🔰 साहित्य महामंडळाच्या काल औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीनंतर अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी ही माहिती दिली.
🔰 नाशिकच्या लोकहितवादी मंडळाच्या प्रस्तावानुसार महामंडळाच्या निवड समितीनं नाशिकमध्ये स्थळपाहणी केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली.
🔰 मार्च महिन्याच्या अखेरीस हे साहित्य संमेलन होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा