालना देणे सरकारची जबाबदारी आहे. ब. कलम 40 नुसार पंचायत राज्याची स्थापना करणे केंद्राची जबाबदारी आहे.

A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही
D. यापैकी नाही
Ans. वरील दोन्ही

Ques. भारतात जनहित याचिकेची सुरूवात ...................झाली

A. घटनादुरूस्तीने
B. न्यायालयीन पुढाकाराने
C. राजकीय पक्षांच्या पुढाकाराने
D. संसदेच्या कायद्याने
Ans. न्यायालयीन पुढाकाराने

Ques. योग्य विधान ओळखा अ. मतदार संघ पुनरर्चना आयोगाच्या शिफारसी लोकसभेत किंवा विधानसभेत सादर केल्यानंतर त्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा करता येत नाही.
ब. मतदार संघ पुनरर्चना आयोगाच्या शिफारशींना कोर्टात आवाहन देता येऊ शकते.

A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही
D. यापैकी नाही
Ans. फक्त अ

Ques. आंतरराष्ट्रीय करारांच्या अंमलबजावणीसाठी भारतीय संसद संपूर्ण देशासाठी किंवा देशाच्या काही भागासाठी कायदा करू शकते .........

A. सर्व राज्य सरकाराच्या सहमतीने
B. 2/3 राज्य सरकाराच्या सहमतीने
C. संबंधित राज्य सरकाराच्या सहमतीने
D. कोणत्याही राज्य सरकाराच्य सहमतीने
Ans. कोणत्याही राज्य सरकाराच्य सहमतीने

Ques. केंद्रीय आर्थिक संसादनांची विभागणी करणेबाबत शिफारस कोण दिते ?

A. राष्ट्रीय विकास परिषद
B. आंतरराज्य परिषद
C. नियोजन आयोग
D. वित्त आयोग
Ans. वित्त आयोग

Ques. खालील नद्यांच्या त्यांच्या खोर्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा .
(१) ब्रह्मपुत्र
(२) कृष्णा
(३) तापी
(४) कावेरी

A. २,१,४,३
B. २,४,३,१
C. १,२,४,३
D. १,३,२,४
Ans. १,२,४,३

Ques. खालील विधाने पाहवित व त्यातील कोणते योग्य नाही ते सांगवे .
(१) भारतात गाळाची मृदा सर्वात अधिक पसरलेली आहे .
(२) एकूणच गाळाची मृदा अत्यंत सुपीक असते .
(३) तिच्या वयोमानाप्रमाणे गाळाची मृदा २ वर्गवारीत मोडते - जुनी - बांगर आणि नवी - खादार.
(४)खादर मृदा बांगरपेक्षा अधिक सुपीक असते .
(५) गाळाच्या मृदेत पुरेशा प्रमाणात पोटँश , फॉस्फोरिक अँसिड व लाइज असते .
(६) गाळाची मृदा ऊस , भात ,गहू व कडधान्यांकरता उत्कृष्ट असते .

A. ३
B. ४
C. ५
D. एकही नाही .
Ans. एकही नाही .

Ques. खालीलपैकी कोणता विशेष गुणधर्म उष्ण व दमट विषुववृत्तीय हावामानात आढळात नाही .?

A. येथे हिवाळा नसतो .
B. दुपारी पाऊस पडतो .
C. वर्षभर सारखेच (Uniform)तापमान असते .
D. प्रतिरोध पर्जन्य .
Ans. प्रतिरोध पर्जन्य .

Ques. भारतात मासेमारी अत्यल्प प्रमाणात केली जाते कारण ......
(१) मोठ्या प्रमाणात अन्नधान्यावर अवलंबून राहणे .
(२)मासे साठवण्याच्या मर्यादित सोई .
(३) सरकार मासेमारीस प्रोत्साहन देत नाही .
(४) जास्त चांगली बाजरपेठ नाही .
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

A. १,३,आणि ४
B. २,३,आणि ४
C. १,२,आणि ४
D. फक्त ३
Ans. १,२,आणि ४

Ques. आपल्या देशाचे बरेच क्षेत्र मृदा धुपीमुळे प्रभावित आहे .मृदा धुपीखाली सर्वाधिक क्षेत्र असलेले राज्य कोणते ?

A. राजस्थान
B. मध्य प्रदेश
C. महाराष्ट्
D. उत्तर प्रदेश
Ans. राजस्थान

Ques. 'लू 'हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य वाहणारं महिने .........

