Wednesday 1 July 2020

मत्स्यव्यवसाय

खाऱ्या पाण्याच्या मत्स्योत्पादनात प्रथम क्रमांक – केरळ

गोड पाण्याच्या मत्स्य उत्पादनात प्रथम क्रमांक – पश्चिम बंगाल

महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीची सागरी किनारपट्टी लाभलेली आहे. त्याचबरोबर सागरी मासेमारी करिता 1.12 लाख चौरस किलोमीटर क्षेत्र राखीव आहे.

महाराष्ट्रात सागरी किनाऱ्यावर मासोळी उतरण्याकरिता 173 केंद्र आहे

देशातील मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 13.1 % इतके आहे सर्वात जास्त बोंबीलचे उत्पादन ठाणे जिल्ह्यात होते.

खोपोली (रायगड) येथे पहिला मत्स्यबीज व केंद्राची स्थापना करण्यात आली होती.

महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्रांती घडवून आणलेले आहे.

हरितक्रांती

नीळक्रांती मत्स्यउत्पादन

पित्त क्रांती गळीत धान्य तेल उत्पादन वाढविण्यासाठी

श्वेतक्रांती रेशीम उत्पादन वाढविण्यासाठी

गुलाबी क्रांती झिंगी उत्पादन वाढविण्यासाठी

इंद्रधनुष क्रांती डॉक्टर स्वामीनाथन यांनी शेती विकासासाठी सुचविलेल्या 7 सुधारणांना इंद्रधनुष क्रांती असे म्हटले जाते

सुवर्ण क्रांती फळे व मधमाशी पालन

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...