Sunday 29 March 2020

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

१】 विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेवठ चे भाषण कोठे झाले?

A】 कुशीनगर

B】 सारनाथ

C】 मुंबई

D】 दिल्ली

उत्तर:- B

२】 श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांचा जन्म केंव्हा झाला?

A】 १७ मार्च १८६३

B】 १५ मार्च १८६५

C】 २० मार्च १८६७

D】 ०४ मार्च १८६१

उत्तर:- A

३】 भारतीय संविधानाची अमलबजावणी  कोणत्या दिवसापासून करण्यात आली?

A】 २६ नोव्हेंबर १९४९

B】 १५ ऑगस्ट १९४७

C】 २६ जानेवारी १९५०

D】 यापैकी नाही

उत्तर:- C

४】 भारताची राज्यघटना लिहिण्यास कोणत्या दिवसापासून सुरुवात झाली?

A】 २५ डिसेंबर १९४७

B】 २५ नोव्हेंबर १९४५

C】 २५ नोव्हेंबर १९४६

D】 २५ जानेवारी १९४७

उत्तर:- C

५】 सिद्धार्थ गौतमाने कोणत्या पौर्णिमेस सुजाताकडून अन्नग्रहण केले?

A】 चैत्र पोर्णिमा

B】 वैशाख पोर्णिमा

C】 आषाढ पौर्णिमा

D】श्रावण पोर्णिमा

उत्तर:- A

६】 संत कबीर हे कोणत्या राज्यातील होते?

A】 कर्नाटक

B】 महाराष्ट्र

C】 मध्यप्रदेश

D】 उत्तरप्रदेश

उत्तर:- D

७】पीपल्स एज्यूकेशनची  स्थापना कधी झाली?

A】 १९४५

B】 १९४८

C】 १९४२

D】 १९५२

उत्तर:- A

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 24 एप्रिल 2024

◆ 'राष्ट्रीय पंचायती राज दिन' दरवर्षी 24 एप्रिल रोजी भारतात साजरा केला जातो. ◆ ‘प्राध्यापक नईमा खातून’ या अलीगड मुस्लिम विद्यापीठा...