A. एप्रिल - मे
B. मे - जून
C. जून - जुलै
D. अॉक्टोबर - नोव्हेंबर
Ans. मे - जून

Ques. खालीलपैकी कोणते घटक वय रचनेवर परिणाम करतात?
(a)जन्मदर
(b)मृत्यूदर
(c)लोकसंख्येचे आकारमाण
(d)स्थालांतर

A. (b) (c) आणि (d)
B. फक्त (c)
C. फक्त (d)
D. वरीलपैकी कोणतीही नाही
Ans. वरीलपैकी कोणतीही नाही

Ques. भारताचे सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त ............. आहे

A. 97° 25E
B. 68° 7'E
C. 82° 50'E
D. 90° 25'E
Ans. 97° 25E

Ques. गुरूशिखार खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेचे सर्वोच्च शिखार आहे ?

A. छोटा नागपूर
B. अरवली
C. विंध्या
D. मालवा
Ans. अरवली

Ques. खालीलपैकी कोणत्या राज्याच्यी किनारी प्रदेशात थोरियम हे अनूउर्जेसाठी म्हतवाचे खनिज इंधन आढळते ?

A. केरळ
B. गुजरात
C. तामिळनाडू
D. कर्नाटक
Ans. केरळ

Ques. मान्सूनच्या परतीच्या काळात ऑक्टोबर-नोहेंबर मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात पाऊस पडतो ?

A. आंध्रप्रेदश व तमिळनाडू
B. प.बंगाल व आसाम
C. केरळ व तामिळनाडू
D. महाराष्ट्र व गुजरात
Ans. आंध्रप्रेदश व तमिळनाडू

Ques. सिंधू नदीचा उगम खालीलपैकी कुठे होतो ?

A. गंगोत्री
B. यमुनोत्री
C. मान सरोवर जवळ
D. सांभर सरोवर जवळ
Ans. मान सरोवर जवळ

Ques. जगातील सर्वात अधिक पाऊस खालीलपैकी कुठे पडतो ?

A. चेरापुंजी
B. मनाली
C. मौसिनराम
D. सिक्कम
Ans. मौसिनराम

Ques. भारतातील घटकराज्य व केंद्रशासित प्रदेश संख्येचा योग्य पर्याय निवडा.

A. 28,7
B. 29,7
C. 28,6
D. 28,8
Ans. 28,8

Ques. विष्णूपुरी धरण कोणत्या नदी वर आहे ?

A. कोयना
B. पैनगंगा
C. भीमा
D. वरीलपैकी एक ही नाही
Ans. वरीलपैकी एक ही नाही

Ques. विश्वात सर्वात जास्त डाकघर कोणत्या देशात आहे?

A. चीन
B. ब्रिटेन
C. अमेरिका
D. भारत
Ans. भारत

Ques. भारतातएकुण डाकघरांच्या किती % डाकघर ग्रामीण भागात आहेत?

A. 89%
B. 50%
C. 80%
D. 60%
Ans. 89%

Ques. भारतात सार्वजानिक डाकसेवा कधी सुरु झाली?

A. 1835 ई.
B. 1837 ई.
C. 1830 ई.
D. 1832ई.
Ans. 1837 ई.

Ques. वर्तमान डाक विभागाची स्थापना कधी झाली?

A. स्पटेंबर 1854 ई.
B. अक्टूबर 1854 ई.
C. नवंबर 1854 ई.
D. जनवरी 1854 ई.
Ans. अक्टूबर 1854 ई.

Ques. भारतात प्रथम डाक तिकिट कोणत्या गवर्नर गणरल च्या शासनामधे सुरु झाली?

A. लॉर्ड डलहौजी
B. लॉर्ड कर्जन
C. लॉर्ड मियो
D. लॉड रिपन
Ans. लॉर्ड डलहौजी

Ques. डाकघर बचत योजना कधी सुरु झाली?

A. 1885 ई
B. 1880 ई
C. 1985 ई.
D. 1980 ई.
Ans. 1885 ई

Ques. भारतात पहिले डाक तिकिट कधी मुद्रित झाले?

A. 1854 ई.
B. 1850 ई.
C. 1954 ई
D. 1852 ई
Ans. 1854 ई.

Ques. भारतात डाक सूचकांक प्रणाली (पिन कोड प्रणाली) चा प्रारंभ कधी झाला?

A. 1972 ई
B. 1970 ई
C. 1872 ई.
D. 1870 ई.
Ans. 1972 ई

Ques. भारतात स्पीड पोस्ट सेवा कधी सुरु झाली?

A. 1886 ई.
B. 1980 ई
C. 1986 ई.
D. 1880 ई.
Ans. 1986 ई.

Ques. भारतामधे टेलीकॉम मिशन ची स्थापना कधी केली गेली?

