महाराष्ट्र जिल्हे निर्मिती

- 1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)
औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)

- 16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून – लातूर (29 वा जिल्हा),

- 26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)

- 1990 : मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)

- 1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)

- अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा)

- 1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)

- भंडारा  – गोंदिया (35 वा जिल्हा)

- 1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून – पालघर (36 वा जिल्हा)

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी

प्रश्न 1:- ₹6 लाख कोटी मार्केट कॅप ओलांडणारी 8वी कंपनी कोणती आहे? उत्तर :- भारती एअरटेल. प्रश्न 2:- सियाचीनमध्ये तैनात करण्यात आलेल्या भा...