Friday 9 October 2020

कॅबिनेट मिशन

   कॅबिनेट मिशनने (त्रिमंत्री योजना) भारताच्या  संविधान सभेची रचना केली


 🟣 4 चिफ कमिशनरांचे प्रांत होते


✔️ दिल्ली, 

✔️ अजमेर-मारवाड,

✔️ कर्ग व

✔️ बलुचीस्तान 


🟢 जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये  296 जागांसाठी संविधान समितीच्या निवडणुका पार पडल्या


🔷  राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने  २०८

🔷  मस्लिम लीग पक्षाने 73 

🔷  अपक्षांनी 15 जागा

 जिंकल्या


🔴 संस्थानिकांनी संविधान सभेत (घटना समितीत) सामील न होण्याचे ठरविल्याने त्यांच्या 93 जागा भरण्यात आल्या नाहीत

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...