A. 1 अप्रैल, 1986 ई.
B. 1 अप्रैल, 1980 ई.
C. 11 अप्रैल, 1886 ई.
D. 10 अप्रैल, 1980 ई.
Ans. 1 अप्रैल, 1986 ई.

Ques. भारतात विदेश संचार निगम लि. ची स्थापना कधी झाली?

A. 1980 ई.
B. 1988 ई.
C. 1888 ई.
D. 1880 ई.
Ans. 1988 ई.

Ques. भारतामधे मनीऑर्डर सेवा कधी सुरु झाली?

A. 14 फरवरी, 1995 ई.
B. 14 जनवरी, 1995 ई.
C. 14 दिसंबर, 1995 ई.
D. 14 मार्च, 1995 ई.
Ans. 14 जनवरी, 1995 ई.

Ques. भारतात किती पिन कोड झोन आहेत?

A. 6
B. 9
C. 10
D. 12
Ans. 9

Ques. ग्रीन चैनल काय आहे?

A. मनी ऑडर सेवा
B. ऑनलाइन सेवा
C. स्थानीय पत्रांसाठी डाक सेवा
D. विदेशी पत्रांसाठी डाक सेवा
Ans. स्थानीय पत्रांसाठी डाक सेवा

Ques. डाक सूचकांक मधे ऐकून किती संख्या असतात?

A. 12
B. 10
C. 6
D. 14
Ans. 6

Ques. भारतात S.T.D सेवा कधी सुरु झाली?

A. 1958 ई
B. 1960 ई
C. 1965 ई
D. 1950 ई
Ans. 1960 ई

Ques. पाहिली S.T.D सेवा कोणत्या दोन शहरांमधे सुरु झाली?

A. लखनऊ-महाराष्ट्र
B. लखनऊ-कानपुर
C. लखनऊ-दिल्ली
D. लखनऊ-गुजरात
Ans. लखनऊ-कानपुर

Ques. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली ?

A. १९७२
B. १९७४
C. १९७०
D. १९७६
Ans. १९७०

Ques. महाराष्ट्रान शासनाने 1984, या वर्षी कशासाठी प्राचार्य पी. बी. पाटील समिती नेमली होती ?

A. प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी
B. ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय व आर्थिक बाबींसाठी
C. नगरपरिषद व महानगरपालिका यांच्या जकाती संबंधी
D. जिल्हा परिषदच्या निवडणूक सुधारणाविषयी
Ans. ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय व आर्थिक बाबींसाठी

Ques. महाराष्ट्रात बारमाही वाहणारी नदी कोणती ?

A. नर्मदा
B. कावेरी
C. गोदावरी
D. कोणतीही नाही
Ans. कोणतीही नाही

Ques. 2011 सालच्या जनगणेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्या घनता आणि ................लोकसंख्या घनता एक समान आहे.

A. जळगांव
B. नाशिक
C. औरंगाबाद
D. रायगड
Ans. औरंगाबाद

Ques. पुढीलपैकी कोणते दोन वर्ग गणपती उत्सवाच्या आयोजनाच्या विरूध्द होते
अ. रानडेंच्या विचारसरणीचे उदारमतवादी हिंदू
ब.राष्ट्रीय सभेतील कर्मठ राजकारणी
क. बौध्द
ड. जैन

A. फक्त अ आणि ब
B. फक्त अ आणि ड
C. फक्त ब आणि क
D. फक्त अ आणि क
Ans. फक्त अ आणि ब

Ques. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2014 बाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे

A. एकूण 286 महिला उमेदवारांनी निवडणूक लढवली
B. एकूण 288 जागापैकी फ़क्त 20 जागांवर महिला उमेदवार जिंकल्या
C. महिलांचे विधानसभेतील प्रतिनिधित्व 8%
D. लोकसंख्येनुसार राज्यातील सर्वात मोठा मतदार संघ ठाणे
Ans. एकूण 288 जागापैकी फ़क्त 20 जागांवर महिला उमेदवार जिंकल्या

Ques. खालीलपैकी कोणते चुकीचे आहे?

A. पालघर हा महाराष्ट्राचा 36 वा जिल्हा आहे.
B. जिल्ह्यामध्ये पालघर,वसई,मोखाडा,जव्हार,वाडा,तलासरी,विक्रमगड़ आणि डहाणू हे आठ तालुके आहेत
C. जिल्ह्यात वसई-विरार,जव्हार,डहाणू आणि पालघर या चार नगरपरिषद आहेत
D. वरील एकही नाही
Ans. जिल्ह्यात वसई-विरार,जव्हार,डहाणू आणि पालघर या चार नगरपरिषद आहेत

Ques. महाराष्ट्राचा रेखवृत्तिय विस्तार..........ते...........आहे.

