Saturday 2 April 2022

सराव प्रश्नोत्तरे

1) महात्मा फुले हे "माझे तिसरे गुरु" असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कशामूळे म्हणतात.
 
1) भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मदत केली म्हणून

2) क्रांती घडवून आणण्यासाठी मदत केली म्हणून

3) अस्पृश्य समाजावर अन्याय होत होता त्या विरुध्द आवाज उठविला म्हणून ✅

4) महात्मा फुलेनीं मुलीची शाळा काढली म्हणून
_____________________________

2) बुध्दिवादाचे जनक कोणास म्हणतात.
 
1) डॉ. भांडारकर

2) गो. रा. आगरकर ✅

3) न्या. रानडे

4) गो. कृ. गोखले
_____________________________

3)  बॉम्बे-ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरु झाली.

1) 1852

2) 1853 ✅

3) 1854

4) 1855
_____________________________

4) कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले

1) अनंत कान्होरे

2) खुदीराम बोस

3) मदनलाल धिंग्रा ✅

4) दामोधर चाफेकर
_____________________________

5)  राजर्षी शाहू महाराजांनी काढलेले पहिले वसतिगृह कोणते
 
1) मिस क्लार्क बोर्डिग

2) मुस्लीम बोर्डिग

3) लिंगायत बोर्डिग

4) मराठा बोर्डिग ✅         



💕 विषय = मानव संसाधन विकास & मानवी हक्क प्रश्नसंच💕

प्रश्न = 1) अयोग्य कथन ओळखा. (२०१८)
१) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना १९९३ मध्ये झाली       
२) NHRC च्या अध्यक्षाची नेमणूक राष्ट्रपती करतात.
३) राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा NHRC चे पदसिद्ध सदस्य असतात.     
४) ममता शर्मा ह्या २०१२ मध्ये NHRC च्या अध्यक्ष होत्या.

प्रश्न = 2)) खालीलपैकी कोणत्या संस्थेचे प्रमुख हे भारताच्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात?(२०१७)
अ) राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग
ब) राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग
क) राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग
ड) राष्ट्रीय महिला आयोग
पर्यायी उत्तरे:-
१) वरीलपैकी नाही       २) अ,  ड
३) ब, क                      ४)  वरील सर्व

प्रश्न = 3) राष्ट्रीय मानव अधिकार आयोगासंबधी पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहे/त?(२०१७)
अ) आयोग मानवाधिकारांच्या उपभोगामध्ये अडथळे ठरवणाऱ्या घटकांचा आढावा घेते. ज्यात दहशतवादविरोधी कायद्यांचाही समावेश होतो.   
ब) आयोगाला दिवाणी न्यायालयाचे सर्व अधिकारी आहेत.
क) आयोग पूर्णतः संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेचे राष्ट्रीय मानवाधिकार संस्था संबंधित विकृत केलेल्या पॅरिस तत्वाशी सुसंगत आहे.
पर्यायी उत्तरे:-
१) अ, ब              २) ब, क
३) अ, क             ४) वरील सर्व विधाने

प्रश्न = 4) भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग?(२०१७)
अ) मानवी हक्कांचा उल्लंघनाविषयीच्या माध्यमातील वृत्तांताची किंवा अहवालाची स्वतः हुन दाखल घेऊ शकतो.(कोणतीही औपचारीक तक्रार नसतात)     
ब) तो अशा प्रकरणातील संबंधित पक्षांवर नोटीस बजावून त्यांच्याकडून विशिष्ट कालमर्यादेत त्या प्रकरणाच्या सविस्तर अहवालाची मागणी करू शकतो.
वरीलपैकी कोणते/ती विधाने बरोबर आहे/त?
१) अ, ब                 २) कोणतेही नाही
३) फक्त अ.             ४) फक्त ब

प्रश्न = 5) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे करण्यात येणाऱ्या तक्रारी संबंधित पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? (२०१८)
१) तक्रारी केवळ हिंदी किंवा इंग्रजी भाषेतच असाव्यात 
२) फोनवरून तक्रारी स्वीकारण्यात येणार नाही
३) आयोगाकडे स्वतःचे तपास कर्मचारी नाही      ४) आयोगाकडे सशस्त्र सेना विरोधी तक्रारीही सादर करता येतात.

=============================
उत्तरे :- प्रश्न ७०६ - ४, प्रश्न ७०७ - ४, प्रश्न ७०८ -४, प्रश्न ७०९ - १, प्रश्न ७१०- ४.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...