Saturday 15 August 2020

दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलक यांच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध कारकिर्दीत दिल्लीच्या दक्षिणेमध्ये उठाव झाले.



◾️तयात
📌 विजयनगर व
📌 बहमनी ही दोन प्रबळ राज्ये उदयास आली.

◾️हरिहर व बुक्क हे दक्षिण भारतातील दोघे भाऊ दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून होते.

◾️तयांनी मुहम्मद तुघलकाच्या काळात दक्षिणेत राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन इ.स.१३३६ मध्ये दक्षिणेत विजयनगरचे राज्य स्थापन केले.

◾️आजच्या कर्नाटकातील 'हंपी' ही या राज्याची राजधानी होती.

◾️हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा होय.

◾️ हरिहरानंतर त्याचा भाऊ बुक्क सत्तेवर आला.

◾️बक्क याने रामेश्वर पर्यंतचा प्रदेश आपल्या आधिपत्याखाली आणला.

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...