A. 70 5' ते 80 9'
B. 71 6' ते 81 8'
C. 72 6' ते 80 9'
D. 72 12' ते 81 8'
Ans. 72 6' ते 80 9'

Ques. पाहिली S.T.D सेवा कोणत्या दोन शहरांमधे सुरु झाली?

A. लखनऊ-महाराष्ट्र
B. लखनऊ-कानपुर
C. लखनऊ-दिल्ली
D. लखनऊ-गुजरात
Ans. लखनऊ-कानपुर

Ques. विधान (अ) -भारताच्या राज्यघटनेत अल्पसंख्य शब्दांची व्याख्या असते.
कारण ब- अल्पसंख्यांक आयोग ही बिगर घटनात्मक संस्था आहे.

A. (अ) आणि (ब) बरोबर आहेत, (ब) हे (अ) चे योग्य स्पष्टीकरण आहे.
B. (अ) आणि (ब) बरोबर आहे, (ब) हे (अ) चे बरोबर स्पष्टीकरण आहे.
C. (अ) बरोबर आहे पण (ब) चूक आहे.
D. (अ) चूक आहे पण (ब) बरोबर आहे.
Ans. (अ) आणि (ब) बरोबर आहे, (ब) हे (अ) चे बरोबर स्पष्टीकरण आहे.

Ques. खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही ?

A. मराठी
B. सिंधी
C. मारवाडी
D. संथाली
Ans. मारवाडी

Ques. खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे ?

A. विधान परिषदेत अर्थसंकल्पावर मतदान नसते.
B. विधान परिषदेत अर्थसंकल्पावर केवळ 4 दिवस चर्चा होते.
C. विधान परिषदेत अर्थसंकल्पावर 24 दिवस चर्चा होते
D. विधान परिषदेतील अर्थसंकल्पा बाबत वरील कोणताही पर्याय योग्य नाही.
Ans. विधान परिषदेत अर्थसंकल्पावर 24 दिवस चर्चा होते

Ques. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
अ. विधानसभेत पहिला तास प्रश्नोतरांचा असतो.
ब. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात कोणत्याही कामकाजाच्या दिवशी कोणत्याही खात्याला प्रश्न विचारले जातात.

A. केवल विधान अ चुकीचे ब नाही
B. केवळ विधान ब चुकीचे अ नाही
C. दोन्ही विधाने चुकीचे आहे
D. एकही विधान चुकीचे नाही
Ans. केवळ विधान ब चुकीचे अ नाही

Ques. खालील दोन विधानपैकी कोणते बरोबर आहे?
अ. डॉ. पी. सी. अलेक्झांडर महाराष्ट्राचे आतापावेतोचे सर्वात अधिक काळ राज्यपाल होते- सुमारे 10 वर्ष.
ब. श्री शरद पवार महाराष्ट्राचे आतापावेतो सर्वात अधिक काळ मुख्यमंत्री राहिली. त्यांचाही कालावधी सुमारे 10 वर्षे होता.

A. विधान अ योग्य परंतु ब नाही
B. विधान ब योग्य परंतु अ नाही
C. दोन्ही विधाने .योग्य
D. दोन्ही विधाने अयोग्य
Ans. विधान अ योग्य परंतु ब नाही

Ques. एकापेक्षा अधिक वेगवेगळया कालावधी करिता कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले नाहीत ?

A. श्री शंकरराव चव्हाण
B. श्री यशवंतराव चव्हाण
C. श्री वसंतराव पाटील
D. श्री शरदचंद्र पवार
Ans. श्री यशवंतराव चव्हाण

Ques. ब्रिटीशांनी वासुदेव बळवंत फळके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते ?

A. ठाणे
B. अंदमान
C. मंडाले
D. एडन
Ans. एडन

Ques. खालीलपैकी कोणत्या संस्थानची स्थापना दादा भाई नौरोजी यांनी केली ?
अ. ज्ञान प्रसारक मंडळी ब. बॉम्बे असोसिएशन
क. लंडन इंडियन असोसिएशन ड. ईस्ट इंडिया असोसिएशन

A. अ, ब आणि क फक्त
B. अ, क आणि ड फक्त
C. अ, ब आणि ड फक्त
D. अ, ब, क आणि ड
Ans. अ, ब, क आणि ड

Ques. भारतात रेल्वेचे जाळे उभारण्याकरिता लॉर्ड डलहौसीने नियोजन केले कारण
अ. भारताच्या अंतर्गत भागातून निर्यातीसाठी कच्चा मिळविण्यात सहजता यावी.
ब. ब्रिटीश भांडवली गुंतवणूकीवर नफा कमविण्याकरिता मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी.
क. भारतात स्वस्त व सहज वाहतूक उपलब्ध व्हावी ह्या करिता.

A. अ फक्त
B. अ आणि ब फक्त
C. ब आणि क फक्त
D. अ, ब आणि क
Ans. अ आणि ब फक्त

Ques. सर अॅलन ह्युम यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय संघटना स्थापन करण्यासाठी प्रयत्न का केले ?
अ. ते विचाराने उदारमतवादी होते.
ब. त्यांना भारतीय लोकांन बद्दल तळमळ होती.
क. त्यांना भारतीय लोकांनी सन्मानाने वागावे, असे वाटत होते.
ड. त्यांना भारतीयांना प्रशासनात सहभाग द्यावा, असे वाटत होते.
वरीलपैकी कोणत विधान बरोबर आहेत ?

A. अ आणि ब फक्त
B. अ आणि क फक्त
C. अ, ब आणि क फक्त
D. वरील तीन्ही पर्याय अयोग्य आहेत
Ans. वरील तीन्ही पर्याय अयोग्य आहेत

Ques. भारताला स्वातंत्र्य देण्याबद्दल ब्रिटीशांच्या धोरणात बदल झाला कारण
अ. ब्रिटेनमध्ये झालेले सत्तांतर
ब. भारतात राष्ट्रवादात आलेले उधान
क. द्वितीय जागतिक महायुध्दाचा परिणाम

A. अ अाणि ब फक्त
B. ब आणि क फक्त
C. अ आणि क फक्त
D. अ, ब आणि क
Ans. अ, ब आणि क

Ques. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायद्यात पदाधिकांर्याच्यावारूध्दच्या अविश्वास ठारावाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

A. कोणताही अविशवासाचा ठराव जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्यांच्या किमान एटा - तृतीयांश संख्याब ळाने दाखल केला पाहिजे .
B. अविशवासाचा ठराव पारित हाण्याकरिता ऐकून सदस्यांच्या दोन - तृतीयांश संख्याबळाची आवश्यकता आसते .
C. कोणत्याही अविश्वासाच्य ठरावसाठी बोलाविलेल्या सभेच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केवळ असतात.
D. महिला व बालविकास समितीच्या सभापतीविरुध्द विशेष बाब म्हणून अविशवासाचा ठराव किमान तीन - चतुर्थांस सदस्यांच्या संख्याबळाने पारीत करणे आवश्यक असते
Ans. कोणत्याही अविश्वासाच्य ठरावसाठी बोलाविलेल्या सभेच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केवळ असतात.

Ques. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण अधिक आहे कारण .

A. हे क्षेत्र स्त्रीयाच्या वाढीसाठी अधीक पोषक आहे
B. स्त्रीयाचा जन्मदर पुरूषापेक्षा अधिक आहे
C. या जिल्हातील पुरूषांनी स्थालंतर केले आहे
D. या जिल्हामध्ये पुरूषांचा मृत्युदर स्त्रीयापेक्षा जास्त आहे.
Ans. या जिल्हातील पुरूषांनी स्थालंतर केले आहे

Ques. महाराष्ट्रातील मुख्य पूर्व वाहिनी नद्या कोणत्या आहेत ?

A. गोदावरी, भामी, तापी, नर्मदा
B. गोदावरी, भीमा, कृष्णा
C. उल्हास, वैतरणा, सावित्री
D. तापी, गोदावरी, नर्मदा
Ans. गोदावरी, भीमा, कृष्णा

Ques. महाराष्ट्राती सर्वात मोठी नदी कोणती आहे ?

A. गोदावरी
B. कृष्णा
C. भीमा
D. तापी
Ans. गोदावरी

Ques. कृष्णा नदीचा उगम कुठे झाला आहे ?

A. त्र्यंबकेश्वर
B. महाबळेश्वर
C. माथेरान
D. अमरकंटक
Ans. महाबळेश्वर

Ques. भीमा नदीचा उगम कुठे झाला ?

A. भीमाशंकर
B. ब्रम्हगिरी
C. महाबळेश्वर
D. सापुतारा
Ans. भीमाशंकर

Ques. महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या आहे ?

A. तापी, नर्मदा, उल्हास, वैतरणा, सावित्री
B. कृष्णा, उल्हास, वैतरणा, सावित्री, भीमा
C. तापी, नर्मदा, उल्हास, गोदावरी
D. तापी, नर्मदा, सावित्री, गोदावरी
Ans. तापी, नर्मदा, उल्हास, वैतरणा, सावित्री

Ques. तापी नदीचे उगमस्थान कोणते आहे ?

A. अमरकंटक
B. बैतुल
C. भीमाशंकर
D. सापुतारा
Ans. बैतुल

Ques. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे ?

A. वर्धा
B. चंद्रपुर
C. अमरावती
D. नांदेड
Ans. चंद्रपुर

Ques. गुगामल(मेळघाट) राष्ट्रीय उद्यान कुठे आहे ?

A. नागपुर
B. अमरावती
C. ठाणे
D. पुणे
Ans. अमरावती

Ques. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे ?

A. नागपुर
B. ठाणे
C. चंद्रपूर
D. अमरावती
Ans. चंद्रपूर

Ques. महाराष्ट्रात एकून किती जिल्हा परिषद आहेत ?

A. 30
B. 34
C. 32
D. 28
Ans. 34

Ques. महाराष्ट्रात एकून किती जिल्हे आहेत ?

A. 35
B. 28
C. 36
D. 29
Ans. 36

Ques. सन 1950 मध्ये देशातील पहिले सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यात उभा राहिला. खालीलपैकी कोठे ?

A. राहुरू
B. श्रीरामपूर
C. प्रवरानगर-लोणी
D. कोपरगाव
Ans. प्रवरानगर-लोणी

Ques. तरुण सागर यांच्या बाबतच्या खालील विधानांचा विचार करा :
अ . तरुण सागर हे बुध्द मुनी आहेत .
ब. त्यानी 'कडवे पृवचन 'नावाचे पुस्तक लिहिले .
क. हे पुस्तक जगात सवांत मोटे असून त्याचे आकारमान 30*40 असून वजन 2000 किलोगृम आहे
ड. त्याची नोंद लिंम्का बुक मध्ये केली आहे.
वरीलपैकी कोणते विधान /विधाने चुकीचे आहे.. ?

A. केवळ अ
B. केवळ ब आणि क
C. केवळ अ आणि ब
D. सवं
Ans. केवळ अ

Ques. अमेरिकन डॉलरच्या तूलनेत भारतीय रूपयाचे अवमूल्यन थांबवण्यासाठी स्वयंदूस्ती रचनात्मक उपाय असे-
अ.संगणक अज्ञावली, यंज्ञसामग्री आणि मोटारींची निर्यात वाढ
ब. अनिवासी भारतीयंकडून डॉलर्सचा ओघ वाढविणे
क. विनागरजेच्या वस्तूंचे आयात कमी करणे
ड.वर दिलेल्या उपायंपैकी कोणता/कोणते उपाय बरोबर आहे.

A. केवळ अ
B. केवळ ब आणि क
C. केवळ अ आणि क
D. अ, ब आणि क
Ans. अ, ब आणि क

Ques. जादूटोणा प्रतिबंधक अध्यादेश महाराष्टात केव्हा लागू करण्यात आला ?

A. 15 आँगस्ट , 2013
B. 24 आँगस्ट।, 2013
C. 26 आँगस्ट , 2013
D. वरीलपैकी कोणतेही नाही
Ans. 26 आँगस्ट , 2013

Ques. महाराष्ट्र शासनाचे मनोधर्य योजना विचारात घ्या.
अ. सदर योजना सर्व बालकांसाठी आहे.
ब. सदर योजना बलात्कार व अॅसीड हल्लयात बळी पडल्या मिहलांसाठी आहे.
क. किमान रू 50,000 ते 2 लाख व कमाल 3 लाख रू अर्थसहाय्य.
ड. या योजनेची अमलबजावनी 15 ऑगस्ट 2012 पासून करण्यात आली.

A. अ आणि ब
B. ब आणि क
C. अ, ब आणि क
D. ब,क आणि ड
Ans. अ, ब आणि क

Ques. भू-संपादन विधिनीयम 2013 बाबत खालील विधाने विचारात घ्या.
अ. खाजगी प्रकल्पासाठी भू संपादन 80% जमनी मालकाची संमती आवश्यक.
ब. सार्वजनीक प्रकल्पासाठी भू संपादन 70 % जमीन मालकाची संमती आवश्यक.
क. शहरीकरणासाठी भू संपादन केल्यास 20% विकसीत जमीन मूळ जमीन मालकास राखून ठेवणे विकासकावर बंधनकारक.
वरीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे.

A. केवळ अ
B. केवळ ब
C. केवळ क
D. वरीलपैकी एकही नाही
Ans. वरीलपैकी एकही नाही

Ques. कृत्रिम पाय असूनही माऊंट एवरेस्ट वर विजय प्राप्त करणारी जगाची पहिली महिला पर्वतारोही अरूणिमा सिन्हाला तिच्या या कार्यात कोणत्या संस्थाने सहकार्य केले ?

A. जमनालाल बजाज फाऊंडेशन
B. धनवंतरी फाउंडेशन
C. के.के.बिर्ला फाउंडेशन
D. टाटा स्टील एडवेंचर फाउंडेशन
Ans. टाटा स्टील एडवेंचर फाउंडेशन

Ques. जुलै 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने गुन्हेगार लोकप्रतिनिधींचे (आमदार-खासदार) सदस्यत्व निकाल लागलेल्या दिवसी रद्द करण्या बाबतचा निर्णय दिला. त्यानुसार.................पेक्षा जास्त शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधींना हा निर्णय लागू होणार आहे.

A. 6 मिहने
B. 1 वर्ष
C. 2 वर्ष
D. 6 वर्ष
Ans. 2 वर्ष

Ques. खालील विधान पहाः
अ. 11 फेब्रुवारी हा दिवस मातृभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
ब. भारतात अधिकृत मान्यताप्राप्त भाषांची संख्या 22 आहे.
वरीलपैकी कोणते/ ती विधान/ ने बरोबर आहे/ त ?

A. फक्त अ
B. फक्त ब
C. अ आणि ब
D. वरीलपैकी एकही नाही
Ans. फक्त ब

Ques. डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी कोणता ग्रंथ लिहिला नाही ?

A. भर्म आणि निराशा
B. अंधश्रध्दा विनाशाय
C. मती भानामती
D. पुरोगामी विचार
Ans. पुरोगामी विचार

Ques. लांबदूरीची बैलिस्टीक मिशाइल पृथ्वीच्या वायूमंडळात प्रवेश करण्यासाठी उल्लेखणीय योगदान करणारे विज्ञानिक डॉ. वी.जी. शेखरन यांना कोणता पुरस्कार प्राप्त झाला आहे ?

A. पाप्युलर सायन्स कम्युनिकेशन अवार्ड
B. टेक्नोलॉजी लिडरशीप पुरस्कार
C. साइंटिस्ट ऑफ द ईअर पुरस्कार
D. स्वामीनाथन पुरस्कार
Ans. साइंटिस्ट ऑफ द ईअर पुरस्कार

Ques. योग्य कथन/कथने ओळखा.
अ. डॉ. अंबेडकराने संविधानाच्या भाग 3 चा उल्लेख सर्वात टीकात्मक भाग असा केला आहे.
ब. तमिलनाडू मध्ये एकून आरक्षण कोटा 69% आहे.

A. कथन अ बरोबर ब चूकीचे.
B. कथन अ चूकीचे ब बरोबर.
C. कथन अ व ब दोन्ही बरोबर.
D. कथन अ व ब दोन्ही चूकीचे.
Ans. कथन अ व ब दोन्ही बरोबर.

Ques. महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रानुसार पुढील सिंचन स्त्रोत उतरत्या क्रमाने लावा-
1,सरकारी कालवे
2. खासगी कालवे
3. विहिरी
4. तलाव

A. 1,2,3,4
B. 3,1,4,2
C. 3,1,2,4
D. 3,2,1,4
Ans. 3,1,4,2

Ques. ..........वायू -57 डिग्री से. पर्यंत थंड केल्यास तो स्थायुरूपात जातो, तेव्हा त्याला शुष्क बर्फ म्हणतात.

A. नायट्रोजन
B. अमोनिया
C. हीलियम
D. कार्बन डाय ऑक्साइड
Ans. कार्बन डाय ऑक्साइड

Ques. उच्चताणासारखा आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण किती असावे ?

A. 2.5 ग्रॅम प्रतिदिन
B. 7.8 ग्रॅम प्रतिदिन
C. 5 ग्रॅम प्रतिदिन
D. 1.2 ग्रॅम प्रतिदिन
Ans. 5 ग्रॅम प्रतिदिन

Ques. जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते या अभिक्रेयस ..........म्हणतात.

A. केंद्रीय विखंडीकरण
B. रसायनिक प्रक्रिया
C. केंद्रीय संमीलन
D. संयोग प्रक्रिया
Ans. केंद्रीय विखंडीकरण

Ques. स्पायरोगायराचे प्रजनन खालीलपैकी............पद्धतीने होते.

A. शाकीय
B. लैंगिक
C. शाकीय आणि लैंगिक
D. यापैकी काही नाही
Ans. शाकीय आणि लैंगिक

Ques. ...........रक्त गोठवण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात.

A. श्वेत रक्तकणिका
B. लसिका
C. लोहित रक्तकणिका
D. रक्तपट्टीका
Ans. रक्तपट्टीका

Ques. गोगल गाय..............ह्या संघात मोडते.

A. मोलुस्का
B. आर्थोपोडा
C. इकायनोडमार्टा
D. नेमटोडा
Ans. मोलुस्का

Ques. जैव वायू मध्ये 60% प्रमाण ..............वायूचे असते.

A. हायड्रोजन
B. ऑक्सीजन
C. मिथेन
D. कार्बन डायऑक्साइड
Ans. मिथेन

Ques. संतृप्त हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूंमध्ये............असतो.

A. एकेरी बंध
B. दुहेरी बंध
C. तिहरी बंध
D. आयनिक बंध
Ans. तिहेरी बंध

Comments

Popular posts from this blog
February 26, 2020
एकमान पद्धत विषयी संपूर्ण माहिती
(अ) एकमान पद्धत नमूना पहिला – उदा. 84 रुपयांना 6 पेन मिळतात;तर दीड डझन पेनांची किंमत किती? 252 रु.336 रु.168 रु.420 रु.उत्तर : 252 रु.   स्पष्टीकरण :-दीड डझन = 18 पेन आणि 6 ची 3 पट = 18:: 84 ची 3 पट = 84×3 = 252 नमूना दूसरा – उदा. प्रत्येक विधार्थ्याला 8 वह्या वाटल्या; तर दीड ग्रोस वह्या किती मुलांना वाटता येतील? 16242736उत्तर : 27 स्पष्टीकरण :-एक ग्रोस = 144 किंवा 12 डझन :: दीड ग्रोस = 18 डझन18×12/8 = 27 किंवा एक ग्रोस वह्या 144/8 = 18 मुलांना:: 1 ½ = 18 च्या दिडपट = 27 मुलांना नमूना तिसरा – उदा. एका संख्येचा 1/13 भाग = 13, तर ती संख्या कोणती? 2612184169उत्तर : 169 क्लृप्ती :-एक भाग ‘क्ष’ मानू.उदाहरणानुसार 1/13 क्ष = 13:: क्ष = 13×13 = 132 = 169 अपूर्णांक व्यस्त करुन गुणणे. नमूना चौथा – उदा. 60 चा 2/5 =? 12241830उत्तर : 24 क्लृप्ती :-
READ MORE
February 27, 2020
🔯🔯विज्ञान 15 प्रश्न

Ques. संतृप्त हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूंमध्ये............असतो.

A. एकेरी बंध
B. दुहेरी बंध
C. तिहरी बंध
D. आयनिक बंध
Ans. तिहेरी बंध

Ques. ..................हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यामालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे.

A. शुक्र
B. बुध
C. मंगळ
D. पृथ्वी
Ans. बुध

Ques. एलपीजी मध्ये .......घटक असतात.

A. मिथेन आणि इथेन
B. मिथेन आणि ब्युटेन
C. ब्युटेन आणि प्रोपेन
D. हायड्रोजन आणि मिथेन
Ans. ब्युटेन आणि प्रोपेन

Ques. MKS पद्धतीत दाबाचे एकक.........असते.

A. न्युटन
B. पासकल
C. डाइन
D. वॅट
Ans. पासकल

Ques. ..................किरणांना वस्तूमान नसते.

A. अल्फा
B. बीटा
C. गॅमा
D. क्ष
Ans. गॅमा

Ques. दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिजद्रव्य महत्तवाचे ठरते ?

A. सोडियम
B. आयोडिन
C. लोह
D. फ्लोरिन
Ans. फ्लोरिन

Ques. पुढीलपैकी कोणते जीवनसत्तव भाज्यांतून मिळत नाही ?

A. ब जीवनसत्त्व
B. क जीवनसत्त्व
C. ड जीवनसत्त्व
D. इ जीवनसत्त्व
Ans. ड जीवनसत्त्व

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्त्वाची पदे

📕 भारताचे सरन्यायाधीश - धनंजय चंद्रचूड 📙 भारताचे लोकपाल - ए. एम. खानविलकर 📗भारताचे महान्यायवादी - आर. वेंकट रामणी 📒 भारताचे महालेखाप...